विज्ञानाच्या नावाखाली, गोमूत्र, भानामती, पुर्वज, कावळे, ग्रह दिशा, आत्मा, लिंबूमिरची गंडेदोरे, सत्यनारायण, घरातील वाद ह्यावर जालीम उपाय.

*पुरोगाम्यांच्या ढोंगाचे काय करणार ?*

*विज्ञानाच्या नावाखाली हिंदु धर्म टार्गेट करुन धर्मांतराची बाजारपेठ मोकळी करत आहेत!*

पुरोगाम्यांचे आरोप आणि त्यांचे सोंग उघडे पाडणारे उत्तर सोबत दिले आहेत.

🤨पुरोगामी - माणसाच्या स्पर्शाने माणूस बाटतो आणि जनावराच्या मुत्राने शुद्ध होतो… ते आमच्या देशात…!
हिंदु -  *हिंदु धर्मसंस्कृती चातुर्वर्ण्य आहे. कर्म हेच श्रेष्ठ. आरोग्यविषयक सुचनांचे कालांतराने अंधश्रद्धेत रूपांतर झाले. पण संसर्गजन्य रोग किंवा जीवाणूंपासून संरक्षण होण्यासाठी स्पर्श करताना सावध असावे. गोमुत्रातील घटकामूळे जंतुसंसर्ग होण्याची शक्यता कमी होते.*

🤨पुरोगामी - शेकडो किलोमीटर दुरूनच एखाद्याचं वाटोळं करण्याच्या भानामतीचा किंवा करणीचा महान शोध आमचाच…!
हिंदु - *करणी भानामती रामायण महाभारत गीता किंवा वेदांत नाही. मध्ययुगात आलेली अनिष्ट अंधश्रद्धाच अशा प्रकारांना कारणीभूत आहेत.*
*अर्थात, हस्तकांकडून हजारो किलोमीटरवर असलेल्या व्यक्तिस मानसिक किंवा शारीरिक अपाय घडवून आणता येतो. जे पुर्वी शक्य होते*

🤨 पुरोगामी - वरच्या गॅलरीत असलेल्या पूर्वजांना, कावळ्यांद्वारे अन्न, बिड्या, दारू डिलिव्हर करता येतात ते आमच्याच देशात…!
हिंदु - *दान अर्पण निस्वार्थी भावनेने करायचे असते.  पुर्वजांबद्दल आदर म्हणून अन्न व प्रिय वस्तू अर्पण करायच्या असतात.  कावळा मानवी संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे विशेषतः स्वच्छतेच्या बाबतीत. अन्नपदार्थ कावळे फस्त करतात आणि इतर वस्तू घरट्यांसाठी वापरतात. कावळे मानवी वस्तीच्या आसपास असतात आणि शेतांचे नुकसान होऊ देत नाहीत.*

🤨पुरोगामी - 11 ते 101 रुपयात ग्रहांची दिशा बदलण्याचा पराक्रम करणारी माणसे आहेत ती फक्त आमच्याच देशात…!
हिंदु - *ग्रहज्योतिष्य म्हणजे ग्रहांच्या गतीवर आधारित कालगणना आणि गणित. ह्या दोन्हीमूळे एखाद्या ठिकाणचे हवा पाणी उजेड ह्यांचे जवळपास अचूक अनुमान करता येते. हवा पाणी उजेडामूळे मानवी जीवनावर होणाऱ्या परिणामांचे अंदाज देखील घेता येतात. ग्रह ताऱ्यांची दिशा बदलली जात नाही. ग्रह ताऱ्यांच्या भ्रमणाच्या गणिताने कालगणना होते त्यातील उत्तम काळ निवडता येतो.*

🤨 पुरोगामी - आत्म्याला स्पर्श करता येत नाही,  पण बांधून ठेवता येतोे, तेलात डूबवता येतो… ते आमच्याच देशात…!
हिंदु - *आत्मा ही प्राचीन संकल्पना आहे. आत्मा म्हणजे उर्जा. उर्जेविषयी विज्ञान जे सांगते, तेच तत्वज्ञान आत्म्याविषयी सांगते.*

🤨पुरोगामी - लिंबू-मिरचीने आणि गंडे-दो-याने अतिशय माफक दरात संरक्षण करण्याचा महान शोध आमचाच…!
हिंदु - *लिंबूमिरची प्रथमोपचारासाठी असतात. पुर्वी आपत्कालीन स्थितीत दवाखाने नव्हते तिथे लिंबू मिरची बिब्बा तार इत्यादीने प्राथमिक उपचार करता यायचे.*

🤨पुरोगामी - सत्यनारायण पुजा घातल्यावर बुडालेली नौका पाण्यावर तरंगून मालासह मेलेली माणसे जिवंत होतात आमच्याच देशात...!
हिंदु - *सत्यनारायण कथा गेल्या १०० वर्षातील, हिंदु धर्माची सार्वजनिक पीछेहाट टाळणे, समाज एकत्र येणे, नैतिकतेने वागणे अशा हेतूने सत्यनारायण पूजन आहे.*
 *सत्यनारायण नाकारून इफ्तार पार्टी आयोजित करणाऱ्यांचा पक्षच बुडाल्याचे उदाहरण आपण गेले ५-६ वर्षे पहातो आहे.*

🤨पुरोगामी - घरातील वस्तूंची, दरवाज्याची, खिडकीची दिशा बदलून घरातील वाद थांबविण्याचा शोध आमच्याच देशात
हिंदु - *हवा पाणी उजेडामूळे मानवी जीवनावर परिणाम होतात. कृत्रिम हवा उजेड पाण्याचे दुष्परिणाम शहरात सहज दिसतात.*

जागतिक विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. विज्ञान म्हणजे पाश्चिमात्य प्रयोगशाळेत पांढरे कोट घालून परिक्षानळीत ओतले जाणारे ज्ञान नव्हे. विज्ञान म्हणजे अनेक कसोट्यांवर पडताळून सिद्ध झालेले ज्ञान. तेच ज्ञान जे हिंदु धर्मसंस्कृतीकडून अरबांनी युरोपियन लोकांना दिले.
मध्यपूर्व आणि पाश्चिमात्य आक्रमकांनी हिंदुंवरती धर्मयुध्द लादले. विद्यापीठ वाचनालये गुरुकुल नष्ट करुन अंधश्रद्धा लादल्या. हिंदु धर्म मागास असल्याचा न्यूनगंड दिला.

आता हिंदु धर्म जागा होतो आहे. मंगळयान यशस्वी उड्डाणानंतर इस्त्रोत पुजा केली जाते. यशस्वी उद्योजक पुजा करत आहेत. मनोरंजन सृष्टीत हिंदुंवर आडून टीका करणारे, तथाकथित अंधश्रद्धा निर्मूलन करणारे उघडे पडले आहेत.
आता पूर्वजांच्या ज्ञानाची मशाला तेवते आहे. आणि त्यात आधुनिक ज्ञानाचे इंधन आहे.
धर्मांतराची बाजार उघडणाऱ्या दलालांनी कितीही टिका केली तरी ती सप्रमाण खोडून काढण्यासाठी हिंदु सिद्ध आणि समर्थ आहेत.

विज्ञानाच्या नावाखाली, गोमूत्र, भानामती, पुर्वज, कावळे, ग्रह दिशा, आत्मा, लिंबूमिरची गंडेदोरे, सत्यनारायण, घरातील वाद ह्यावर जालीम उपाय.

*पुरोगाम्यांच्या ढोंगाचे काय करणार ?*

*विज्ञानाच्या नावाखाली हिंदु धर्म टार्गेट करुन धर्मांतराची बाजारपेठ मोकळी करत आहेत!*

पुरोगाम्यांचे आरोप आणि त्यांचे सोंग उघडे पाडणारे उत्तर सोबत दिले आहेत.

🤨पुरोगामी - माणसाच्या स्पर्शाने माणूस बाटतो आणि जनावराच्या मुत्राने शुद्ध होतो… ते आमच्या देशात…!
हिंदु -  *हिंदु धर्मसंस्कृती चातुर्वर्ण्य आहे. कर्म हेच श्रेष्ठ. आरोग्यविषयक सुचनांचे कालांतराने अंधश्रद्धेत रूपांतर झाले. पण संसर्गजन्य रोग किंवा जीवाणूंपासून संरक्षण होण्यासाठी स्पर्श करताना सावध असावे. गोमुत्रातील घटकामूळे जंतुसंसर्ग होण्याची शक्यता कमी होते.*

🤨पुरोगामी - शेकडो किलोमीटर दुरूनच एखाद्याचं वाटोळं करण्याच्या भानामतीचा किंवा करणीचा महान शोध आमचाच…!
हिंदु - *करणी भानामती रामायण महाभारत गीता किंवा वेदांत नाही. मध्ययुगात आलेली अनिष्ट अंधश्रद्धाच अशा प्रकारांना कारणीभूत आहेत.*
*अर्थात, हस्तकांकडून हजारो किलोमीटरवर असलेल्या व्यक्तिस मानसिक किंवा शारीरिक अपाय घडवून आणता येतो. जे पुर्वी शक्य होते*

🤨 पुरोगामी - वरच्या गॅलरीत असलेल्या पूर्वजांना, कावळ्यांद्वारे अन्न, बिड्या, दारू डिलिव्हर करता येतात ते आमच्याच देशात…!
हिंदु - *दान अर्पण निस्वार्थी भावनेने करायचे असते.  पुर्वजांबद्दल आदर म्हणून अन्न व प्रिय वस्तू अर्पण करायच्या असतात.  कावळा मानवी संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे विशेषतः स्वच्छतेच्या बाबतीत. अन्नपदार्थ कावळे फस्त करतात आणि इतर वस्तू घरट्यांसाठी वापरतात. कावळे मानवी वस्तीच्या आसपास असतात आणि शेतांचे नुकसान होऊ देत नाहीत.*

🤨पुरोगामी - 11 ते 101 रुपयात ग्रहांची दिशा बदलण्याचा पराक्रम करणारी माणसे आहेत ती फक्त आमच्याच देशात…!
हिंदु - *ग्रहज्योतिष्य म्हणजे ग्रहांच्या गतीवर आधारित कालगणना आणि गणित. ह्या दोन्हीमूळे एखाद्या ठिकाणचे हवा पाणी उजेड ह्यांचे जवळपास अचूक अनुमान करता येते. हवा पाणी उजेडामूळे मानवी जीवनावर होणाऱ्या परिणामांचे अंदाज देखील घेता येतात. ग्रह ताऱ्यांची दिशा बदलली जात नाही. ग्रह ताऱ्यांच्या भ्रमणाच्या गणिताने कालगणना होते त्यातील उत्तम काळ निवडता येतो.*

🤨 पुरोगामी - आत्म्याला स्पर्श करता येत नाही,  पण बांधून ठेवता येतोे, तेलात डूबवता येतो… ते आमच्याच देशात…!
हिंदु - *आत्मा ही प्राचीन संकल्पना आहे. आत्मा म्हणजे उर्जा. उर्जेविषयी विज्ञान जे सांगते, तेच तत्वज्ञान आत्म्याविषयी सांगते.*

🤨पुरोगामी - लिंबू-मिरचीने आणि गंडे-दो-याने अतिशय माफक दरात संरक्षण करण्याचा महान शोध आमचाच…!
हिंदु - *लिंबूमिरची प्रथमोपचारासाठी असतात. पुर्वी आपत्कालीन स्थितीत दवाखाने नव्हते तिथे लिंबू मिरची बिब्बा तार इत्यादीने प्राथमिक उपचार करता यायचे.*

🤨पुरोगामी - सत्यनारायण पुजा घातल्यावर बुडालेली नौका पाण्यावर तरंगून मालासह मेलेली माणसे जिवंत होतात आमच्याच देशात...!
हिंदु - *सत्यनारायण कथा गेल्या १०० वर्षातील, हिंदु धर्माची सार्वजनिक पीछेहाट टाळणे, समाज एकत्र येणे, नैतिकतेने वागणे अशा हेतूने सत्यनारायण पूजन आहे.*
 *सत्यनारायण नाकारून इफ्तार पार्टी आयोजित करणाऱ्यांचा पक्षच बुडाल्याचे उदाहरण आपण गेले ५-६ वर्षे पहातो आहे.*

🤨पुरोगामी - घरातील वस्तूंची, दरवाज्याची, खिडकीची दिशा बदलून घरातील वाद थांबविण्याचा शोध आमच्याच देशात
हिंदु - *हवा पाणी उजेडामूळे मानवी जीवनावर परिणाम होतात. कृत्रिम हवा उजेड पाण्याचे दुष्परिणाम शहरात सहज दिसतात.*

जागतिक विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. विज्ञान म्हणजे पाश्चिमात्य प्रयोगशाळेत पांढरे कोट घालून परिक्षानळीत ओतले जाणारे ज्ञान नव्हे. विज्ञान म्हणजे अनेक कसोट्यांवर पडताळून सिद्ध झालेले ज्ञान. तेच ज्ञान जे हिंदु धर्मसंस्कृतीकडून अरबांनी युरोपियन लोकांना दिले.
मध्यपूर्व आणि पाश्चिमात्य आक्रमकांनी हिंदुंवरती धर्मयुध्द लादले. विद्यापीठ वाचनालये गुरुकुल नष्ट करुन अंधश्रद्धा लादल्या. हिंदु धर्म मागास असल्याचा न्यूनगंड दिला.

आता हिंदु धर्म जागा होतो आहे. मंगळयान यशस्वी उड्डाणानंतर इस्त्रोत पुजा केली जाते. यशस्वी उद्योजक पुजा करत आहेत. मनोरंजन सृष्टीत हिंदुंवर आडून टीका करणारे, तथाकथित अंधश्रद्धा निर्मूलन करणारे उघडे पडले आहेत.
आता पूर्वजांच्या ज्ञानाची मशाला तेवते आहे. आणि त्यात आधुनिक ज्ञानाचे इंधन आहे.
धर्मांतराची बाजार उघडणाऱ्या दलालांनी कितीही टिका केली तरी ती सप्रमाण खोडून काढण्यासाठी हिंदु सिद्ध आणि समर्थ आहेत.

एक मुलगा बापाला प्रश्न करतो , देव आधी कि माणूस. नग अंधश्रद्धेवर उपदेश.

*असे मेसेज फक्त आणि फक्त हिंदु धर्माच्या बदनामीसाठीच पाठवण्यात येतात.*
*इतर धर्मावर मेसेज पाठवले कि पाठवणाऱ्याचा  मुडदा पडलाच समजा !!*

तरीसुद्धा घ्या उत्तर :

देव म्हणजे मानवाचे आदर्श. तत्कालीन संस्कृतीचे सर्वोच्च प्रातिनिधिक रुप.
देवाचे चित्र पहाता त्यात अवयव अस्त्र वस्त्र दागिने सर्वात अतिशयोक्ती म्हणावी इतकी उधळण असते.
हिंदु धर्म कथा पुराण स्त्रोत्र सगळ्यात चांगले वागण्याचा उपदेश आहे आणि वाईट वागणाऱ्याला जशास तसे फळ मिळते ह्याचे दाखले आहेत.
जे चित्र किंवा शिल्पकला आपण पहातो त्यातले देव किंवा इतर समूह तत्कालीन संस्कृतीच्या कल्पनेनुसार आहेत.
ज्या संतांनी देवी किंवा पारलौकिक अनुभव व्यक्त केलेत त्यात जास्त करुन अमुर्तता आहे किंवा पारंपरिक रुप आहे उदाहरणार्थ विठ्ठल.

पूर्वजांनी दिलेल्या वारशानुसार देवाचे काम समस्या सोडवणे नसून मानवी जीवनास सकारात्मक वळण देणे आहे.
म्हणजेच सध्या ज्या समस्या आहेत त्या माणसानेच सोडवायच्या आहेत. आणि त्यासाठी जे मनोधैर्य लागते , आपल्या विश्वासानुसार त्या दैवताकडे त्या मनोधैर्याची मागणी करुन परिश्रम करायचे आहेत.
भ्रष्टाचार बलात्कार अत्याचार आत्महत्या मानवी समस्या आहेत, आणि मानवानेच सकारात्मक वृत्तीने सोडवायच्या आहेत.
पूर्वीपासून मंदिर प्रशासन गरजूंना सहाय्य करत आहेत, रुग्ण विद्यार्थी अपंगाना मदत करण्यात मंदिर नेहमीच दिसून येतात.
मुख्य म्हणजे मंदिरांचे हिशोब सार्वजनिक असतात. देणग्यांचे हिशोब तपासता येतात. इतर धार्मिकांकडे मागता का हिशोब?

काळा टिका : नजर लागू नये : काळ्या टिक्यामुळे सौंदर्यात बाधा येते , त्यामुळे कुकर्म करणाऱ्यांपासून संरक्षण होते

लिंबूमिरची प्रथमोपचारासाठी असतात. अपघात किंवा दुखापत झाल्यानंतर उपयोगी असतात.

पुजेस उपस्थित रहाणाऱ्या नातेवाईक आणि मित्रांच्या सहकार्याने हाती घेतलेले कार्य यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सकारात्मक मानसिक बळ लाभते

बाबाबुवा हिंदु धर्मात नाहीत. किंबहुना बाबाबुवांकडे हिंदु देवतांची भ्रष्ट नक्कल असते.

कुंडली म्हणजे प्राचीन जेनेटिक्स. मिळत्याजुळत्या डीएनएचा संकर झाल्यास संततीमध्ये विकृती होते. कुंडली जुळणे म्हणजे

यज्ञात समर्पण वृत्ती महत्वाची असते , जी प्रत्येक कार्यात आवश्यक असते.

