सुशिक्षीत हिंदु मित्रानो खालील प्रश्न गांभीर्याने वाचा व त्यांची उत्तरे शोधा
1. आज जगामधे 56 देश अधिकृत इस्लामीक देश आहेत. 112 देश अधिकृत ख्रिस्तीयन
देश आहेत. 11 देश अधिकृत बौध्द धर्मीय देश आहेत. वीस लक्ष लोकसंख्या
असणारा इस्त्राइल अधिकृत ज्यु धर्मीय देश आहे.एक ते दोन लक्ष लोकसंख्या
असणारे व तालुक्याएवढे क्षेत्रफळ असणारे मुस्लिम व ख्रिस्ती यांचे जगात
अनेक देश आहेत, पण 100 कोटी हिंदु धर्मीयांसाठी संपुर्ण पृथ्वीतलावर एकही
हिंदुराष्ट्र का अस्तित्वात नाही ??मुस्लिम व ख्रिस्ती यांच्या लहान देशाना
देखील आदर व सन्मान मिळतो मग 100 कोटी हिंदुंसाठी हिंदुराष्ट्र का असु नये
??भविष्यात जगामधे धर्माच्या आधारावर तिसरे महायुध्द होण्यची शक्यता आहे
अशा वेळी हिंदुंनी कोणाकडे मदतीच्या अपेक्षेने पहायचे ??
2.
अमेरिकेच्या राज्यघटनेची सुरुवात In The Name Of GOD या वाक्याने होते, तर
अमेरिकन डॉलरच्या दहा रुपयांच्या नोटेवर We Trust On GOD असे वाक्य
लिहिलेले आहे.पण भारतातील सुशिक्षीत हिंदुना मात्र देवावर श्रध्दा ठेवणे ही
अंधश्रध्दा असते असे का शिकविले जाते ??
3. 1947 साली अखंड भारताची
धर्माच्या आधारे फाळणी करुन मुस्लीमांसाठी पाकीस्तान व हिंदुंसाठी
हिंदुस्तान मंजुर झाला होता .पाकीस्तानने स्वतला अधिकृत इस्लामिक राष्ट्र
घोषीत केले पण भारताने स्वतला हिंदुराष्ट्र का घोषीत केले नाही ??
4.
स्वातंत्र्यावेळी भारतात 95% हिंदु असुनही व अनेक देशभक्तांची मागणी असुनही
राष्ट्रध्वजाचा रंग भगवा का ठेवला नाही ?भगवा व हिरवा रंगाचा पट्टा समान
ठेवला त्यामागे काय लॉजीक आहे ??घटना समितीमधे हिंदु महासभेला का स्थान
दिले नाही ??
5. भारताला हिंदुराष्ट्र घोषित न केल्यामुळे हिंदु
तरुणांचा उस्फुर्त उत्साह दाबला जाउन राष्ट्राचे चैतन्य हरविल्यासारखे वाटत
नाही काय ??
6. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जोपर्यंत शेवटचा हिंदु भारतात
येत नाही आणि शेवटचा मुस्लिम पाकिस्तानात जात नाही तोपर्यंत फाळणीला
मान्यता देउ नका,जर असे झाले नाही तर पाकीस्तानातील हिंदु गुलाम होतील व
भारतातील मुस्लिम राजकीय बंड करतील. असे म्हणाले होते.त्यांच्या मागणीकडे
दुर्लक्ष का केले गेले ??.
जगामधे स्वित्झर्लंड स्पेन या देशांप्रमाणे
अनेक देशान्मधे नविन देश निर्माण झाल्यावर संपुर्ण धार्मीक आधारावर
लोकसंखेची विभागणी केली .ती आपल्याकडे का केली नाही ?
7. फाळणीनंतर
पाकीस्तानात अडकुन राहीलेल्या दलिताना गुलामासारखी वागणुक दिली
गेली.कराचीतील बांधकामावर त्यांचा अमानुष छळ करुन वेठबिगार म्हणुन वापरले
गेले.अनेकांचे जबरदस्तीने धर्मांतर केले गेले.त्यावर आजपर्यंत एकाही
नेत्याने आवाज का उठवला नाही ??
8. सर्व धर्म समान आहेत असे इतर कोणतेही धर्मीय मानत नसताना सर्वधर्मसमभाव हे फक्त हिंदुनाच का शिकविले जाते ???