चिकित्सा म्हणजे आपल्याला असलेल्या माहितीचे तपासणी करून ज्ञानात रूपांतर करणे. ते तुम्ही पाठवलेल्या मेसेजमध्ये दिसत नाही.

- -

मुहूर्त म्हणजे खगोलशास्त्रावर आधारित गणित.
खगोलशास्त्र म्हणजे ग्रहांच्या हालचालीची नोंद व अनुमान. ग्रहांच्या हालचालीमुळे पृथ्वीवर हवा (वातावरण), पाणी (समुद्र भरती ओहोटी, नदी प्रवाह, पाणवठे) , उजेड (सुर्यप्रकाश) ह्यांच्यात बदल घडुन येतो.

शुभमुहूर्तावर काय होते?

वायूमंडळ प्रदूषण रहित असते.
ऑक्सिजन व जीवनास आवश्यक वायुंचे प्रमाण सर्वोत्तम असते.
पाणी स्वच्छ व स्थिर असते. भरती ओहोटी किंवा नजीकच्या पाण्याच्या प्रवाहाने माणसाची मनोवृत्ती बदलु शकते हे आता सिद्ध झाले आहे.
उजेड उत्तम असतो. हवा स्वच्छ असल्याने व तीव्र उजेड नसल्याने दृष्टीस त्रास नसतो.

शुभमुहूर्तावर कार्य केल्यास
मनुष्याचे मानसिक शारीरिक आरोग्य उत्तम असते, सभोवताली वातावरण स्थिर आल्हाददायक असते.

अर्थात शहर किंवा मानवनिर्मित प्रदूषण असलेल्या ठिकाणी शुभमुहूर्त योग्य फल देउ शकण्याची शक्यता कमी होते.

=============

सर्वांनी मुहूर्त पाहिले, पण एकालाच यश मिळाले म्हणून मुहूर्त खोटे मानायचे?
मुहूर्त हे परीश्रमाच्या झाडाला घातलेले खत आहे. आळशी मनुष्यास मुहूर्त लाभदायक कसे होणार ?

एखाद्या वर्गात ५० विद्यार्थी शिकत आहेत. त्या ५० विद्यार्थ्यांना एकच शिक्षक आणि पुस्तक असते तरी सगळेच पहिले येत नाहीत. मेहनत करणारेच पुढे येतात.

लाखो लग्न मुहूर्तावर होतात, काही तुटतात ती तामसी वृत्तीमुळे, काही परीस्थितीमुळे. पत्रिका जुळवुन केलेली लग्न तुटतात त्यामागे शास्त्राचे अपयश नाही, माणसाच्या स्वभावाचा दोष असतो.

हिंदु धर्मात कर्म हे महत्वाचे आहे. जे कर्म करतात त्यांनाच फळ मिळते. फळाची अपेक्षा करण्यात वेळ घालवण्यापेक्षा कर्म करणारेच विजेते होतात.

हिंदु धर्म संस्कृतीत प्रत्येक वस्तु किंवा घटनेसाठी शास्त्र आहे.

पूर्ण शास्त्रीय पद्धतीने बांधलेल्या वास्तुत माणसच पापकर्माने रहात असतील तर शास्त्राचा दोष नाही.

दुसऱ्यांची फसवणूक लुबाडणुक करणाऱ्यानी कितीही केले तरी पापाची किम्मत त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना चुकवावी लागते. पैसा असेल तर आरोग्य नसते , आरोग्य असेल तर, मनशांती नसते.

शेवटी शास्त्र हे आपल्या सभोवतालच्या घडामोडींवर आधारित आहे. ह्यामागे हजारो वर्षांचा अनुभव आहे. लाखो करोडोंमध्ये काही उदाहरण असतील ज्यात शास्त्र अपयशी दिसते, त्यामागे शास्त्रीय ठोकताळे चुकल्यामुळेच अपयश आल्याचे दिसुन येते.

मुहुर्तांच्या बाबतीत पेशवाई आणि ब्रिटीशांचे उदाहरण दिले जाते.
पेशवाई फितुरीमुळे लयास गेली, हे अपयश सर्वांचे होते. मुहूर्त पहाणारे  ब्राम्हण सेनापती होते म्हणून बुडाले स्वराज्य ? मग ह्याच मुहूर्त पहाणाऱ्यांकडुन मुघल शहा पोर्तुगीज डच ब्रिटीश का पराभुत झाले.
शेवटी ब्रिटीश साम्राज्याचा सुर्य ह्याच देशात बुडाला.

मुहूर्त सर्वच पहातात.

पाश्चिमात्य ( अमेरिका-युरोपीय) देश सभोवतालची परीस्थिती पहातात, जिथे जायचे आहे तिथली परिस्थिती पहातात, तिथला उजेड हवा पाण्याचा अंदाज घेउन जातात.

पाप करायला जातात म्हणून त्यांना अमावस्येचा अंधार लागतो. शेवटी पापाने मिळवलेल्या जमिनीची किम्मत त्यांना मोजावीच लागते. ( ज्यांनी लबाडी करुन प्रतिष्ठा कमावली आहे अशा लोकांना विचारा त्यांनी कोणते मुहूर्त पाहिले होते लपुन छपुन काम करायला)

हिंदु संस्कृतीत शुभकार्यासाठी मुहूर्त पहातात त्यासाठी खगोलशास्त्र वापरुन वेळ पहातात म्हणून हिंदु मागास नाहीत. फारफार परंपरावादी म्हणा.

 आपण मुहुर्त पाहतो, म्हणजे आपल्या आणि आपल्या सुहृदांच्या आरोग्याची काळजी करतो, ते सुद्धा वैज्ञानिक पध्दतीने!!

महाराज निधर्मी ?

■कुठल्याही कोंबड्या बकऱ्याचा बळी न देता स्वतःचा करंगळी कापून  शंकराच्या मंदीरात रक्ताचा अभिषेक घालणारा  एकमेव राजा.
*उत्तर* :  इष्टदेवतेसमोर  युद्धपुर्व बळी देणे ही तत्कालीन समाजामान्य प्रथा होती, शत्रूचे शीर धडावेगळे करताना काही वाटू नये म्हणून बळी दिले जात असत. पुढे हीच रीत मान्य पावली आणि देवांसाठी बळी देण्यात येऊ लागले.
■शिवाजी महाराजांच्या गडाला कुठल्याही देवाचे नाव नाही गणपतीचे सुद्धा नाही.
*उत्तर* : महाराज देवभक्त होते, विशेषकरून शिवशंकर , म्हणून रायरेश्वरचरणी स्वराज्याची शपथ घेतली, बहुतेक सर्व गडांना शंकराचे नाव आहे.
■शिवराय कुठेही लिंबू मिरच्या बांधत बसले नाहीत, की देव देवरशी करत बसले नाहीत.
*उत्तर* : लिंबू मिरची प्रथमोपचारासाठी असते, आणि तत्कालीन परीस्थितीत सर्वोत्तम.  महाराज देवभक्त होते, ह्याचा पुरावा महाराजांच्या पत्रव्यवहारात आहे.
■ज्या मनुस्मृतीने समुद्र ओलांडू नये असे बंधन घातले होते त्यांच्याविरूद्ध शिवाजी महाराजांनी जाऊन समुद्रात आरमार उभारले.
*उत्तर* :  मनुस्मृती हजारो वर्षे प्राचीन आहे, त्यात तत्कालीन नियम किंवा संकेत आहेत जे समाजास एकसंध ठेवू शकत होते. मनुस्मृतीच्या काळात समुद्रापलीकडे व्यापार होता ह्याचे पुरावे जगभर उपलब्ध आहेत. शूर्पारक (नालासोपारा) बंदर तर आपल्या जवळचे.
■ गड जिंकल्यावर तीथे सत्यनारायण कधी घातला नाही.
*उत्तर* : सत्यनारायण १८ व्या शतकाच्या उत्तरार्धातील आहे. इंग्रजांविरुद्ध जनता एकत्र आणण्यासाठी सार्वजनिक पूजन सुरू झाले. सत्यनारायण पुजा नैतिकतेची कथा आहे, सत्य बोलावे, दिलेले वचन मोडू नये हा कथेचा सार आहे. सत्यनारायण नाकारणारे पक्षासकट बुडाल्याचे उदाहरण महाराष्ट्रतच आहे!!
■अमावस्या अशूभ मानली जाते काही नकली लोकांच्या सांगण्यावरून आपण कुठलेही काम अमावस्याला सुरू करत नाही पण महाराजांच्या लढाया या अमावस्येच्या राञी व्हायच्या कारण अंधाराचा फायदा घेऊन ते बहूतेक मोहिमा अमावस्येला घेत गनिमी कावा पद्धतीने लढाया करायचे व जिंकायचे.
*उत्तर*: अमावस्या अशूभ? हिंदु तर अमावास्येला दीपपुजन करतात. धर्मग्रंथ लिहिले गेले तेव्हा वीजेवर मानवी हुकुमत नव्हती. अमावास्येच्या अंधारात प्रवास किंवा इतर कार्य करताना चुक होण्याची संभावना असल्याने अशा गोष्टी न करण्याचा कटाक्ष होता.
■माँसाहेब जिजाऊ शहाजीराजेंच्या मृत्युनंतर सती गेल्या नाहीत. तर शहाजीराजेच्या जाण्याने जी मार्गदर्शनाची ऊणीव शिवरायांना भासणार होती, ती भरून काढली. गुरू बनून शिवरायांना मार्गदर्शन देत राहिल्या
*उत्तर* : सतीप्रथा मोजक्या राजघराण्यात होती. आणि सती प्रथा ऐच्छिक होती. मात्र जबरदस्तीने केली जाणारी सतीप्रथा अन्यायकारक होती. तरीसुद्धा इतर धर्मग्रंथात विधवा स्त्रीयांविषयी केलेल्या उपदेशांपेक्षा हे बरे. मनुस्मृतीत स्त्रीयांना संपत्तीचा समान हक्क दिला गेला आहे. बाबासाहेबांनी हिंदु कोड मनुस्मृतीवर आधारित केले, आणि तसे भाषण संसदीय कामकाजात अधिकृत आहे.
■महाराजांनी दैववाद अंधश्रद्धा कधीच मानली नाही कारण त्यांचा मेंदूवर व मनगटावर पुर्ण विश्वास होता.
*उत्तर* : महाराज लढाईच्या आधी व नंतर कुलदैवत तुळजाभवानीचे पूजन करत. आजही सर्वच गडांवर देऊळ आहेत. आईसाहेबांनी स्वराज्य स्थापनेपुर्वी ठिकठिकाणी मंदिरांचा जीर्णोद्धार केला होता.

◼रायगडावर काम घेऊन आलेला प्रत्येक व्यक्ती जेवल्याशिवाय गडावरून खाली जाऊ द्यायचा नाही हा नियम.
*उत्तर* : महाराजांचे जनसेवेचे कार्य हिंदु राजांच्या परंपरेतले आहे. इक्वाक्षू कुळातील राजांचे हे वैशिष्ट्य आहे

-----
तात्पर्य :
हे प्रश्न विचारणारे कोणत्या विचारसरणीचे असतील हे त्यांच्या हिंदु धर्मावर टीका करण्याच्या केविलवाण्या प्रयत्नांतुन दिसून येते.

*महाराजांचे व एकूणच स्वराज्याचे विरोधक कोण होते ? मुघल आदिलशाही निजामशाही कुतुबशाही सिद्दी काही प्रमाणात महाराजांचे मातृकुल*.

आज जे महाराजांच्या नावाने हिंदु धर्मातील अंधश्रद्धा दुर करण्याचे मेसेज पाठवतात ते महाराजांच्या विरोधकांच्या वंशजांच्या कळपात आहेत.

*आज अंधश्रद्धानिर्मूलन किंवा हिंदुधर्मविरोध अशा प्रकारचे कार्य करणारे लोकांचा सोशल व प्रिंट मिडीयावर सुळसुळाट झाला आहे. इतर धर्मांवर चुकूनही एक शब्द न काढणाऱ्या ह्या ढोंगी लोकांचे काय करावे?*

*दुरदृष्टी असलेल्या महाराजांच्या खास व्यक्तीमध्ये असे लोक नव्हते ह्याचमुळे महाराजांपुढे नतमस्तक होते!!*

राग आला तर वाल्या प्रश्नांची वैज्ञानिक उत्तरे

*कर्मण्येवाधिकारस्ते माफलेषूकदाचन* तुझा फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे, फलाची अपेक्षा करु नकोस असे हिंदु धर्म सांगतो.

१) ३३ कोटी म्हणजे ३३ प्रकार
बापू बुवा हे हिंदु धर्मात मान्य नाहीत. गरीबी हा जागतिक प्रश्न आहे ख्रिस्ती अमेरिका-युरोप, इस्लामीक मध्यपूर्व, आदिवासी आफ्रिका, बौद्ध जपान-थायलंड-म्यानमार इथे गरीबी आहेच.

२) विद्येच्या देवता असल्या तरी त्यांना प्रसन्न करण्यासाठी अभ्यास मेहनत सराव करावा लागतो.

३) भविष्य म्हणजे स्थल-काल-अवकाश ह्यांच्या हजारो वर्षांच्या अभ्यासातून मांडलेले ठोकताळे. त्यात एखाद्या घटकात फरक घडून आला तरी भविष्य बदलते, quantum mechanics हेच सांगते.

४) उपवास म्हणजे उप विषती इति. देवाच्या सानिध्यात रहाणे. शास्त्रानुसार देवाच्या सानिध्यात रहाण्यासाठी उग्र आहार (लसूण कांदा मांसाहार) वर्ज्य आहे. हा उपवासाचा अर्थ. त्यात पुढे धान्य आणि मसाले जोडले गेले.

५) नवस केला तरी कर्म करावेच लागते.

६) देव सर्वत्र आहे आणि कुठेही नाही. हे तुकाराम सांगतात.

७) जन्माला आलेल्याला मृत्यू अटळ आहे. लोक तर घरात बिछान्यावर मरतात. देवाचे कार्य वाचवण्याचे नसून तुम्हाला जगण्यासाठी धैर्य देण्याचे आहे.

८) देव चोरीला जात नसून देवाच्या मौल्यवान मुर्त्या आणि दानपेट्या चोरीला जातात. हा मानवी अवगुण आहे. असे होऊ नये ह्यासाठी आपण जागृती करायची असते.

९) देव अंगात येणे हा प्रकार हिंदु धर्मात नाही. ती मानसिक अवस्था आहे, त्यावर उपचार करता येतात.

१०) देव आजार बरा करतो? कोणत्या देवाने सांगितले? देव तुम्हाला उपचार सहन करण्यासाठी धैर्य देतात. जे तुमच्यावर उपचार करतात ते डॉक्टर तुमचे देव. देवावर विश्वास ठेवा.

११) देव-दानव ह्या परस्परविरोधी आणि परस्परपुरक संकल्पना आहेत. आणि प्राचीन काळापासून सर्वच संस्कृतीत ह्यावर गहन चर्चा झाली आहे. देव न मानणारे कम्युनिस्ट खून बलात्कार करतात.

१२) जवळपास सर्वच देशात (संस्कृतीत) देव हि कल्पना आहे. झ्यूस अल्ला फॅरो निसर्ग इत्यादि

१३) देवांच्या रुपाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मुर्त्या व मौल्यवान वस्तुंच्या संरक्षणासाठी तसेच कुप्रवृत्तींच्या व्यक्तिकडून विटंबना होऊ नये ह्यासाठी बंदोबस्त असतो. रस्त्यावरच्या दगडाला देव मानतात तिथे पोलिस असतात?

१४) नवस करून काहीही मिळत नाही, कर्म अत्यावश्यक आहे.

१५) भ्रष्टाचार जागतिक समस्या आहे. प्राणीसुद्धा भ्रष्टाचार करतात.

१६) देव तुम्हाला धैर्य देतात, कर्म तुम्हालाच करायचे आहे.

१७) भिकारी हि मनोवृत्ती आहे. मानसिक दौर्बल्य असल्याने भिकारी होतात. ते आपण निवडणुकांमध्येसुद्धा पहातो. १ आठवडा राजकारणी जनतेकडे भीक मागतात, ५ वर्षे जनता राजकारण्यांकडे

तुम्ही प्रश्न विचारून स्वतः मधली विकृती भागवली. तुम्ही उत्तर शोधण्याचा प्रयत्नच केला नाही. निंदानालस्ती करून हिंदु धर्मातल्याना स्वतःच्या धर्मजातपंथ विचारधारेत ओढण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. कारण जे हिंदु देवळांच्या दानपेटीत जमा होणारा पैसा तुम्हाला तुमच्या प्रचारासाठी वापरता येईल. लक्षात घ्या, झारखंड असो वा केरळ सर्व आपत्तीत हिंदु देवस्थानांनी मदत केली. इतर लोक फक्त हिंदु देवळांच्या पेट्या उघडण्याची मागणी करत राहिले.

तुम्ही दुसऱ्याचा द्वेष करण्यात जितका वेळ घालवता तितक्या वेळात तुम्ही कदाचित स्वतःचे आयुष्य सुधारू शकला असतात आणि इतरांचे जीवन सुंदर बनवू शकला असता. बुद्ध, अशोक, आंबेडकरांनी तसे केले म्हणून ते महान झाले. तुम्ही दुसऱ्यांची कृरुपता शोधताना स्वतःच्या मनातली घाण वाढवत रहाणार का?

काळा टिका, लिंबूमिरची, पूजा, बाबाबुवा, यज्ञ आणि मुहूर्त

काळा टिका : नजर लागू नये : काळ्या टिक्यामुळे सौंदर्यात बाधा येते , त्यामुळे कुकर्म करणाऱ्यांपासून संरक्षण होते

लिंबूमिरची प्रथमोपचारासाठी असतात. अपघात किंवा दुखापत झाल्यानंतर उपयोगी असतात.

पुजेस उपस्थित रहाणाऱ्या नातेवाईक आणि मित्रांच्या सहकार्याने हाती घेतलेले कार्य यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सकारात्मक मानसिक बळ लाभते

बाबाबुवा हिंदु धर्मात नाहीत. किंबहुना बाबाबुवांकडे हिंदु देवतांची भ्रष्ट नक्कल असते.

कुंडली म्हणजे प्राचीन जेनेटिक्स. मिळत्याजुळत्या डीएनएचा संकर झाल्यास संततीमध्ये विकृती होते. कुंडली जुळणे म्हणजे

यज्ञात समर्पण वृत्ती महत्वाची असते , जी प्रत्येक कार्यात आवश्यक असते.

चिकित्सा म्हणजे आपल्याला असलेल्या माहितीचे तपासणी करून ज्ञानात रूपांतर करणे. ते तुम्ही पाठवलेल्या मेसेजमध्ये दिसत नाही.

- -

मुहूर्त म्हणजे खगोलशास्त्रावर आधारित गणित.
खगोलशास्त्र म्हणजे ग्रहांच्या हालचालीची नोंद व अनुमान. ग्रहांच्या हालचालीमुळे पृथ्वीवर हवा (वातावरण), पाणी (समुद्र भरती ओहोटी, नदी प्रवाह, पाणवठे) , उजेड (सुर्यप्रकाश) ह्यांच्यात बदल घडुन येतो.

शुभमुहूर्तावर काय होते?

वायूमंडळ प्रदूषण रहित असते.
ऑक्सिजन व जीवनास आवश्यक वायुंचे प्रमाण सर्वोत्तम असते.
पाणी स्वच्छ व स्थिर असते. भरती ओहोटी किंवा नजीकच्या पाण्याच्या प्रवाहाने माणसाची मनोवृत्ती बदलु शकते हे आता सिद्ध झाले आहे.
उजेड उत्तम असतो. हवा स्वच्छ असल्याने व तीव्र उजेड नसल्याने दृष्टीस त्रास नसतो.

शुभमुहूर्तावर कार्य केल्यास
मनुष्याचे मानसिक शारीरिक आरोग्य उत्तम असते, सभोवताली वातावरण स्थिर आल्हाददायक असते.

अर्थात शहर किंवा मानवनिर्मित प्रदूषण असलेल्या ठिकाणी शुभमुहूर्त योग्य फल देउ शकण्याची शक्यता कमी होते.

=============

सर्वांनी मुहूर्त पाहिले, पण एकालाच यश मिळाले म्हणून मुहूर्त खोटे मानायचे?
मुहूर्त हे परीश्रमाच्या झाडाला घातलेले खत आहे. आळशी मनुष्यास मुहूर्त लाभदायक कसे होणार ?

एखाद्या वर्गात ५० विद्यार्थी शिकत आहेत. त्या ५० विद्यार्थ्यांना एकच शिक्षक आणि पुस्तक असते तरी सगळेच पहिले येत नाहीत. मेहनत करणारेच पुढे येतात.

लाखो लग्न मुहूर्तावर होतात, काही तुटतात ती तामसी वृत्तीमुळे, काही परीस्थितीमुळे. पत्रिका जुळवुन केलेली लग्न तुटतात त्यामागे शास्त्राचे अपयश नाही, माणसाच्या स्वभावाचा दोष असतो.

हिंदु धर्मात कर्म हे महत्वाचे आहे. जे कर्म करतात त्यांनाच फळ मिळते. फळाची अपेक्षा करण्यात वेळ घालवण्यापेक्षा कर्म करणारेच विजेते होतात.

हिंदु धर्म संस्कृतीत प्रत्येक वस्तु किंवा घटनेसाठी शास्त्र आहे.

पूर्ण शास्त्रीय पद्धतीने बांधलेल्या वास्तुत माणसच पापकर्माने रहात असतील तर शास्त्राचा दोष नाही.

दुसऱ्यांची फसवणूक लुबाडणुक करणाऱ्यानी कितीही केले तरी पापाची किम्मत त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना चुकवावी लागते. पैसा असेल तर आरोग्य नसते , आरोग्य असेल तर, मनशांती नसते.

शेवटी शास्त्र हे आपल्या सभोवतालच्या घडामोडींवर आधारित आहे. ह्यामागे हजारो वर्षांचा अनुभव आहे. लाखो करोडोंमध्ये काही उदाहरण असतील ज्यात शास्त्र अपयशी दिसते, त्यामागे शास्त्रीय ठोकताळे चुकल्यामुळेच अपयश आल्याचे दिसुन येते.

मुहुर्तांच्या बाबतीत पेशवाई आणि ब्रिटीशांचे उदाहरण दिले जाते.
पेशवाई फितुरीमुळे लयास गेली, हे अपयश सर्वांचे होते. मुहूर्त पहाणारे  ब्राम्हण सेनापती होते म्हणून बुडाले स्वराज्य ? मग ह्याच मुहूर्त पहाणाऱ्यांकडुन मुघल शहा पोर्तुगीज डच ब्रिटीश का पराभुत झाले.
शेवटी ब्रिटीश साम्राज्याचा सुर्य ह्याच देशात बुडाला.

मुहूर्त सर्वच पहातात.

पाश्चिमात्य ( अमेरिका-युरोपीय) देश सभोवतालची परीस्थिती पहातात, जिथे जायचे आहे तिथली परिस्थिती पहातात, तिथला उजेड हवा पाण्याचा अंदाज घेउन जातात.

पाप करायला जातात म्हणून त्यांना अमावस्येचा अंधार लागतो. शेवटी पापाने मिळवलेल्या जमिनीची किम्मत त्यांना मोजावीच लागते. ( ज्यांनी लबाडी करुन प्रतिष्ठा कमावली आहे अशा लोकांना विचारा त्यांनी कोणते मुहूर्त पाहिले होते लपुन छपुन काम करायला)

हिंदु संस्कृतीत शुभकार्यासाठी मुहूर्त पहातात त्यासाठी खगोलशास्त्र वापरुन वेळ पहातात म्हणून हिंदु मागास नाहीत. फारफार परंपरावादी म्हणा.

 आपण मुहुर्त पाहतो, म्हणजे आपल्या आणि आपल्या सुहृदांच्या आरोग्याची काळजी करतो, ते सुद्धा वैज्ञानिक पध्दतीने!!

ज्ञान हिंदु धर्म आणि अंधश्रद्धा

१)लिंबू मिरची औषधी असतात. प्रथमोपचारसाठी.
२)मांजराविषयक हिंदु धर्मात नकारात्मक काही नाही. जे आहे ते मांजरमुळे होऊ शकणाऱ्या रोगाविषयी आहे.
३) शिंक प्राणघातक असू शकते. कोणत्याही वैद्यकीय व्यक्तीकडून माहिती घ्या.
४) भूत म्हणजे आरोग्यास हानीकारक घटक. उदा पाणविंचू किटक किंवा साप
५) हिंदु धर्मात प्रत्येक घटनेत वैज्ञानिक मीमांसा आहे. तुम्ही चमत्कार पहाता ते टीव्हीमध्ये. वेद गीता किंवा प्राचीन धर्मसाहित्यात घटना आहेत, चमत्कार नाही.
६) बुवा बाबा प्रकार हिंदु धर्मात नाही. थोडा शोध घेतला तर उगम सापडेल.
७) करणी जादू टोणा प्रकार हिंदु धर्मात नाहीत. वेद गीता किंवा इतर साहित्यात हे प्रकार नाही.
८) वास्तूशास्त्र म्हणजे हवा पाणी उजेड ह्या घटकांच्या आधारे वास्तू उभारणी. हे संपूर्णपणे वैज्ञानिक आहे.
९) नवस म्हणजे कार्य करताना श्रद्धास्थानी केलेले दान. कर्मण्येवाधिकारस्ते सांगणारा हिंदु धर्म. लाच हा प्रकारच नाही.
१०) अंधश्रद्धा म्हणजे माहिती नसताना मेसेज करणे.

मुहूर्त : का आणि कोणासाठी. महत्व फायदे तोटे काय ?
मुहूर्त म्हणजे खगोलशास्त्रावर आधारित गणित.
खगोलशास्त्र म्हणजे ग्रहांच्या हालचालीची नोंद व अनुमान. ग्रहांच्या हालचालीमुळे पृथ्वीवर हवा (वातावरण), पाणी (समुद्र भरती ओहोटी, नदी प्रवाह, पाणवठे) , उजेड (सुर्यप्रकाश) ह्यांच्यात बदल घडुन येतो.

शुभमुहूर्तावर काय होते?

वायूमंडळ प्रदूषण रहित असते.
ऑक्सिजन व जीवनास आवश्यक वायुंचे प्रमाण सर्वोत्तम असते.
पाणी स्वच्छ व स्थिर असते. भरती ओहोटी किंवा नजीकच्या पाण्याच्या प्रवाहाने माणसाची मनोवृत्ती बदलु शकते हे आता सिद्ध झाले आहे.
उजेड उत्तम असतो. हवा स्वच्छ असल्याने व तीव्र उजेड नसल्याने दृष्टीस त्रास नसतो.

शुभमुहूर्तावर कार्य केल्यास
मनुष्याचे मानसिक शारीरिक आरोग्य उत्तम असते, सभोवताली वातावरण स्थिर आल्हाददायक असते.

अर्थात शहर किंवा मानवनिर्मित प्रदूषण असलेल्या ठिकाणी शुभमुहूर्त योग्य फल देउ शकण्याची शक्यता कमी होते.

=============

सर्वांनी मुहूर्त पाहिले, पण एकालाच यश मिळाले म्हणून मुहूर्त खोटे मानायचे?
मुहूर्त हे परीश्रमाच्या झाडाला घातलेले खत आहे. आळशी मनुष्यास मुहूर्त लाभदायक कसे होणार ?

एखाद्या वर्गात ५० विद्यार्थी शिकत आहेत. त्या ५० विद्यार्थ्यांना एकच शिक्षक आणि पुस्तक असते तरी सगळेच पहिले येत नाहीत. मेहनत करणारेच पुढे येतात.

लाखो लग्न मुहूर्तावर होतात, काही तुटतात ती तामसी वृत्तीमुळे, काही परीस्थितीमुळे. पत्रिका जुळवुन केलेली लग्न तुटतात त्यामागे शास्त्राचे अपयश नाही, माणसाच्या स्वभावाचा दोष असतो.

हिंदु धर्मात कर्म हे महत्वाचे आहे. जे कर्म करतात त्यांनाच फळ मिळते. फळाची अपेक्षा करण्यात वेळ घालवण्यापेक्षा कर्म करणारेच विजेते होतात.

हिंदु धर्म संस्कृतीत प्रत्येक वस्तु किंवा घटनेसाठी शास्त्र आहे.

पूर्ण शास्त्रीय पद्धतीने बांधलेल्या वास्तुत माणसच पापकर्माने रहात असतील तर शास्त्राचा दोष नाही.

दुसऱ्यांची फसवणूक लुबाडणुक करणाऱ्यानी कितीही केले तरी पापाची किम्मत त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना चुकवावी लागते. पैसा असेल तर आरोग्य नसते , आरोग्य असेल तर, मनशांती नसते.

शेवटी शास्त्र हे आपल्या सभोवतालच्या घडामोडींवर आधारित आहे. ह्यामागे हजारो वर्षांचा अनुभव आहे. लाखो करोडोंमध्ये काही उदाहरण असतील ज्यात शास्त्र अपयशी दिसते, त्यामागे शास्त्रीय ठोकताळे चुकल्यामुळेच अपयश आल्याचे दिसुन येते.

मुहुर्तांच्या बाबतीत पेशवाई आणि ब्रिटीशांचे उदाहरण दिले जाते.
पेशवाई फितुरीमुळे लयास गेली, हे अपयश सर्वांचे होते. मुहूर्त पहाणारे  ब्राम्हण सेनापती होते म्हणून बुडाले स्वराज्य ? मग ह्याच मुहूर्त पहाणाऱ्यांकडुन मुघल शहा पोर्तुगीज डच ब्रिटीश का पराभुत झाले.
शेवटी ब्रिटीश साम्राज्याचा सुर्य ह्याच देशात बुडाला.

मुहूर्त सर्वच पहातात.

पाश्चिमात्य ( अमेरिका-युरोपीय) देश सभोवतालची परीस्थिती पहातात, जिथे जायचे आहे तिथली परिस्थिती पहातात, तिथला उजेड हवा पाण्याचा अंदाज घेउन जातात.

पाप करायला जातात म्हणून त्यांना अमावस्येचा अंधार लागतो. शेवटी पापाने मिळवलेल्या जमिनीची किम्मत त्यांना मोजावीच लागते. ( ज्यांनी लबाडी करुन प्रतिष्ठा कमावली आहे अशा लोकांना विचारा त्यांनी कोणते मुहूर्त पाहिले होते लपुन छपुन काम करायला)

हिंदु संस्कृतीत शुभकार्यासाठी मुहूर्त पहातात त्यासाठी खगोलशास्त्र वापरुन वेळ पहातात म्हणून हिंदु मागास नाहीत. फारफार परंपरावादी म्हणा.

 आपण मुहुर्त पाहतो, म्हणजे आपल्या आणि आपल्या सुहृदांच्या आरोग्याची काळजी करतो, ते सुद्धा वैज्ञानिक पध्दतीने!!

हिंदु धर्म संस्कृती विज्ञान तत्वज्ञान


एक मेसेज फिरतो आहे त्यात डार्विनच्या साक्षीने हिंदु धर्मावर घाण उडवण्याचा प्रयत्न करण्यात येतो आहे

डार्विनचा सिद्धांत वाचा मग अकलेचे तारे तोडा.
माकड व मानव ह्यांचा पुर्वज एकच आहे. माकडापासुन माणुस झाला नाही. एका प्राण्यापासून माणुस व माकड वेगवेगळे उत्क्रांत झाले.

आदिमानव अंगावर वल्कले घालायचा. हिंदु संस्कृतीनुसार देव म्हणजे नैसर्गिक तत्व. ज्यांना कालांतराने मानवी प्रतिमेत पाहिले गेले. म्हणून देवांच्या चित्र किंवा मुर्तींवर कपडे व अलंकार असतात.

माणसाने देव निर्माण केला नाही. मानवी आकलनाच्या आधीपासून जी तत्व अस्तित्वात आहेत त्यांना देव मानण्यात आले.

रामायण महाभारत सुमारे ५ ते ८ हजार वर्षे प्राचीन आहे. म्हणजे जवळपास ४०० पिढ्या. त्याच्याही आधीपासून धातुयुग अस्तित्वात आहे.

चाकाचा शोध इसवीसनाच्या आधीपासून लागला आहे. ब्रॉंझ युग म्हणजे १२००० वर्षांपासून चाकांचा वापर होतो आहे. मग ८००० वर्षांपुर्वी हिंदु संस्कृती रथ वापरत होती हे सत्यच आहे. पण हिंदुद्वेष्ट्या मुर्खांना ते माहिती नाही.

वानर हे गण होते , त्यांनी वानर हे प्रतिक स्वीकारले होते. ती माकड नव्हती. पाण्यावर तरंगणारे दगड ज्वालामुखीच्या परीसरात असतात. मूळ रामायणानुसार श्री राम उच्चारण करुन दगड पाण्यात ठेवले गेले. लिहिण्याचा उल्लेख नंतर भाषांतरीत रामायणात जोडला गेला.

हनुमंताने द्रोणागिरी पर्वतावरील शक्य तेवढे सर्व वनौषधी आणले. म्हणून द्रोणागिरी पर्वत आणला हे रुपक प्रचलित झाले.

वानर गण हे जलद प्रवास करणारे होते. त्यांना त्रास होण्याचे कारण नव्हते.

स्त्रीबीज पुरूषबीज एकत्र आल्याशिवाय जन्म होत नाही ह्याच्यासारखा वैज्ञानिक अडाणीपणा नाही. सर्वप्रथम जीव हे एकपेशीय होते. तिथे स्त्रीपुरुष बीज अस्तित्वात नव्हते.

सर्वप्रथम जीव हा पुरुष म्हणजे आदिम किंवा प्रथम ह्या अर्थाने आहे.

ब्रम्ह हा प्रथम जीव असल्याने तर सर्वच त्यांचे संतती होतात.

नाती नंतर जोडण्यात आली. वैज्ञानिक दृष्ट्या सर्वचजण एकमेकांचे भाऊबहिण होऊ शकतात. कारण मानवी उत्पत्ती एकाच जीवातुन झाली आहे.

हिंदु संस्कृतीतील दशावतार हे मानवी उत्क्रांतीचे प्रतीक आहेत. सप्तफण्यांवर असलेली पृथ्वी म्हणजे टेक्टोनिक प्लॅट्सवर असलेले भूखंड. राहुकेतु म्हणजे चंद्रसुर्यांच्या परीक्रमेचे छेदनबिंदू.

आर्यभटाने शुन्याचा वापर सुरु केला. अंक गणना किमान १२ ते १५ हजार वर्षापासून होते आहे.

आदिमानवाला जातधर्म नव्हते कारण जात धर्म हि संकल्पना मानवी उत्क्रांतीबरोबर विकसित झाली.

जाती पंथ सर्वच धर्मात आहेत. इस्लाममध्ये शिया सुन्नी वहाबी, ख्रिश्चनधर्मात ईस्टर्न ऑर्थोडॉक्स कॅथलिक प्रोटेस्टंट सिरेनिटीक लॅटिन , बौद्धधर्मात हीनयान महायान थेरवाद आहेत. किंबहुना नास्तिकातही अगम्यावर विश्वास ठेवणारे आहेत. विख्यात शास्त्रज्ञही विश्वाच्या उत्पत्तीविषयी साशंक आहेत.

स्त्री हा हिंदु संस्कृतीचा मानबिंदु आहे. स्त्रियांना पूजाविधी अध्ययन अधिकार आहे. हिंदु संस्कृतीत स्त्री ही आदिशक्ती आहे. अनेक हिंदु मंदिरात स्त्रीया पुजा व धर्मविधी करतात. हिंदु धर्मस्थळातील गाभाऱ्यात स्त्रीया स्वच्छतेच्या कारणाने मासिक पाळीचा अपवाद वगळता जाऊ शकतात. इतर धर्मात जिथे सर्वोच्च धार्मिक प्रतिमा आहे तिथे स्त्रीयांना प्रवेश नाही.

दोन सहस्त्रकांच्या ज्ञात धार्मिक इतिहासात कोणत्या धर्मात्या स्त्री धर्मप्रमुख होती? हिंदु संस्कृतीत स्त्री धर्मगुरू बनु शकते. त्यासाठी न्यायालयातुन कायदा होऊ शकतो. इतर धर्मात असे शक्य आहे?

हिंदु संस्कृती प्रथम संस्कृती आहे ज्यात पृथ्वी व सुर्याचे भ्रमण मान्य आहे. पृथ्वी हा ग्रह , सुर्य हा तारा ब्रम्हांडात इतर ताऱ्याभोवती फिरत आहेत हे सांगितले आहे. हिंदु संस्कृतीत खगोल अवकाश रसायन जीव औषध वनस्पती भौतिक धातु भाषा असे अनेक प्रकारचे शास्त्र आहेत.

विदेशी आक्रमकांनी नालंदा विश्वविद्यापीठ जाळुन टाकण्याआधी हिंदु संस्कृतीत सर्व ज्ञानाचा समावेश होता. म्हणून जगभरच्या संस्कृतीना इथे येऊन व्यापार करायचा होता. इथे दैन्य गरिबी हिंसा असती तर  मुघल इंग्रज डच फ्रेंच आक्रमक इथे स्थिरावले नसते. किंबहुना इथली संपत्ती जहाजे भरुन युरोपात नेण्यात आली.

आजही पृथ्वी सपाट व विश्वाच्या केंद्रस्थानी असलेल्या ग्रंथांच्या धर्मांवर तुम्ही टीका करु शकत नाहीत कारण तिथे तुमचे समुळ उच्चाटन करण्यात येते.

विज्ञान तत्त्वज्ञान ह्यांचा सुरेख संगम असलेल्या हिंदु संस्कृतीत परकीय आक्रमकांनी अनिष्ट रीतींचा समावेश केला असेलही. पण त्याचप्रमाणे अशा अनिष्ट रीतींचा कालानुरूप त्यागही हिंदु संस्कृतीने केला आहे.

हिंदु संस्कृती तुम्ही सर्वश्रेष्ठ मानत नसाल तर त्यात हिंदु संस्कृतीचा कमीपणा नाही, त्यात तुमचा अडाणीपणा आहे.

गरज , खेडी, विकास


ज्या समस्या आहेत, त्यावर राजकारणी उपाय शोधणार नाहीत.. कारण प्रश्न सहज सुटले तर निवडणुका घ्यायची गरज उरणार नाही..

आपण छोट्या व्यापाऱ्यांकडुन वस्तु विकत घेण्याचा प्रयत्न करतो , पण किती व्यापारी साठेबाजी नफेखोरी न करता सचोटीने धंदा करतात ?

पेट्रोल-डिझेल गाड्या विमान ह्या आपण निर्माण केलेल्या गरजा आहेत.. पुर्वी माणसाच्या गरजा कमी होत्या, म्हणून खर्च कमी होता .. आता जाहिराती करुन चैनीच्या गोष्टीचे  गरजेत रूपांतर केले गेले आहे, म्हणून मागणी वाढत गेली त्याप्रमाणात त्या वस्तु आणि सेवेची किम्मत वाढवण्यात आली..

महाराष्ट्रतले दारु कोल्ड्रिंक सिगारेट तंबाखू आणि फास्टफुड चे कारखाने बंद केले तर दुष्काळी भागात पाण्याचा तुटवडा होणार नाही.
शहरातली लोक हे मान्य करणार का ?

गावाशहरात रोजगार आणि सरकारी कार्यालय (जिथे गेल्यावर जिल्हा मुख्यालय किंवा मंत्रालयात जायची गरज भासु नये) उपलब्ध असते तर प्रवास कमी झाला असता आणि पेट्रोलडीझेलची गरज कमी झाली असती. पण हे जाणीवपूर्वक टाळले जाते.

युरोपीय सत्ता येण्या आधी खेडी स्वयंपूर्ण होती , औद्योगिकिकरण होण्याआधी प्रदूषण नव्हते, हरीतक्रांती दुग्धक्रांती होण्याआधी डायबेटिस कॅन्सरचे इतके रुग्ण नव्हते.

विकासाच्या नावाखाली खेड्यांचे शहरीकरण करण्यात आले , आणि सर्वच तोल सुटला.. अनिर्बंध विकास करताना निसर्गाचा आणि भविष्यातील परीणामांचा अभ्यास झाला नाही. मोठमोठे रहिवासी प्रकल्प बांधताना त्यांच्या गरजा पुर्ण करण्यासाठी पायाभूत सुविधांची तजवीज झाली नाही. प्रगत देशातले हानीकारक उद्योगाना भारतात परवाना देताना इथल्या सुपीक भुमीचा पाण्याचा हवेचा विचार केला गेला नाही.

सामान्य माणुसाला लहानपणापासूनच श्रीमंताकडे नोकरी करण्यासाठी शिक्षण देण्यात येते.. ज्यांना त्रास होतो ते थोडाफार विरोध करतात, काही मोर्चे काढतात तर काही लेखणी , उरलेले गुलामीत सुख शोधण्याला प्रगती म्हणतात.. पिढ्यानपिढ्या हि गुलामी सुरु रहाणार आहे, त्याला राजेशाही लोकशाही कम्युनिझम समाजवाद भांडवलशाही ह्यातल्या कोणत्याही प्रकाराने फरक पडणार नाही.

बदल घडवुन आणायचा असेल तर तक्रार करायचे बंद करा. शासनव्यवस्था कशी कार्य करते , आपला ज्या व्यक्ती समुहाशी संबंध येतो ते कोणत्या प्रकारचे वस्तु किंवा सेवा घेतात,  त्यांचे  दोन किंवा जास्त व्यक्ती किंव समुह ह्यांचे व्यवहार कसे होतात, गरज मागणी पुरवठा ह्यांचा अभ्यास करा.  अतिरिक्त उपलब्ध असलेली चैनीची वस्तु किंवा सेवा गरज म्हणून कशी द्यावी व त्याचा जास्तीतजास्त जास्त मोबदला कसा घ्यावा हे ज्यांना जमणार आहे तेच सर्वात पुढे असणार  आहेत.

हिंदु सणांनिमित्ताने

श्रावणी सोमवार जवळ येत आहेत तसे महादेव श्री शंकराच्या पिंडीवर दुध पाण्याचा अभिषेक करण्याबद्दल टीका करणारे महाभाग जन्माला येत आहेत. गरीब अनाथ भुकेलेल्यांना हे दुध आणि पाणी का देत नाहीत , तुमचा धर्म माणूसकीच नाही म्हणे..

सर्वधर्मसमभावचा टाहो फोडणारे हे निधर्मी शहाणे पंढरीच्या वारीत दंग होत नाहीत.  पण रमदान आणि इदला टोपी चढवुन मिठ्या मारत होते. एकमेकांना भरवुन उपवास सोडत होते. मशिदीत वजु करताना पाणी वापरले जाते हे कसे विसरता ? चर्चमध्ये वेफर्स आणि वाईन बनवताना पाणी वापरले जात नाही? लवकरच ख्रिसमस येईल तेव्हा केक आणि इतर वस्तुंची देवाणघेवाण होईल. पण कोणताही हिंदु त्याविषयी तक्रार करत नाही, हिंदु सामील होतात सर्व सणात.. सत्यनारायण पुजेचा प्रसाद इतर धर्मीय खायला धजावत नाहीत. हिंदुना चर्चमधे पवित्र प्रसाद दिला जातो का ? कारण तो धर्मावर असलेल्या श्रद्धेचा भाग आहे. तिथे कोणी प्रश्न विचारायला जात नाहीत. सहिष्णुता आणि व्यापकता हा हिंदुत्वाचा स्थायीभाव आहे.

शेतकरी (?) रस्त्यावर भाज्या दुध ओतत होते तेव्हा नाही का आठवण झाली गरीब भुकेल्या अनाथांची ? तेव्हा  शेतकऱ्यांच्या बाजुने तावातावाने भांडत होते. कोणी जाऊन विचारलय का खऱ्या शेतकऱ्यांना कि बाबारे तुला कर्ज देतो कोण आणि तुला लुटतो कोण ?

शहरात बर्गर पिझ्झा पेप्सी कोकवर जगणारे काय आणि गावाकडे साहेबांच्या हुकुमाची बजावणी करणारे काय.. दोघे सारखेच तुटुन पडतात हिंदु सणांवर..

पिझ्झा बर्गर केक सिगारेट दारू ह्यासाठी प्रचंड प्रमाणात पाण्याचा वापर होतो पण हे हिंदु धर्माचा भाग नसल्याने त्यावर टीका नाही..


हिंदु सणांनिमित्ताने छोट्या दुकानदार शेतकरी दुधवाले (गवळी नाही लिहित, मुंबईत फोन फिरायचे) ह्यांना रोजगार मिळतो.. गावातुन उत्साह वाढतो.  हे दुध किंवा पाणी सरकारी खर्चाने वाया घालवत नाहीत. सरकारी खर्च म्हणजे आम्ही भरलेला कर. तुम्ही करमाफी होण्यासाठी CA कडे पैसे चेपता.
श्री शंकराच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक करणाऱ्यांमुळे जितके दुध वापरले जाते त्याचा फायदा दुध उत्पादक आणि विक्रेत्यांना होतो. रस्त्यावर दुध ओतुन त्याचा फायदा कोणाला होतो?

धर्म म्हणा किंवा व्यापार म्हणा, तिथे भेदभाव करु नका. तुम्हाला करायची असेल बचत तर फास्टफुड दारु तंबाखू पदार्थ बंद करुन बचत करा पण तुम्हाला ते झेपणारे नाही.

तुमचे पुरोगामी बुडबुडे हिंदु सणांच्या वेळीच येतात हे आता सर्वांना माहिती आहे. हेच कारण आहे कि तुम्ही निवडून येऊ शकत नाहीत कारण तुम्ही परकीय व्यापारी प्रवृतींच्या तालावर नाचत आहात आणि त्यात तुमचा अध:पातही होतो आहे.

जिहाद , उत्क्रांतिवाद, धर्म

*तुर्कस्तान आता जिहाद शिकवणार !! उत्क्रांती विज्ञान अभ्यासक्रमातुन बाद.*

तुर्कस्तानचे नवे पंतप्रधान एर्दोगान ह्यांचा जयघोष करणारे उदारमतवादी ह्या निर्णयामुळे तोंडघशी पडले आहेत.

उत्क्रांतिवाद हा बायबल किंवा कुराणमधील स्पष्टीकरणास पृष्टी देत नाही. ख्रिश्चन धर्माने आधुनिक विज्ञानातील शोधाना काही शतकानंतर का होईना परंतु मान्यता दिली. १९९६ मध्ये पोप जॉन पॉल द्वितीय ह्यांनी उत्क्रांतीविज्ञान हे स्पष्टीकरणापेक्षा अधिक आहे अशी अधिकृतरीत्या भूमिका जाहीर केली. वेळोवेळी इस्लामिक विद्वानांनी उत्क्रांतिवाद हा कुराणातील आयतांना प्रमाणित करत असल्याचे मांडले. आता २० वर्षे उलटल्यावर एर्दोगान विरूध्द प्रवास करत आहेत.

मध्यपूर्वेत कट्टरधार्मिक संघटनांनी केलेल्या तणावामुळे लाखो निर्वासित युरोपमध्ये प्रवेश करत आहेत. सुरुवातीला युरोपीय देशांनी निर्वासितांचे स्वागत केले. आता निर्वासितांनी स्वतःचे धार्मिक हक्क मागण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी निर्वासित ज्या भागात जास्त आहेत तिथल्या लोकांवर आपले धार्मिक नियम लादण्याची सुरुवात केली, त्यातुन दंगली होत आहेत.

अमेरीकन फौजा (एक प्रकारे ख्रिश्चन फौजा) ३ दशके मध्यपूर्वेत तळ ठोकुन आहेत. त्याचा राग कट्टर मुस्लिम संघटनांना आहेच. आता जिहादचे अधिकृतरीत्या शिक्षण सुरु झाले आहे.

ख्रिश्चन व इस्लामिक धर्मप्रसारकानी तलवार व तराजू सोबत घेउनच धर्मांतरण मोहिमा राबवल्या त्यात स्थानिक संस्कृतींचा ऱ्हास होत गेला. व धर्म मोठ्या प्रमाणात वाढले. सध्या जगातल्या १० पैकी ६ मनुष्य ख्रिस्ती किंवा इस्लामिक आहेत.

विज्ञानयुगात प्रचंड प्रगती असली तरी दोन्ही धर्माच्या प्रमाणित ग्रंथात पृथ्वी सपाट किंवा स्थिर असुन उत्क्रांतीविषयी स्पष्ट उल्लेख नाही. ज्या प्राचीन धर्मातील लोकांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न होतो आहे त्यांच्या ग्रंथात वैज्ञानिक तत्वे स्पष्ट आहेत.

 वैज्ञानिक दृष्ट्या प्रगत मानल्या जाणाऱ्या अमेरीकेत ४४% लोकांच्या मते उत्क्रांतिवाद हा सत्य नाही व शाळांमध्ये तसे आग्रही प्रतिपादन होते.
मध्यपूर्वेत आधुनिक वैज्ञानिक उत्पादने व सेवा वापरल्या जात असल्या तरी उत्क्रांतीविज्ञान हे सत्य नसुन इस्लामी तत्वज्ञान हेच सर्वश्रेष्ठ आहे व जगभरात सर्वप्रकारे फक्त इस्लामच असला पाहिजे ह्यासाठी हे राज्यकर्ते आग्रही आहेत. एर्दोगान त्यांचे प्रतिनिधी आहेत.

ह्या दोन धार्मिक समुहात गेले १००० वर्षे असणाऱ्या धार्मिक वर्चस्वाच्या चढाओढीत अण्वस्त्रांची भर पडली आहे. ११ व्या शतकापासुन दोन शतके सुरु असलेल्या ख्रिश्चन विरूध्द मुस्लिम क्रूसेड्सची ही नांदी होऊ नये.

-=-

Turkey’s new school curriculum ditches evolution, teaches jihad: Report
19/07/2017 Washington post

Turkey’s education ministry reportedly announced a new school curriculum that excludes lessons on Charles Darwin’s theory of biological evolution while *allowing religious schools to teach the concept of Islamic jihad.*

“It is also our duty to fix what has been perceived as wrong. This is why the Islamic law class and basic fundamental religion lectures will include [lessons on] jihad,” Mr. Yilmaz said, Reuters reported.

*“The new policies that ban the teaching of evolution and requiring all schools to have a prayer room, these actions destroy the principle of secularism and the scientific principles of education,”* said Mehhmet Balik, chairman of the Union of Education and Science Workers.

http://m.washingtontimes.com/news/2017/jul/19/turkeys-new-school-curriculum-ditches-evolution-te/

शेतीप्रश्नावर काही उपाय

*शेतीप्रश्नावर काही उपाय : *

*पारंपरिक बियाणे, खते, पीकबदल*
*शेतीमाल साठवणुक, प्रक्रिया केंद्र,*
*प्रशिक्षित शेतकरी व शेतीकामगार,*
*पाणीबचत, पाणीव्यवस्थापन, नदीजोडणी,*
*वीजेसाठी सौरउर्जा, पवनउर्जा*
*शेतीसाठी इंटरनेट व इतर आधुनिक तंत्रज्ञान,*
*कर्ज किंवा कोणत्याही प्रक्रियेला ऑनलाईन फॉर्म भरणे.*
*नव्या पिढीसाठी शेतीमाल विक्री , वाहतुक विपणन व्यवस्थापन प्रशिक्षण.*

*ह्या मुळे कर्जाची रक्कम कमी होईल. शेतीमाल दलालाशिवाय थेट विकला जाईल. शेतीमालाचे दर शेतकरी ठरवु शकतील.*

*बचत : कर्ज काढुन  प्रतिष्ठा दाखवण्यासाठी दुसऱ्यांवर खर्च करणे बंद करणे. लग्न व इतर समारंभात आवश्यकतेनुसार खर्च करणे. दारु व इतर व्यसनांपासुन लांब रहाणे.*

*शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे. शहर असो वा गाव. कामगार असो वा इतर कोणी. सर्वांना शेतकऱ्यांचे महत्व आहे. एक माणुस म्हणून कोणावरही आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये.*

*शेतकऱ्यांना योग्य नेतृत्व लाभेल तेव्हा लाभेल , पण शेतकऱ्यांच्या नव्या पिढ्यांनी शेतीचे नवे तंत्र , बचत, मार्केटिंग शिकुन घ्यावे. राजकारण्यांच्या मागे फिरण्यापेक्षा हे शिकणे सोपे आहे. प्रत्येक तालुक्यात हे शिक्षण मराठीत उपलब्ध असायला पाहिजे. आतापर्यंत शेतकऱ्यांच्यासाठी लढणाऱ्या राजकारण्यांनी जागोजागी शिक्षणसंस्था उभ्या केल्यातच तिथे शेतकऱ्यांना मोफत शिक्षण द्यावे.*

*हे सर्व करायला वेळ लागेल पण जेव्हा होईल तेव्हा कर्जमाफीच्या रक्कमेपेक्षा कमी खर्चात होईल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आत्महत्या थांबतील.*
-=-
शेवटी सामान्य जनतेच्या खिशात हात घालुनच कर्जमाफी होणार आहे आणि त्याचे श्रेय राजकारणी घेणार. *पण आम्हा सामान्य जनतेसाठी आमच्या शेतकरी बंधुंच्या आत्महत्या थांबल्या तेच पुरेसे आहे.*
-=-
जे कामगार दिवसाला १२-१४ तास रक्त घाम गाळुन कर भरतात त्यांच्या श्रमाचे पैसे करमाफीसाठी लागणार आहेत. जे खरे शेतकरी कर्ज काढुन शेती करतात आणि नियमित कर्जफेड करतात त्यांच्या व्याजाचे पैसे करमाफीसाठी लागणार आहेत. जी जनता छोट्या मोठ्या खरेदीवर कर भरते त्यांच्या करातुन करमाफीसाठी लागणार आहेत. *कर्जमाफी होते तेव्हा त्याचे ओझे कामगार वर्ग , छोटे व्यापारी उचलतो , सामान्य जनतेवर कराचे भार वाढतात. तेव्हा कर्जमाफीचा हिशोब सर्वांना मिळाला पाहिजे.*
-=-
 जे आता शेतकऱ्यांच्या नावाने करत आहेत ते गेली २० वर्षे सुरु आहे त्याला राजकारण म्हणतात. त्यात राजकारणी सोडुन सर्वांचा सत्यानाश आहे पण त्यांना त्यातच लाभ दिसतो आहे. कारण *शेतकरी शिकुन स्वतःच विकु लागला तर राजकारण्यांची गरज उरणार नाही.*
-=-
आधीच्या कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. कर्जमाफी खरोखरीच कोणाची झाली हे तपासायला पाहिजे.
-=-
*कर्जमाफी मागणाऱ्या  शेतकऱ्यांच्या एकातरी नेत्याने आत्महत्या केली आहे का ?* किती कोटी संपत्ती आहे त्यांच्याकडे ? देतात का स्वतःच्या गावातल्या शेतकऱ्यांना ? ना विरोधी पक्षाचे खासदार आमदार स्वतःचे मानधान सोडणार, ना सत्ताधारी. *जेव्हा खासदार आमदारांनी महिन्याचे मानधन आणि इतर भत्ते वाढवुन घेतले तेव्हा कर्जमाफीची आठवण आली नाही?*
-=-
कर्जमाफीची मागणी करणाऱ्यांची जाहीर संपत्ती १०० कोटींपेक्षा जास्त आहे. त्यांनी केली का मदत ? ३५-४० हजार एकरची जमीन , अनंत कोटींची संपत्ती असणाऱ्या छत्रपतींच्या वंशजांनी पुढाकार घ्यावा ही रयतेची विनंती. निदान २ लाखांच्या खंडणीचा आळ निघुन जाईल.
-=-
*बीयाणे आणि खते कोणी महाग केली ?* शेतीक्रांतीच्या नावाखाली पारंपरिक बियाणे आणि खते बंद केली. पुर्वी आधीच्या पिकातले बियाणे वापरता यायचे. त्यावर रोग कमी होते. नैसर्गिक खते होती. *आता सहकारसम्राट श्रीमंत झाले आणि शेतकरी आत्महत्या करत आहेत.*
-=-

हिंदुत्ववाद आणि देशाचा विकास

हिंदुत्ववादी अजेंडाच असता तर सर्वत्र हिंदुत्ववाद दिसला असता.. दिसत आहेत ती विकासाची कामे..स्टार्टप इंडीया, मेक इन इंडीया ते  सर्वात मोठ्या कर्जमाफीपर्यंत काम सुरु आहे.. स्टार्टप आणि मेक इन इंडीयात किती जणानी भाग घेतला ? विरोधाच्या राजकारणासाठी नव्या पिढीला व्यवसायापासून दुर ठेवण्यात येत आहे आणि पारंपरिक नोकरीतच जायला सांगितले आहे.

दादरी चघळुन चोथा केला , केरळ बंगालच्या प्रकरणांवर बोलायला तयार नाही. हा सर्वधर्मसमभाव ?

इंदु सरकार सिनेमावर बंदी घालण्याचा प्रयत्न सुरु आहे तेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आच नाही ?

मायवतींचा लाखो कोटींचा भ्रष्टाचार चौकशीच्या फेऱ्यात येत आहे म्हणून जातीयवादी राजकारणातुन संरक्षण मिळवले जात आहे. महाराष्ट्रात वेगळी परिस्थिती आहे ?

आम्ही इंटरनेट युगातील मतदार आहोत. सत्य लवकर उघड होते. गेली ६० वर्षे शालेय इतिहासाच्या पुस्तकात न सांगितलेला इतिहास आज प्रत्यक्ष मुळ कागदपत्रातुन उघड होतो.

 साहेब वेळोवेळी आधुनिक इतिहासकारांच्या लेखांवर विसंबुन विधाने करतात आणि पाठपुरावा करत नाहीत, कारण ह्या आधुनिक इतिहासकारानी आजपर्यंत कोणतेही पुराव्यानिशी संशोधन केलेले नाही. महाराज हे हिंदुत्ववादी नव्हते हे सिद्ध करण्यासाठी अफजलखानाला मोठेपण देण्यापर्यंत मजल गेली. अफजलखानाने जे अत्याचार निशस्त्र हिंदुंवर केले त्याची वर्णने त्याने स्वतःच पत्रोतरात केली आहेत. तीच गत मोगल निजाम इंग्रज आणि पोर्तुगींजांची. पण आमचे आधुनिक इतिहासकार हे नाकारुन खोट्या इतिहासात समाधान मानत आहेत कारण वोट बॅंकेवर आफत येते.

गेल्या १० वर्षातील जे मतदार आहेत त्यांच्यापुढे मुळ कागदपत्रांचे पुरावे आहेत. गेल्या ६ दशकातील चुकांचे परीणाम आहेत. घराणेशाही ते अल्पसंख्याक लांगुलचालन ह्यात बरबाटलेल्या राजकारणात अल्पसंख्याक मागास समाज अजुन मागास होत गेले आणि त्यांच्यासाठी भांडणारे श्रीमंत होत गेले. हे आता गेल्या ३ निवडणुकांमधल्या प्रतिज्ञापत्रात उघड झाले आहे.

तुम्ही जेवढी टीका हिंदुत्ववादी व तत्सम समुहांवर कराल तितकीच जनता त्यांच्याकडे जाणार कारण गेल्या ६८ वर्षात जनता गरीबच राहिली. नोटंबदीमुळे श्रीमंती मिरवणारे आर्थिक अडचणीत आले हे पाहुन मागास गरीब आणि मध्यमवर्गीयांना (जे प्रमुख मतदार आहेत) नव्या सरकारवर विश्वास आहे. पहिल्यांदा सरकारी योजनांवर कोणत्याही घराण्याचे नाव नाही.  घराणेशाही संपुन आपल्यातील सामान्य मनुष्य पंतप्रधान राष्ट्रपती उपराष्ट्रपती बनु शकतो हे जनतेने पाहिले आहे. हीच लोकशाहीची खरी ओळख आहे.

मुलींसाठी स्व-संरक्षण आणि लैंगिक शिक्षण

मुलींसाठी मानसिक शारीरिक शिक्षण संरक्षण आणि प्रबोधनाची गरज सर्वात जास्त आहे. ५ रुपये किंवा मोफत सॅनिटरी नॅपकिन देण्यापेक्षा त्यांना स्वावलंबी करण्यावर भर दिला गेला पाहिजे.
पॅड वापरण्याचे महत्व सांगताना मासिक धर्म हा विटाळ अपवित्र अस्वच्छ असे न सांगता नैसर्गिक आहे व मानवजातीसाठी महत्वाचे आहे हे सांगितले पाहिजे.
वयाच्या १२-१३व्या वर्षी तोंड लपवून बॉयफ्रेंड किंवा मॅनफ्रेंडबरोबर फिरणाऱ्या मुलींना लैंगिकतेचे व मानसिकतेचे भान आणुन देणे महत्वाचे आहे.
आज मुलींना पॅड्स दिले तर मुलांना कंडोम्स वाटावे लागतील अशी सध्याच्या पिढीची लैंगिक प्रगती आहे. १०वी पास होण्यापूर्वीच लैंगिकसंबंध नसणारी मुलीमध्ये दोष असल्याचे पसरवले जाते. पुर्वी लग्नाआधी संबध म्हणजे थ्रिल असायचे आता कॉलेजला जाण्याच्या आधीच उपभोग घेऊन झाला असतो. ह्यात उचवर्गीय मुलींचे शौक किंवा गरज पुर्ण होत असेल पण मध्यमवर्गीय किंवा गरीब मुलींचे आयुष्य उध्वस्त होते.

 बॉयफ्रेंड मॅनफ्रेंड किंवा एका पेक्षा जास्त लैंगिक संबंध असणाऱ्या मुलीसुद्धा आहेत्च ज्यांना थोड्याफार पैसे व भेटवस्तु (परफ्युम कपडे मोबाईल) चा मोह सोडवत नाही.

घरुन पूर्ण कपडे घालुन निघालेली शाळकरी मुलगी बॉयफ्रेंडबरोबर गाडीवर शक्य तितक्या कमी कपड्यात शक्य तितक्या जवळ चिकटुन बसते.

शहरात दिवसाउजेडी जी शाळकरी जोडपी चिकटुन शारिरीक लगट करत असतात ते प्रेम असते कि वासना ? ही जोडपी दुसऱ्या शहरगावातली असतात, ह्याचे कारण म्हणजे पालकांनी बघणे नसुन दुसऱ्या गर्ल/बॉयफ्रेंडने बघितल्यावर ब्रेकप होणे हे आहे.

ह्या सर्वात लैंगिक संबंधांच्या फोटो विडीओचे काय ? वयात येताना नैसर्गिकरीत्या यौवनाचे आकर्षण असते. आपल्या लैंगिक भावनिक गरजा पुऱ्या करणाऱ्या व्यक्तिंवर विसंबुन फोटो विडीओ पाठवले जातात मग लैंगिक संबधांची विडीओच बनते. व्हाट्सप शेअरइट ने ते खाजगीत पसरवले जातात. ह्यातुन ब्लॅकमेल आणि वासनाकांड घडुन येतात. सुर्यनेली किंवा अजमेर प्रकरण तर इंटरनेटच्या आधीची आहेत.

xvideo debonairblog xossip आणि बाकी देशी वेबसाईटवर अशा मुलींची लाज उघड्यावर पाडली जाते. youtube facebook वरसुद्धा ह्या विडीओ फोटो येत आहेत. हे कुटुंबासमोर आले कि पुढे आत्महत्या , वेश्याव्यवसाय आणि एखादा आधार लाभला तर पुनर्वसन ह्यातुन जावे लागते.

मुलांना लैंगिक व सामाजिक जबाबदारी काय असते हे शिकवण्याची गरज आहे. आज त्यांच्यापुढे दारु सिगारेट पिउन हिरोगीरी करणाऱ्यांचा आदर्श आहे, आणि अशा हिरोंच्या अंगाखांद्यावर चिकटलेल्या अर्धनग्न स्त्रीयांची हाव आहे. हे अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली माफ असेल तर पुढच्या पिढीकडून स्वैराचाराशिवाय दुसरी कसलीही अपेक्षा करु नका.

अजुन एक पैलू आहे , तो म्हणजे घरातल्या कुटुंबातल्या शेजारातल्या ओळखीतल्या वासनाअंध विकृतांचा. ह्यांच्यापासुन लहान मुले आणि मुली दोघांना वाचवायची गरज आहे. खेळायला घेऊन जायच्या नावाखाली बंद दरवाज्याआड हे विकृत अनैसर्गिक लैंगिक चाळे करतात. ज्याचा शारीरिक बलात्कार असतोच पण मानसिक आघात जास्त मोठा असतो. हे अत्याचार चुकीचे आहेत हे समजणेसुद्धा लहान मुलांना कठीण जाते. वयात आलेल्या मुलींवर अत्याचार करणारे सक्खे बापभाऊ असतात. मुलांवरसुद्धा अत्याचार होतात. तक्रार केल्यावर कुटुंबीयच पांघरूण घालतात कारण घराण्याची अब्रू.

मुलींना खरोखरच स्व-संरक्षण आणि लैंगिक शिक्षणाची आवश्यकता आहे. बाकी अडचणी संकट त्या सहज पार करतील.

नर्मदेच्या निमित्ताने..

नर्मदेच्या निमित्ताने..


गेली १५ वर्षे संगणक आणि माहिती सेवा क्षेत्रात काम केले. ह्या क्षेत्रासाठी वीज हा सर्वात महत्वाचा घटक. संगणक आणि इंटरनेट अविरत सुरु रहाण्यासाठी वीज अत्यावश्यक आहे.


महाराष्ट्रात किंबहुना संपूर्ण देशात वीज येते कुठुन ?

औष्णिक जलविद्युत किंवा अणुविद्युत प्रकल्पातून. हे स्त्रोत प्रदुषकारी किंवा उपलब्ध साधनसंपत्तीचा बळी घेणारे पण काही अनाकलनीय कारणांमुळे शासकीय आणि खाजगी उद्योजकांना सोयीचे आहेत. त्यामुळे पर्यायी वीजनिर्मिती प्रकल्प जसे सौर पवन किंवा जैविक कचरा विघटन ह्यातुन स्थिर प्रमाणात वीजनिर्मिती होत नसल्याचा अपप्रचार होतो. पेट्रोल डिझेलला पर्यायी इंधन वापरण्यासाठीही आपली तयारी नाही. आपला मुख्य मुद्दा आहे वीज आणि आपण त्याचाच विचार करु.

गेल्या ५ दशकात प्रवास वेगाने सुसूत्रतेने होऊ लागला. त्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान वीजेशिवाय काम करु शकत नाही. विशेषत: जमिनीवरचा प्रवास रेल्वेने मोठ्या प्रमाणात होतो तिथे वीज आहे. उर्वरित जल आणि वायु प्रवास संगणकाशिवाय अपूर्ण आहे. ह्या प्रवासाचे नियंत्रण करणारे संगणक वीजेचा वापर करतात.

सध्या सोशल मिडीयाशिवाय जगु न शकणारी पिढी आहे. तिथेही अवाढव्य संगणक प्रणाली आहे जी विजेशिवाय बिनकामी आहे.

हे सर्व टाळले तरी जीवनावश्यक बनलेल्या वस्तु तयार करण्यासाठी असलेले कारखाने वीज वापरतात. आणि स्वतःचे सौर पवन किंवा पर्यावरणाचा संतुलन राखुन वीजनिर्मिती करणारे प्रकल्प नगण्यच.


गेल्या ३ दशकांपासून नर्मदेच्या पात्रातील टाहो आपण ऐकतो आहे. काही ऐकुन दुर्लक्ष करतात कारण नर्मेदेच्या परीसरातील वीज आसपासच्या औद्योगिक प्रकल्पांसाठी वापरली जाते. संवेदनशील असलेल्या व्यक्ती निषेध नोंदवतात आणि न्यायासाठी लढणाऱ्या व्यक्ती पुढे सरसावतात. ह्यातही तात्पुरता विरोध करुन लाभ पदरात पाडुन घेणारे आहेत तसे संपूर्ण आयुष्य प्रकल्पातुन होणाऱ्या विनाशापासुन आसपासच्या लोकांना वाचवणारे आंदोलकही आहेत.


नर्मदेच्या प्रकल्पातुन होणाऱ्या वीजनिर्मितीचा लाभ तीन राज्यातील गोरगरीब जनतेला होईल. पाण्याची बचत होईल. वाळवंटी जमीन सुपीक होईल. प्रकल्पग्रस्तांचे योग्य पुनर्वसन होईल अशी ग्वाही देण्यात आली.


प्रत्यक्षात लाखो प्रकल्पग्रस्त निर्वासित आणि बेरोजगारीच्या उंबरठ्यावर आहेत.


स्थानिक बातमीपत्रासाठी वृत्तसंकलन करताना एका ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी प्रश्न विचारला होता. Development at what cost ? कोणाचा बळी देऊन विकास होणार आहे?


नर्मदेच्या पात्रातील शेकडो पिढ्यांपासून शेती मच्छीमारी आणि इतर उदरनिर्वाह करणाऱ्यांना उठवुन अशा ठिकाणी जागा देण्यात येते कि तिथे नव्याने कसली सुरुवात करायची हा प्रश्न उभा रहावा.


नर्मदा प्रकल्पाचा लाभ उपटणाऱ्या औद्योगिक यंत्रणेत ह्या प्रकल्पग्रस्तांना सामावुन घेता आले नसते ? इतके वर्षे काम सुरु होते प्रकल्पाचे प्रकल्पग्रस्तांना औद्योगिक प्रशिक्षण सहज देता आले असते. पण २ पिढ्या फक्त जगण्याचा हक्क मागण्यात उद्ध्वस्त झाल्या.


काही हजार लोकांना रोजगार देणारी कोकाकोला कंपनी काही लाख लोकांपेक्षा मोठी कशी ? अशा हानीकारक वस्तु विकणाऱ्या ( पेप्सी कोकाकोला किंवा इतर फास्टफुड ) कंपन्या पाणी आणि शेतीमालाचा वापर करुन जे पदार्थ बनवतात ते आरोग्यास अपायकारक आहेत. ५ ते ६ माणसांसाठी पुरेसे असलेले अन्नघटक वापरल्यावर २ ते ३ माणसांसाठी फास्टफुड बनते.


एकीकडे लाखो लोकांना विस्थापित करायचे. उर्वरीत स्थानिकांना प्रकल्पातुन कोणतेही फायदे द्यायचे नाहीत. त्याचवेळी ज्यातून समाजात कोणतेही उपयुक्त पदार्थ देऊ शकत नाहीत अशा कंपन्यांचे लाड पुरवायचे हा विकास कसा ?


नर्मदा प्रकल्पाची वीज स्थानिक गावात न जाता औद्योगिक प्रकल्पात जाते. हे प्रकल्प करचोरी करण्यात सर्वात पुढे आहेत शिवाय नफ्याचा मोठा वाटा परदेशात जातो.


आपले बांधव बेघर उपाशी करुन आपणच परदेशात पैसा पाठवत आहोत. पोर्तुगीज आणि इंग्रज वेगळे काय करत होते?


तुम्ही प्रकल्प बंद पाडण्यासाठी आंदोलन मोर्चा काडु शकत नाही, उपोषण करु शकत नाही, कायदेशीर लढा देऊ शकत नाहीत ?

निदान अशा प्रकल्पाच्या ठिकाणी जा. तिथल्या स्थानिकांना स्वतःचे शहरीकरण विसरुन भेटा. आपल्या देशाची लुट करणाऱ्या परदेशी कंपन्यांच्या वस्तुसेवांना विरोध करा. तिथे स्वदेशी कंपन्यांच्या वस्तु सेवांना प्राधान्य द्या. आज ह्या कंपन्या तंत्रज्ञान प्राथमिक यंत्रणा परदेशातुन आणत असतीलही , पण आपण पाठिंबा दिला , विदेशी वस्तु नाकारल्या तर शासकीय यंत्रणेला झुकावे लागेल.


आजच्या वेगवान आणि वेगवेगळ्या प्रकारे जोडल्या गेलेल्या जगात वीज आणि इतर गरजा वाढणार आहेत. त्यासाठी सुपीक जमीनीची नासाडी होऊन द्यायची ? अणुप्रकल्पारुन होणाऱ्या आण्विक गळतीचे दुष्परिणाम आपण आता अनुभव आहोत. एकेकाळी सुजलाम्सुफलाम् असणारा देश आज रासायनिक खते आणि परदेशी बियाणांच्या दुष्टचक्रात सापडला आहे.


आमचे पुर्वज संथ असतीलही पण पुढच्या पिढीसाठी विषारी तंत्रज्ञानाची पेरणी करत नव्हते.


अन्न बनवण्यासाठी लागणाऱ्या पीकपाण्यापासुन ते रासायनिक मारा असलेल्या तयार अन्नापर्यंत आपण पोखरलो गेलो आहेत. ते दुरुस्त करण्यासाठी ॲलोपॅथीचा उपाय करत आहोत. जिथे रोगापेक्षा इलाज भयंकर होतो.


आयुर्वेद असो वा पारंपरिक शेती , आम्ही जमीन हवा पाणी ह्यांची जपणुक केली होती. वाढत्या लोकसंख्येच्या भस्मासुराला आधुनिक तंत्रज्ञानाने अधिक सक्षम केले आहे.


आज आम्हाला गरज आहे ती संपूर्ण नैसर्गिक जीवनशैली आणि लोकसंख्यावाढ नियंत्रणाची. एक संतती नियमाने २ ते ३ पिढ्यात लोकसंख्या निम्मी आणि सुदृढ होऊ शकते. मात्र आम्ही वाढत्या लोकसंख्येसाठी जंगले तोडुन घर आणि औद्योगिकीकरण करत आहोत.

गेली लाखो वर्षे मानवाला आश्रय देणारी पृथ्वी आता अपुरी पडते आहे म्हणून परग्रहांवर जायची तयारी सुरु आहे.

पण लोकसंख्येवर नियंत्रण आणु शकत नाहीत, कारण धर्म. धर्माचे अनुयायी जेवढे जास्त तितका धर्म मोठा आणि त्यातुन प्रभाव पडुन अधिक अनुयायी. हे चक्र गेले दोन सहस्त्रक सुरु आहे. त्यासाठी जास्तीतजास्त संतती जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. गर्भपात हा नैतिक अपराध ठरवला जातो. दोन सहस्त्रकांपुर्वी जेमतेम ४० कोटी असणाऱ्या जगाची लोकसंख्या आज जवळपास २० पट वाढली आहे. हीच लोकसंख्या १ अब्ज असती तर नैसर्गिक साधनसंपत्ती अजुन जास्त प्रमाणात टिकून राहिली असती. मात्र ऐहिक संपत्तीच्या हव्यासासाठी गरीबांचा उद्धार ह्या हेतुन विकासाची जबरदस्ती सुरु झाली.

एकीकडे हजारो घरे रिकामी असताना मोठ्या संखेने गृहनिर्माण प्रकल्प सुरु आहेत. कोणासाठी ?


गेल्या दोन सहस्त्रकात प्लेग पोलिओ पासुन अनेक असाध्य विकारांवर आपण मात केली त्याच वेळी त्यापेक्षां मोठी पिळवणूक करणाऱ्या वैद्यकीय व्यवस्थेचा बाजार मांडला. मॅट्रिक्स सिनेमात दाखवल्याप्रमाणे सध्याची व्यवस्था मानव जन्माला घालत नसुन उच्च स्तरावर असलेल्यांसाठी गुलाम जन्माला घालत आहे.


बघा , विचार करा, आपल्या गरजा व्यसन लोभ हाव हव्यास ह्यामुळे पुढच्या पिढ्यांसाठी आपण काय शिल्लक ठेवणार आहोत ?

https://www.facebook.com/thevikrant/posts/10154996810703520

व्यापार परप्रांतीय आणि आपण

एक लक्षात घ्या.

एक पिशवी घेऊन आलेला परप्रांतीय एका खोलीत १०-१२ लोकांसोबत रहातो, दिवसातुन एकदा जेवतो

२-३ वर्षात भाड्याने स्वतंत्र खोली घेतो त्यात बायकापोरांना आणतो, त्यांच्या बायकासुद्धा छोटीमोठी लाम करायला सुरुवात करतात, ५-६ वर्षात ते स्वतःची खोली-ब्लॉक विकत घेतात.
साधा स्क्रू पिळु न शकणारा माणुस दिवसाला १५ तास काम करुन तंत्र शिकतो आणि २-३ वर्षात कंत्राटदार बनतो. ४ थी नापास असलेला परप्रांतीय वेल्डिंर  पेंटर कार्पेंटर मेकॅनिक बनून महिन्याला ५०-६० हजार कमावतो. त्यावर टॅक्स नाही.

मराठी माणसं काय करतात ?
 राजकारण्यांची वाट बघतात.. अरे ते करोडपती होतात, ५ वर्षात तुमची काय प्रगती होते ? भांडण मोर्चे आंदोलनात गेली तुमची ५ वर्षे.. सगळी सरकारी खाजगी कंत्राटी काम परप्रांतीय घेतात. मराठी कार्यकर्ते काय करतात ?

नेतेच जर तुम्हाला व्यवसायात पुढे आणत नसतील तर स्वतः करा नेतृत्व, तंत्रशिक्षण घ्या आणि पगाराच्या दहापट कमाई करा.

सरकारी नोकरीत मराठी टक्का कमी का ? परप्रांतीय काम करता करता शिकतात, १२ तास काम करणारा परप्रांतीय ८ तास पाठांतर करत असतो. एकदा नापास झाल्यावर ते जिद्द सोडत नाहीत. निवड होई पर्यंत परीक्षा देतात.
आमचे नेते अशा परीक्षांची पुस्तक आणि अभ्यास करण्यासाठी सुविधा प्रत्येक शाखा ऑफिसवर का देत नाहीत ? प्रत्येक वॉर्डात मतदारसंघात १० IAS IPS UPSC MPSC SSC Army त मराठी माणसं असायला पाहिजेत. प्रत्येक काम मराठी माणसांना मिळाल पाहिजे. आता काम घेतात आणि परप्रांतियांना देतात. कामाच्या निविदेवर मराठी माणुस असतो प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी परप्रांतीय काम करत असतात.

धर्म का कशासाठी ?

💭 शनिच्या दगडावर महागडे लाखो लिटर तेल वाया जरी गेले तरी चालेल; पण हातावरचा चिमुटभर प्रसादाचा कण सुध्दा जमिनीवर पडला नाही पाहिजे...
🚩 : भाविक स्वतःच्या श्रद्धेने स्वतःच्या खर्चाने तेल वाहतात. त्याने त्यांना मानसिक उभारी येते. जगण्याची ताकद वाढते. तेल विकणारे व इतर अवलंबून असणाऱ्या व्यवसायांना चालना मिळते.
✋🏼इतर धर्मिय मेणबत्त्या किंवा काहीतरी लावतातच त्यांनी स्वतःपासुन सुरुवात करावी. नास्तिकांनी पेट्रोल डिझेल वीजेचा वापर करणारी वहाने वापरु नये. तेलापेक्षा जास्त महाग आहेत हे प्रकार.
💭 दलित आदिवासींची मुलं अन्न पाणी व  दुधावाचून कुपोषणाने मेली तरी चालतील; पण शंकराच्या दगडी पिंडींला लाखो लिटर दूधाने आंघोळ घालून धुतलेच पाहिजे..
✋🏼 दलित आदिवासी धर्म बदलुन मागास कसे राहिले ? कोणी काढल्या धर्मांतरासाठी मोहिमा ?
✋🏼  उपदेश करणाऱ्यांनी स्वतःच्या जेवणातले दोन घास बाजुला काढुन मग सांगावे. स्वतःच्या धर्मातल्या सणांमध्ये पार्ट्या नसतात का ?
✋🏼 नास्तिकांनी आपली व्यसने सोडुन उपदेश करावे.
💭 रेशनवर गरिबांना तांदूळ नाही मिळाले तरी चालतील; पण लग्न कार्यामध्ये अक्षता म्हणून हजारो टन तांदूळ उधळलेच पाहिजे.
✋🏼 एका हिंदु लग्नात  लग्नात जास्तीतजास्त ४-५ किलो तांदूळ अक्षतेसाठी वापरला जातो. म्हणजे १२० ते १६० रुपये. बाकिच्यांनी  आपल्या लग्नातल्या मांस आणि बाकि जेवणाचा खर्च ह्यावर विचार करावा.
💭 चपातीला तुप नसले तरी चालेल; पण गुजरात मधील मंदिरामध्ये पायाखाली लाखो लिटर घी तुडवलेच पाहिजे.
✋🏼 तुमच्या घरातले तुप काढुन नेत नाही. स्वतःच्या कष्टाने कमावलेले तुप आहे. तुम्ही गाय कापायला तयार असता , मग गायीपासुन मिळालेल्या तुपावर बोट दाखवु नका.
💭 मुलांच्या शाळेला फी भरायला पैसा नसला तरी चालेल; पण मंदिराच्या दानपेटी मार्फत ब्राह्मणांना करोडो रुपयांचा मलिदा महिन्याला  पोहोचलाच पाहिजे.
✋🏼 शाळांचा व्यवसाय करणारे धर्म कोणते आहेत हे स्वतःच तपासून बघावे. धार्मिक शाळांमध्ये फी न भरल्यास हाकलून देतात.
नोकरी व्यवसाय न करणारा फक्त मंदिरात पुजा करणारे श्रीमंत पुजारी कोणत्याही देवळात नाहीत. देवस्थानाचे व्यवस्थापक असतात. त्यांच्यावर सरकारी अधिकारी देखरेख ठेवतात आणि हिशोब सार्वजनिक होतात. बघा बाकि धर्म हिशोब देतात का.
💭 कुंभ मेळयात नागडया साधूंनी धुमाकूळ घातला तरी चालेल; पण आपल्या शिकलेल्या मुलींना, आया-बहिणी व सुनेला त्या नागडया साधूंचे आशिर्वाद मिळालेच पाहिजे.
✋🏼 आता बघा कि बाकि धर्मात लहान मुलांवर अत्याचार कोण करतात आणि ती प्रकरणे कशी लपवली जातात. तुमच्या लहान मुलांना विश्वासात घेउन विचारा कि धर्मगुरू काय करतात.
💭 हंडाभर पाण्यासाठी मैलो न मैल आया-बहिणीची ऊन्हातान्हात पायपीट झाली तरी चालेल; पण देवा धर्माच्या नावाखाली तलाव नद्या दूषित केलेच पाहिजेत.
✋🏼 प्रदूषण जगभर आहे. हिंदु अल्पसंख्यांक आहेत तिथल्या नद्या सर्वात जास्त प्रदूषित आहेत.
💭 शरीर अशक्त झाले तरी चालेल; पण दार आठवड्याचे उपवास केलेच पाहिजेत.
✋🏼 उपवासाने शरीर शुद्ध होते. विषारी घटक निघुन जातात. कुठल्याही चांगल्या डॉक्टरना विचारा.
💭 घराच्या चार भिंतीसाठी लाखाचे कर्ज काढले तरी चालेल; पण सुखशांतीसाठी सत्यनारायण घातलाच पाहिजे.
✋🏼 बघा कोणत्या धर्माची बांधकाम मोठी आहेत. सत्यनारायण पुजेत वेगवेगळ्या लोकांना रोजगार मिळतो.
💭 आया बहिणींची अब्रू लुटली गेली, हुंड्यासाठी छळ झाला तरी चालेल; पण आपण 'तिचे नशीबच फुटके' असे म्हणत शांत बसले पाहिजे.
✋🏼 अब्रू लुटणाऱ्या गुन्हेगारांचे नाव धर्म बघा. त्यांच्यावर कारवाई झाली कि अल्पसंख्याक खतरे मे.
💭 उच्च शिक्षण घेणारया व शाळेत शिक्षण घेत असलेल्या मुलांच्या अभ्यासाचे नुकसान झाले तरी चालेल; पण लग्न कार्यात तसेच सणासुदीला डिजे ढोल ताशे वाजलेच पाहिजेत.
✋🏼 डीजे संस्कृती कोणाची ? ढोलताशे डीजेपेक्षा सुसह्य आहेत.
💭 महाग खतबियाणं आणि पाणीपावसाला पारखा होऊन कर्जबाजारी झालेल्या  शेतकऱ्याने आत्महत्या केली तरी चालेल; पण शेतकर्यांची सतत  फसवणूक करून पंचतारांकित हॉटेलात जेवणाऱ्या त्याच त्याच पक्ष नेत्यांना सतत निवडून दिलेच पाहिजे.
✋🏼 हे ७० वर्षे सुरु आहे. आणि हे नेते इतर धर्मांच्या कार्यक्रमांना तशा वेशभूषेत जातात. पण हिंदु वेशभूषा करत नाहीत.
💭 म्हातारे-कोतारे, आजारी-पाजारींना, तान्हया बाळांना आवाजाचा त्रास झाला तरी चालेल; पण दिवाळीत प्रदूषण वाढवणारे फटाके वाजलेच पाहिजेत.
✋🏼 फटाके संस्कृती कोणाची ? दिवाळीपेक्षा जास्त फटाके ३१ डिसेंबरला वाजतात. हिंदु संस्कृतीत दिवाळी म्हणजे अंधार दुर करणाऱ्या दिव्यांची आरास. त्यात मंगल वाद्ये आहेत. गोंगाट आणि कर्कश्शपणा नाही.
💭 ट्राफिक जाम होऊन देशाचे नुकसान झाले तरी चालेल; पण करोडो रुपयाची उधळण करणारे गणेशोत्सवाचे मांडव रस्त्यावर लागलेच पाहिजेत. गरबाही झालाच पाहिजे.
✋🏼 रस्त्यावर गणेशोत्सव मांडव आठवडाभर असतात. त्यातही आता घट होते आहे. बाकी धर्म वर्षभर रस्त्यावर प्रार्थना करतात.
💭 तरूण मुले विविध नशा करून बिघडली तरी चालेल; पण उत्सवी मिरवणुकीत व  निवडणुकीच्या विजयी मिरवणुकीत मुले नाचायला पाठवलीच पाहिजेत.
✋🏼 दारुची दुकाने कोणाची आहेत ? दारु पिणारे १ जानेवारीला सर्वात जास्त दिसुन येतात. दारुच्या सवयी कोणी लावल्या ? गेली ७० वर्षे दारु कोणी वाटली निवडणुकांमध्ये ?
💭 जातीपाती मध्ये विभाजित राहून एकमेकांचे जीव घेतले तरी चालेल; पण स्वार्थी नेत्यांपुढे व पाखंडी धर्ममार्तंडांपुढे झुकलेच पाहिजे.
✋🏼 सर्व धर्मात पंथ आहेत. आणि धर्मगुरूंचे एकमेकांशी वैर आहे. हिंदु धर्मात कोणत्याही जातीचा मनुष्य किंवा स्त्री देवळात पुजारी बनुन पवित्र स्थानी पुजा करु शकतो. इतर धर्मात स्त्रीयांना पवित्र स्थानी स्पर्श करायची परवानगी नाही. सर्वोच्च स्थानी आजपर्यंत स्त्री , कृष्णवर्णीय किंवा इतर रंगाच्या लोकांना स्थान नाही.
💭 केव्हा थांबणार हे ? बस झाली स्वत:चीच फसवणूक करून घेणे. अंधश्रद्धा बागळणे थांबवा. सर्व जाती धर्माच्या बंधू भगिनींनो, आपण विकृत प्रथांना तिलांजली दिलीच पाहिजे. सक्षम देश उभारणीसाठी आता प्राणपणाने लढा उभारलाच पाहिजे... लढा उभारलाच पाहिजे .
✋🏼 हिंदु धर्म हा विशाल संस्कृतीतुन आला आहे. जिथे इतर रीतीरीवाज स्विकारले जातात. अन्यायकारक रीतीरीवाजांवर चर्चा लढा होऊन ते रीवाज बंद होतात. बाकी धर्मात चर्चा करणे पाप आहे. हिंदु धर्मात वैज्ञानिक तत्वे जसे सुर्य पृथ्वी भ्रमण, टेक्टॉनिक प्लेट्स (सात फण्यांवरील पृष्ठभाग) अणु , रसायन भौतिक जीवशास्त्र ह्यांचा अभ्यास आहे.  बाकी धर्मात पृथ्वी स्थिर सपाट आणि विश्वाच्या केंद्रस्थानी आहे.
--
अंधश्रध्दा मुक्त परिवार , सुखी परिवार.
 ✋🏼
 अंधश्रद्धानिर्मूलनासाठी आम्ही देणग्या स्वीकारतो आणि हिंदु धर्माची बदनामी करण्याचा प्रयत्न करतो मग कितीही धर्मांतर झाले तरी आम्ही त्या धर्माचे नाव घेत नाही. एकीकडे आम्हाला चमत्कार मान्य नाहीत म्हणून आम्ही हिंदु धर्मातील संतांवर आणि कथांवर टीका करतो, दुसरीकडे बाकी धर्मांच्या प्रमाणित ग्रंथांवर एक शब्द बोलत नाही.
-

विष

इथे माणसच कालवतात
विष माणसाच्या मनात,
सैतानच बसल्यात
धर्माच्या दुकानात

मी मोठा
माझा धर्म मोठा,
माणसांना अपुरा
जनावरांचा गोठा

कुणी झाले पिता,
कोणी झाले गुरु ,
धर्माचा मांडला बाजार,
लिलाव झाले सुरु

धर्माची चिन्ह बनल्यात
जिवनाची ओळख,
दिव्यांच्या उजेडात
मेणबत्यांच्या प्रकाशात
लपलाय पापांचा काळोख

काळिमा फासलाय गर्वाने
हजारो वर्षांच्या शिकवणुकीला,
वर्चस्वाच्या कर्माने
धर्मगंडांच्या मिरवणुकीला

https://fb.com/vichrant

सार्वजनिक गणेशोत्सव आणि पर्यावरण

श्री गणेशाच्या मुर्त्या gst मुळे महाग झाल्याची बोंबाबोंब निधर्मी पत्रकार आणि सर्वधर्मसमभाववाले विद्वान करत आहेत.
मुर्त्या २५ ते ४०% महाग झाल्याची आकडेवारी दिली जात आहे.

प्रत्यक्षात शाडुची माती आणि नैसर्गिक रंगांवर gst नाही. ऑईल पेंट , पीओपी आणि बाकी सजावटीसाठी gst आहे.

दरवर्षी १५ ते २५% दरवाढ होतेच आहे ह्याचे कारण म्हणजे कारागीरांचे मानधन. जिथे पगारादार २० ते ३०% पगारवाढ करवुन घेतात तिथे गणेशमुर्तीकारांचे मानधन का वाढु नये. इतर खर्च म्हणजे ऑईल पेंट व तत्सम सजावट.

*पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव असेल तर कुठेही gst चा प्रभाव नाही.*

जिथे पीओपीची मोठी टिकाऊ दिखाऊ मुर्ती ऑईल पेंट थर्माकोल आणि प्लॅस्टिकच्या सजावटीने आहे तिथेच gst लागू आहे.

सणांचे व्यापारीकरण करणार तर त्यावर कर लागू शकतो. पारंपरिक नैसर्गिक मुर्ती व सजावट असेल तर पावित्र्य असेल आणि बचतसुद्धा होईल. ती रक्कम सामाजिक कार्यासाठी वापरता येईल.

गणेशोत्सव सजावटीसाठी थर्माकोल किंवा प्लॅस्टिक न वापरता आयुर्वेदीक वनस्पती, देशी फळ फुलझाडे ह्यांचा वापर करता येईल. येणाऱ्या भाविकांना रोप देता येतील जी घरात लावता येतील. त्यानिमित्ताने श्री गणेशाचे सदोदित स्मरण राहिल.

ठणठणात करणारा dj , डोळे दिपवणारे disco lights , ह्यापेक्षा निसर्गरम्य मंडप , पारंपरिक वाद्ये ह्यांच्यामुळे बचत होईल, भाविकांना समाधान लाभेल.

अर्थात दिखावा करणाऱ्यांना हे पटणार नाही. आमचा पैसा आहे आणि आम्ही पाहिजे तसा वापरु असे सांगणारे कमी नाहीत. मग विसर्जनानंतर दिसणारे गणेशमुर्तीचे अवशेष पहावत नाहीत आणि सणांचा व्यापार करणारे ते पहायलाही जात नाहीत.

निर्णय तुमचा आहे. स्वतःपासुन सुरुवात करा. गणेशोत्सवास भेट देताना शाडुची मुर्ती आणि नैसर्गिक सजावट ह्यांचा आग्रह करा. गणेशोत्सव मंडळाला देणगी देताना ती देणगी सामाजिक कार्यासाठी वापरली जात असल्याचे निश्चित करा. कार्यकर्त्यांनी आपला वेळ भक्तिभावाने दिला असतो, त्यांच्या उपक्रमात सहभागी व्हा आणि शक्य तिथे आर्थिक सहयोग करा. मिरवणुकीत किंवा मंडपात दारू गुटखा तंबाखू मोठ्या आवाजात dj असल्यास  जुगार किंवा इतर अपप्रकार असल्यास पोलिस किंवा सामाजिक संस्थाना तक्रार करा. ह्या प्रकारांमुळे सर्वात जास्त बदनामी होते. इतर धर्म लाऊड स्पीकर वापरत असतील तर त्यांच्या तक्रारी नंतर करा. आधी आपल्या सणांमध्ये विदेशी संस्कृती आहे ती बाहेर काढा.
 सार्वजनिक गणेशोत्सवाचे ह्यापेक्षा मोठे यश नसेल.

भीमा-कोरेगावचं वास्तव

आता १ जानेवारी निमित्त "भीमा-कोरेगावच्या" पोस्ट्स पडतील. पण आपल्या माणसांना पारकीयांचा राज्य करण्याच्या हेतूने आपल्यातच भांडणं लावून देण्याचा कआवा कधीच समजला नाही असं दिसतंय.. भीमा-कोरेगावचं वास्तव काही वेगळं आहे पण इंग्रजांनी राज्य करण्याच्या हेतूने "फोडा आणि राज्य करा" ही नीति अवलंबली आणि आपली माणसं अकारण बळी पाडली. वास्तविक याला "महार विरुद्ध ब्राह्मण" हे लेबल नंतर चिकटवण्यात आले. वास्तविक, ही मनस्थिती तत्काळी कोणाचिही नव्हती. दुसर्या बाजीरावांच्या काळात महार समाजाला सरंजाम सुद्धा दिल्याचा एक उल्लेख त्यांच्याच रोजनिशीत सापडतो. शिवाय, मराठी फौजेत "अरब" होते बहुतांशी. शिवाय '५०० महारांनी २५००० ब्राह्मणांचा केलेला पराभव' वगैरे अतिशयोक्ती तर हास्यास्पद आहे, कारण मूळात, मराठी फौजेत मूठभर ब्राह्मण वगळता बहुतांशी अब्राह्मण होते, त्यामूळे हा दावाही फोल ठरतो. इंग्रजांना चार वर्षानंतर केवळ येथे हा 'तथाकथित जयस्तंभ' उभारावा लागतो यातच सारे स्पष्ट होते. पण ना इथल्या ब्राह्मणांना हे कधी समजले ना ब्राह्मण विरोधकांना ! दोघेही इंग्रजांच्या या अपप्रचाराचे बळी पडले. "भीमा-कोरेगाव" ची लढाई इंग्रजांनी मुळात "जिंकली" नसून 'इंग्रजांना इतके मारले, आता आणखी काय करणार' म्हणून मराठी फौजा दक्षिणेकडे वळल्या, पण याअलाच चार वर्षानंतर इंग्रज "आमचा विजय झाला" असं समजतात, समजो बापडे, आपल्याला काय.. पण भीमा कोरेगावचे वास्तव काय आहे ? आपण गैरसमजातून आपल्याच समाजात दुही पसरवतोय का ? पाहुया-
================================================
भीमा-कोरेगाव : विजयाची कहाणी


दि. १ जानेवारी १८१८ रोजी पुण्याजवळ कोरेगाव येथे झालेल्या तिसर्या इंग्रज-मराठा युद्धातील एका चकमकीत इंग्रजांचा पूर्ण पराभव झाला खरा, पण इंग्रजांनी “झाकली मूठ सव्वा लाखाची” या उक्तीनुसार जगासमोर आम्ही जिंकलो अशी हूल उठवली आणि त्यातही, इथल्या जाती-पातींमध्ये भांडणे लावून द्यायला ‘महार रेजिमेंट’ विरुद्ध ‘पेशवा’ वगैरे किनार या वादाला मुद्दाम जोडून दिली. वास्तविक पाहता, तत्कालीन पुरावे अभ्यासल्यास, या युद्धात इंग्रजी फौजांची अक्षरशः लांडगेतोड मराठी फौजांनी केली असून या फौजांच्या मदतीला येणार्या दुसर्या इंग्रजी फौजांनाही सतावून सोडले होते हे आपल्याला सहज लक्षात येईल. काय आहे ही कोरेगावची मराठ्यांना अभिमानास्पद असलेली लढाई ?
येरवड्याच्या लढाईनंतर दुसरे बाजीरावसाहेब एकदम दक्षिणेकडे वळले आणि त्यांनी वर्तुळाकार पलायन सुरु केले. इंग्रजांना बाजीराव ‘पळत आहेत’ असे वाटणे स्वाभाविक होते, पण हा ‘गनिमीकावा’ काही इंग्रजांच्या लक्षात आला नाही, आणि आला तेव्हा मात्र बराच उशीर झालेला होता. येरवड्यानंतर मराठी फौजा या पुरंदर-माहुली करत पुसेसावळीला येऊन पोहोचल्या. माहुलीला पेशव्यांना सरलष्कर अप्पा देसाई निपाणकर येऊन मिळाले. पुसेसावाळीहून मिरजमार्गे बाजीराव दक्षिणेकडे न जाता थेट पूर्वेकडे पंढरपूरच्या रोखाने वळले. इंग्रजांच्या फौजा, अजूनही बाजीराव दक्षिणेच्या रोखाने जात आहेत असे वाटून पुसेसावळीत आल्या तेव्हा त्यांना बाजीरावांनी आपल्याला चकवले हे त्यांच्या ध्यानात आले. पुढे या इंग्रजी फौजा पंढरपुरच्या रोखाने येत असताना सेनापती बापू गोखल्यांच्या सैन्याने इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. बाजीरावसाहेब पुढे येथून नगर जिल्ह्यातील पीरगाव आणि तेथून नाशिकच्या दिशेने वळले. बाजीरावसाहेबांच्या या हालचाली इतक्या जलदगतीने केलेल्या आहेत की इंग्रजी फौजांना आता बाजीरावांचा पाठलाग करणे अशक्य होऊ लागले. मराठयांचा “गनिमीकावा” काय असतो याची ब्रिगेडीअर जनरल स्मिथला खात्री पटून तो मोठा तोफखाना सोबत नेण्यामूळे कंटाळला आणि नाशिककडे जाण्याचा नाद सोडून तो शिरूरला पोहोचला. तेथे त्याने आपला तोफखाना मागे ठेवून सड्या फौजेनिशी प्रवरा नदीच्या काठी संगमनेरला येऊन पोहोचला.
आतापर्यंत स्मिथची अशी समजूत होती की बाजीराव नाशिकला गेले आहेत. पण संगमनेरवरून बाजीरावसाहेब त्रिंबकजी डेंगळ्यांच्या सोबत थेट डाविकडे वळून ब्राह्मणवाड्याचा घाट उतरून थेट पुण्याकडे वळले हे ऐकताच स्मिथ अगदी रडकुंडीला आला. बाजीराव स्मिथला झुकांड्या देत दि. ३० डिसेंबर १८१७ रोजी पुण्याजवळ चाकण येथे जाऊन पोहोचले. येथून पुणे आता अगदी जवळ, म्हणजे जेमतेम आठ कोस (साधारणतः २५ किमी) होते. १८ नोव्हेंबरला पुणे सोडल्यापासून सुमारे दीड महिन्याच्या अवधीत पुरंदर, सालप्याचा घाट, माहुली, पुसेसावळी, मिरज, पंढरपूर, पीरगाव, संगमनेर, ओझर, जुन्नर, खेड आणि चाकण करत बाजीराव पुन्हा पुण्याजवळच आले आणि आपल्याला गोल फिरवून दमण्याचा बाजीरावांचा “गनिमीकावा” इंग्रजांच्या चांगलाच लक्षात आला. गेल्या दीड महिन्यात दहा-बारा ठिकाणच्या मुक्कामात आणि सुमारे दोनशे कोसांच्या प्रवासात स्मिथला बाजीरावांचे नखही दिसले नाही, यावरूनच या सार्या रणनीतीचे यश स्पष्ट होते. ही तर इंग्रजांना नामुष्कीची गोष्ट होतीच, पण त्याहूनही नामुष्कीची गोष्ट असही, की ज्या पेशव्यांना इंग्रजांनी पुण्यातून पळवून लावले असा डंका ते पिटत होते ते पेशवे इंग्रजांनाच मूर्खात काढून अगदी सहज दीड महिन्यात पुन्हा फिरून पुण्याच्या वेशीवर येऊन पोहोचले होते. म्हणजे गोर्यांचा सारा खटाटोप गेला की फुकटच. दीड महिना इंग्रजी सैन्य बाजीराव हाती लागतील या आशेने उगाच रानोमाळ फिरत राहीले. बाजीरावांनी या सगळ्या खेळात एक अशी चाल खेळली होती की सैन्याच्या मागे लहान तुकड्या इंग्रजांच्या नजरेस पडतील अशा पद्धतीने मुद्दाम रेंगाळत राहत, आणि बाजीराव गेले त्याच्या नेमक्या उलट्या दिशेने हळूहळू सरकत. साहजिक, इंग्रजांना बाजीरावही याच वाटेने पुढे गेले आहेत असे वाटे आणि दुसर्या वाटेने पेशवे बरेच पुढे गेले याची खात्री पटताच मागे असणार्या या तुकड्या जंगलात हळूच काढता पाय घेत. मग मात्र इंग्रज सेनाधिकारी विचार करण्या शिवाय काहीकरू शकत नसत.
बाजीराव चाकणला पोहोचले तेव्हा कर्नल बर या नावाचा अधिकारी पुण्याच्या इंग्रजी तुकडीचा प्रमुख होता. त्याने स्मिथचा पत्ता नाही आणि बाजीराव तर आता केव्हाही पुण्यावर हल्ला चढवू शकतात हे पाहताच काहीतरी मदत मिळावी असं म्हणून शिरूरला कॅप्टन स्टाँटनकडे मदत मागितली. शिरूरच्या, पाचशे बंदुका, दोन तोफांसह पंचवीस गोरे गोलंदाज, आणि तीनशे मराठी लोक असणार्या या पलटणीला “सेकंड ग्रेनेडीअर अथवा सेकंड बटालिअन” असे म्हणत. बरचा निरोप आल्यावर स्टाँटन ३१ डिसेंबरच्या रात्री ८ वाजता शिरूरहून निघाला आणि दि. १ जानेवारी १८१८ रोजी सकाळी १० वाजता कोरेगाव नजिकच्या एका टेकडीवर जाऊन पोहोचला. अर्थात, आपण आत्ता पुणे घेतले तर पुन्हा अडकू हे माहित असल्याने बाजीरावांनी पुण्याला वळसा घालून येणार्या स्टाँटनला मराठी हिसका दाखवत, वाट मोकळी करून पुन्हा दक्षिणेकडे जाण्याचे ठरवले. स्टाँटनला याची काहीच खबरबात नव्हती. १ तारखेला सकाळी तो टेकडीवरून खाली पाहतो तर भीमा नदीच्या खोर्यात त्याला पेशव्यांची प्रचंड फौज दिसली. एवढ्या मोठ्या सैन्यापासून आता आपला काही बचाव होत नाही हे पाहताच स्टाँटन आपली पलटण घेऊन जवळच असणार्या कोरेगावात शिरला. इंग्रज गावात शिरत आहे हे पाहताच त्यांना मारण्यासाठी आणि मुख्यतः त्यांची गळचेपी करण्यासाठी मराठी फौजेच्या एका तुकडीनेही इंग्रजांवर चालून घेतले. कोरेगावला चारही बाजूंना तटबंदी होती. येथेजास्त वेळ काढणे उपयोगी नाही म्हणून केवळ तीन हजारांची एक तुकडी मागे ठेवून पेशवे सोलापूरच्या रोखाने निघून गेले.
इंग्रज रात्रभरच्या प्रवासाने दमलेले होते, अशातच सकाळी सकाळी युद्धाचा प्रसंग उभा ठाकला. इंग्रजी तोफा आधी भीमेच्या रोखाने वाळवंटात उभ्या होत्या पण मराठे दुसर्याच्य बाजूने हल्ला करू लागले हे पाहताच इंग्रजांनी नाईलाजाने त्या तोफा तटबंदीच्या आत घेतल्या आणि मार्याच्या ठिकाणी बसवल्या. इंग्रजांचे पाणी मराठ्यांनी तोडले होते. भीमेवर मराठी चौक्या बसल्या असल्याने इंग्रजी सैन्याला पाण्याची वानवा होती. अशातच, पेशव्यांच्या फौजेतील अरबांनी इंग्रजांवर चालून घेतले आणि त्यांची एक तोफ बंद पाडली. या तोफेवरील इंग्रज अधिकारी लेफ्टनंट चिशोम याला ठार मारण्यात आले आणि विजयाप्रित्यर्थ त्याचे मस्तक पेशव्यांकडे पाठवण्यात आले. इंग्रजांकडील लेफ्टनंट स्वाँस्टन, लेफ्टनंट कोनलन आणि असिस्टंट सार्जंट विंगेट यांना जबरदस्त जखमा झाल्या. विंगेटला गावातील एका धर्मशाळेत हलवण्यात आले असता अचानक मराठी फौजांनी ती धर्मशाळा काबिज केली आणि विंगेटलाही ठार केले. एवढ्यात इतर काही इंग्रज अधिकारी तेथे आल्याने बाकीचे दोघे अधिकारी वाचले आणि मराठ्यांनी तेथून काढता पाय घेतला. याशिवाय गावात एक मोठी मजबूत गढी होती. इंग्रजांची नजर तीच्यावर पडण्याआधीच मराठी फौजांनी ती गढी काबीज केली. आता येथून इंग्रजी फौजांना मारणे चांगलेच शक्य होते. मराठे मोक्याच्या जागी पोहोचले हे पाहताच इंग्रजांची पाचावर धारण बसली.
इकडे रात्र झाली आणि दिवसभरात पेशवे लांबच्या मजला मारत खूप पुढे निघूलन गेले हे पाहताच मराठी फौजांनी आपले काम झाले असे समजून हळूच काढता पाय घेण्याचे ठरवले, कारण पुन्हा स्मिथच्या फौजा कोरेगावनजिक आल्या तर आपण आतच अडकू त्यामूळे तसंही इंग्रज मोडले आहेत, येथून गेलेले बरे असा विचार करून मराठी फौजा रात्री नऊच्या सुमारास गावातून बाहेर पडल्या आणि त्या भीमा ओलांडून गेल्याची खात्री होताच इंग्रजी पलटण चक्क भीमेकडे पाण्यासाठी धावत सुटली. दिवसभर मराठ्यांनी इंग्रजांचे पाणी तोडले होते. अशा रीतीने कॅप्टन स्टाँटनचा पूर्ण पराभव करून मराठी फौजा लोणीमुक्कामी आल्या. इकडे स्टाँटनची मराठ्यांनी ही गत केली हे स्मिथला आणि बरला माहीतही नव्हते. संगमनेरहून निघाल्यानंतर ओझरच्या घाटात त्रिंबकजी डेंगळ्यांच्या माणसांनी स्मिथची अक्षरशः लांडगेतोड करवली होती आणि तो कसाबसा दि. २ जानेवारी रोजी चाकणला येऊन पोहोचला. स्टाँटनचाही पूर्ण पराभव झाल्याने तो पुण्याला बरच्या मदतीला जाणे शक्यच नव्हते, म्हणून तो २ जानेवारी रोजी रात्री पुन्हा शिरूरला निघाला. या लढाईत इंग्रजांकडील तीनशे तर मराठी फौजेतील सुमारे पाचशे लोक पडले, पण यातही इंग्रजांचे २ नामांकीत सरदार मारले गेले. समकालीन इंग्रज अधिकारी आणि पुढे सातार्याचा रेसिडेंट ग्रँट डफ इंग्रजांच्या झालेल्या नुकसानीबद्दल म्हणतो, “त्या लढाईत इंग्लिशांचे मेले व जखमी मिळून एकशे छप्पन शिपाई व वीस गोरे गोलंदाज पडले. इतके होऊन तो उरातून दोन गोळ्या पार झालेला पॅटीसन साहेब आपल्या तळाअवर पोहोचल्यानंतर मेला. त्याशिवाय दुसरे दोघे साहेब त्या लढाईत मृत्यू पावले व दोन जखमी झाले. आणि नवे ठेवलेले मराठे तीनशे त्यापैकी दीडशे उरले वरकड काही मेले व कित्येक जखमी झाले व काही पळाले. मराठ्यांचे सुमारे पाच साहाशे पडले”
रियासतकार गो. स. सरदेसाईंनी पेशवे दफ्तर खंड ४१ कोरेगावसंबंधी काही बातमीपत्रे प्रसिद्ध केली आहे. त्यातील मजकूर असा- “१ स्वारी श्रीमंत माहाराजाची (पेशव्यांची) राजेवाडी जेजुरीनजिक आहे तेथे आली. चाकणचे ठाणे राजश्री त्र्यंबकजी डेंगले यांणी घेतले. ताम्रमुख (इंग्रज) यांजकडील आत लोक होते ते कापून काढिले. स्वारी ब्राह्मणवाड्याचे घाटातून निघोन फुलगाव आपटीचा मु॥ आहे. नंतर गुरुवारी कूच होऊन फुलगावापुढे तीन कोश कोरेगाव आहे तेथे फौजा गेल्या, तो तेथे इंग्रजांकडील दीड पलटण व तोफा आल्या. नंतर त्याणी तोफ डागली. तेव्हा सरकारफौजेनी चालून घेतले. ते गावात सिरले. फौजाही बेलासिक गावात सिरून दीड पलटण व तीनशे तुरुप स्वार कापून काढीले. त्यात जो खासा होता त्याचे डोसके मारीले”. दुसर्या बातमीपत्रात “गोखले, रास्ते वगैरे पायउतारा होऊन पारपत्य केले. त्याजपैकी येक तोफ व दोनशे लोक कोरेगावचे वाड्यात सिरले ते मात्र राहीले. येक तोफ व येक पलटण कापून काढिले”. यानंतर इंग्रज जवळपास बुडाल्यात जमा आहेत हे पाहताच मराठी फौजा मागे फिरल्या.
इंग्रजांनी मात्र या वेळी पेशवा घाबरून पळाला अशी फुशारकी मारली, पण मूळात पेशव्यांनी दक्षिणेचा मार्ग मोकळा होण्यासाठी इंग्रजांना कोरेगावात डांबून ठेवण्याची ही युक्ती केली होती हे काही त्या बिचार्यांना समजले नाही. गोखल्यांच्या कैफियतीत बाजीरावसाहेब बापू गोखल्यांना स्पष्ट म्हणतात, “आज लढाई करून मार्ग काढावा”. ‘ही आज्ञा घेऊन समस्त सरदार मंडली सहवर्तमान पलटणावर चालोन घेतले’ असं स्पष्ट नमूद आहे.
एकूणच, इंग्रजांचे सुमारे पावणे तीनशेच्या आसपास लोक पडले आणि मराठ्यांचे पाचशेच्या आसपास पडले. कोरेगावात मराठी फौजांचा निःसंशय विजय झाला, पण नंतरच्या काळात, योगायोगाने पेशव्यांचा पाडाव झाल्याने इंग्रजांनी खुशाल ‘आमचाच जय झाला’ अशी थाप ठोकून दिली. १८२२ मध्ये मराठी राज्य बुडाल्यानंतर इंग्रजांनी भीमेच्या काठावर चक्क विजयस्तंभ उभारला अन् त्यावर लिहीले, One of the proudest triumphs of the british army in the east ! म्हणजे ‘गीरे तो भी टांग उपर’ यातली गत ही. शिवरामपंत परांजपे यांनी चपखल शब्दात ‘मराठ्यांच्या लढायांचा इतिहास’ मध्ये याचे वर्षन केले आहे- “ब्रिटीश सैन्य इतक्या धाडधडीत रीतिने येथे नामोहरम झाले असताना देखिल अतिशय गर्व वहाण्यासारखा हा विजय होता, असे म्हणून इंग्लिशांकडून जयस्तंभ उभारीले जातात, यावरून पूर्वीचे खोटे इतिहास कसे बनविण्यात आले आहेत, त्याच्याबद्दलची कल्पना कोणालाही येण्यासारखी आहे !”
इंग्रजांनी उभारलेल्या विजयस्तंभावरील इंग्रजी आणि मराठी मजकुरातही प्रचंड तफावत आहे. इंग्रजी मजकुरातून त्यांची परिस्थिती वास्तविक किती बिकट होती हे उघड उघड दिसते, पण मराठी मजकुरात इथल्या लोकांना सहज वाचता येईल म्हणून शक्य तितके आपल्या बाजूने लिहीण्याचा प्रयत्न झाला आहे. प्रथम इंग्रजी मजकूराचा मराठी सारांश पाहूया-
“मुंबईकडील शिपायांच्या तुकडीचे नेतृत्व करणार्या कॅप्टन स्टाँटन यांच्यतर्फे हा स्तंभ कोरेगावच्या रक्षणाचे स्मारक म्हणून उभारण्यात आला आहे, जे १ जानेवारी १८१८ रोजी पेशव्यांच्या उपस्थितीत त्यांच्या सर्वोत्तम आणि रक्तपिपासू अशा संपूर्ण लष्कराकडून घेरले गेले होते. कॅप्टन स्टाँटन – अतिशय धक्कादायक परिस्थिती, असाध्य विरोध आणि अजिंक्य मनोवृत्तीच्या शिपायांचे अनुमोदन, आणि शत्रूकडील अस्वस्थता यांमूळे पूर्वेकडील ब्रिटीश सैन्याने अभिमानास्पद सफलता प्राप्त केली. या शूर सैन्याची आठवण चिरस्थायी करण्यासाठी हा त्यांच्या खंबीरपणाचा गौरव आहे. इंग्रज सरकारने त्यांच्या शिपायांची आणि मारल्या गेलेल्या इतरांची, तसेच जखमी झालेल्यांची नावे सदर स्मारकावर लिहीण्याचे निर्देश दिले आहेत”. याखाली “सीम्प्सन अॅँड कर्नल लेवलीन स्कॉट, कलकत्ता” असे लिहीले आहे.
आता याच स्तंभावरील मराठी मजकूर पाहू-
“कप्तान स्थान्तनसाहेबाच्या स्वाधीन मुंबई सर्कार्च्या पळटणचे लोक ५०० व स्वार २५० व तोफखान्याचीं मनुष्ये २५ व तोफा २ होत्या त्याजवर सन इसवी १८१८ ज्यानेवारी तारीख १ शके १७३९ मार्गशीर्ष वद्य ९ गुरुवार ते दिवसी कोरेगावच्या मुकामी पेशव्यांच्या सारे फौजेने चालन येऊन घेरा दिला आणि आरब व दुसरे निवडक लोक पेशव्यांचे यांनी मोठ्या चढायावर चढाया केल्या अस्तां पेशव्यांच्या फौजेचा मोड करून इंग्रेजी लोकांनी जय मेळविला. ही कीर्ती राहावी म्हणून हा जयस्तंभ उभारीला आहे. यावर या वीरांचा पराक्रम व सर्कार्चाकरी विषई प्राणास उदार जाले हा लोकीक बहुत काळ राहावा यास्तव त्यांच्या पळटणाचीं व लढाईत पडले व जखमी जाहाले यांची नावे इंग्रेजी सर्कार्ची आज्ञा होऊन या जयस्तंभावर दुसर्या अंगास लिहीली आहेत. सन इसवी १८२२, शके १७४३”
समकालीन मराठी साधने जे सांगतात त्याच्या नेमके उलटे चित्र इंग्रजांनी चार वर्षानंतर, जेव्हा त्यांना अडवायला येथे कोणीही नव्हते तेव्हा उभारले आहे. अर्थात, साधा प्रश्न एवढाच, की स्टाँटनचा जर इंग्रजांच्या म्हणण्याप्रमाणे विजय झाला असता तर तो हात हलवत शिरूरला का परतला ? तो ना बरच्या मदतीला गेला ना पेशव्यांच्या पाठलागावर गेला. असो, बहुत काय लिहीणे ? आपल्याच जातीजातींमध्ये फूट पाडण्याची ही नीति आम्हांला तेव्हा तरी कळली नाही.
कारण, इंग्रजांनी जेव्हा पेशव्यांना बंडखोर ठरवले आणि राज्य घेतले तेव्हा इथल्या लोकांच्या मनातून ‘पेशव्यांची’ प्रतिमा जोवर मलिन होत नाही तोवर आपल्याला सुरळीत राज्य करता येणार नाही हे इंग्रजांना पक्के समजून चूकले होते. बंडखोर ठरवूनही आणि पेशवे पदावरून दूर करवूनही बाजीराव चार महिने इंग्रजांशी लढत होते आणि माल्कम त्यांच्या पाठलागावर जंगल तुडवत होता यातच इंग्रजांना पेशव्यांची किती धास्ती होती हे समजून येते. म्हणूनच, ३जून १८१८ ला बाजीरावांकडून शरणागती लिहून घेतल्यावर माल्कमने त्यांना शक्य तितके महाराष्ट्रापासून दूर ठेवले, जेणेकरून इथे राहून पुन्हा उठाव होऊ नयेत. यासोबतच इथाल्या माणसांच्या मनात ‘ब्राह्मण-अब्राह्मण’ हा संघर्ष पेटवून इंग्रजांनी ब्राह्मणेतर समाजाच्या मनात पेशव्यांविषयी विष पेरले आणि त्याकरीता मुद्दाम पेशवाईत ब्राह्मणेतरांवर किती अन्याय झाला अशा अर्थाने कथा पसरवून दिल्या. इंग्रजी अमदानीत ब्राह्मणांकडून काही ठिकाणी अत्याचार झाले हे उघड आणि सर्वज्ञात आहेच, किंबहुना म्हणूनच डॉ. आंबेडकर, आगरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर अशा समाजसुधारकांना वर्णवर्चस्वतेविरुद्ध झगडावे लागले, पण म्हणून हे सारे पेशवाईपासून सुरु आहे हा समज पूर्ण निराधार आहे.
दि. ५ जून १९३६ च्या “केसरी”मध्ये इतिहास संशोधक यशवंत नरसिंह केळकर (साहित्यसम्राट न. चिं. केळकरांचे पुत्र) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या ‘पेशवाईत प्रत्येक अस्पृश्याने आपल्या गळ्यात अथवा मनगटावर काळा गंडा आपल्या अस्पृश्यतेची निशाणी दर्शविण्याकरीता लावलाच पाहिजे असही सक्ती होती, शिवाय प्रत्येक अस्पृश्याने गळ्यात मडके आणि पाठीला झाडू बांधून फिरावे असा कायदा होता’ या आरोपांना पुरावे देण्याबद्दल विचारले असता, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दि. ६ जुलै १९३६ रोजी केसरीतच पत्रोत्तर देऊन “ही वयोवृद्ध लोकांकडून ऐकलेली दंतकथा असून लिखित पुरावा नसल्याचे” मान्य केले. अर्थात, बाबासाहेबांनी हे उत्तर देण्यापूर्वी जवळपास सव्वाशे वर्षे इंग्रजांनी इथल्या लोकांच्या मनात फूट पाडण्यासाठी जातियवादाची बिजे रोवली होती, त्यामूळे नंतरच्या पिढ्यानपिढ्या इंग्रजांनी पसरवलेल्या या गैरसमजुतींना खर्या मानू लागल्या. पेशवे दफ्तरात आजवर हजारोंच्या संख्येने कागदपत्रे प्रसिद्ध झाली असून एकाही कागदात अशा हीन दर्जाच्या आरोपांना पुरावे सापडले नाहीत. “पेशवेकालीन सामाजिक आणि आर्थिक इतिहास” यावार भारत इतिहास संशोधक मंडळाने एक विशेष त्रैमासिकच प्रसिद्ध केले आहे. पण तरिही इंग्रजांनी पसरवलेल्या या विषवल्लीचा परीणाम मात्र ब्राह्मण आणि बहुजन या दोघांवरही इतका झाला की एकेकाळी एकमेकांच्या साथीने, विचाराने काम करणारे, लढणारे हे दोन समुह एकमेकांचा न भूतो न भविष्यती दुस्वास करू लागले. यात दोन्हीही समाजांचे आजवर नुकसानकच झाले. पण इंग्रजी राज्य जाऊन, आज इतकी ऐतिहासिक साधने उपलब्ध असतानाही या दोन्हीही समाजांना हे समजू नये का ? किमान आतातरी हे सगळे गैरसमज दूर करून ही जातियता संपेल अशी अपेक्षा करावी काय ? दुर्दैवाने आपण अजूनही परकीयांच्याच बोलण्यावर-लिहिण्यावर विश्वास ठेवत आपल्याच लोकांवर सूड उगवत आहोत. अगत्य असु द्यावे. हा लेख लिहिण्याचे कारण कोणावरही जातिय दृष्टीकोनातून पाहण्याचा नसून आपण आपल्याच इतिहासाची विल्हेवाट लावत आहोत ती थांबावी असा आहे.


खाली दुसर्या बाजीरावसाहेबांच्या युद्धातील हालचाली, कोरेगावच्या लढाईचा नकाशा तसेच भीमा-कोरेगावच्या इंग्रजांनी उभारलेल्या स्तंभाची छायाचित्रे जोडलेली आहे.
© www.kaustubhkasture.in