9. महात्मा गांधी यानी आयुष्यभर गोहत्या बंदी व्हावी यासाठी प्रयत्न
केले.गांधींच्या अनुयायानी मात्र स्वातंत्र्यानंतर देशात गोहत्याबंदी कायदा
करुन खरी अहिसा का कृतीत आणली नाही.गायींबाबत का अहिंसा गुंडाळुन ठेवली ??
एका बाजुने हिंदुना अहिंसा शिकवुन नेभळट बनविणारे पुरोगामी गोवंशाच्या हत्येचे समर्थन कसे काय करतात ??
10. प्रत्येक हिंदुंच्या सणांवर अनिष्ट रुढी समजुन टिका केली जाते.पण
ख्रिस्ती व मुस्लिम यांच्या एकाही सणावर तथाकथीत सुधारणावाद्यांकडुन टिका
केली जात नाही असे का ??
11. भारतातील मेडीया फक्त हिंदु विरोधी बातम्या का देतो ??
12. भारतीय मेडीयामधे अरब देशातील मुस्लिम व ख्रिस्ती चर्च यांची मोठी भागीदारी आहे हे जनतेला का सांगीतले जात नाही ??
13. हिंदुत्ववादी नेते मेडीयावरील चर्चेत आले तर त्याना पुर्ण का बोलुन दिले जात नाही ??
14. हिंदु नेते व धर्मगुरु यानी हिंदुंच्या हिताच्या काही बाबी सांगीतल्या
तर मेडीया त्याला वादग्रस्त वक्तव्य का म्हणते ??हिंदु हिंदुंच्या
हिताबद्दल बोलणार नाहीत मग इतर धर्मीय मुल्ला व पाद्री हिंदु हिताबद्दल
बोलणार आहेत का ??
15. कुटुंबनियोजनाद्वारे छोटे ;कुटुंब सुखी
कुटुंब हे फक्त हिंदुवर का लादले आहे ??कोणत्याही हिंदु धर्मग्रंथात
कुटुंबनियोजनाला थारा नाही.! अष्टपुत्र सौभाग्यवती भव ! हा हिंदु स्त्रीला
दिला जाणारा आशिर्वाद असतो.जगात कुठेही असला कार्यक्रम राबविला जात
नाही.इतर धर्मीय मात्र त्यांची लोकसंख्या वेगाने का वाढवित आहेत ?? हे
हिंदुना गाफील ठेवण्याचे षडयंत्र नाही काय ??
16. भारतात
कायद्यापुढे समानता आहे असे म्हणता मग मुस्लिमाना चार बायका करायला
कायद्याने परवानगी दिली ,हिंदुना मात्र बंदी का केली ?मुस्लिमाना चार बायका
करायला परवानगी देताना कुराणाचा आधार घेतला ,पण हिंदु देवान्मधे देखील
बहुपत्नीवाची प्रथा होती हे का दुर्लक्षीत ठेवले.यामागे हिंदु लोकसंख्या
कमी करायचा डाव नाही काय ??
17. घटनेप्रमाणे प्रत्येक नागरीकाला
त्याच्या धर्माचे आचरण करण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे.शिख लोकाना त्यांचे
धर्मात सांगीतले आहे म्हणुन अधिकृतरित्या शस्त्र बाळगायला परवानगी दिली.मग
हिंदुंच्या तर प्रत्येक देवतेच्या हातात शस्त्र आहे.विना शस्त्राचा
कोणताही हिंदु देव नाही .हिंदुंचा दसरा (विजयादशमी )हा सण शस्त्रपुजनासाठी
असतो.तरी सुध्दा हिंदुना शस्त्र सोबत बाळगायला का बंदी घातली ??
18.
फक्त गुलामगीरीत जनतेला निशस्त्र केले जाते.अमेरिका इंग्लंड फ्रांस जर्मनी
व इतर सर्व लोकशाही देशातील जनतेला आधुनिक रायफली सोबत बाळगायला परवानगी
आहे तर मग भारतात का नाही ??औरंगजेब व इंग्रज याना देशातील हिंदुंची भिती
वाटत होती म्हणुन त्यानी हिंदुना निशस्त्र केले होते.स्वातंत्र्य मिळुनही
भारतीयाना अजुनही निशस्त्र का ठेवले आहे ??हे हिंदुमधील क्षात्रतेज नष्ट
करण्याचे षडयंत्र नाही काय ??
19. हिंदुंवर झालेल्या अन्यायाची बातमी मेडीया का दाखवत नाही ??
20. जगामधे इस्लामिक जिहाद्याना जिहादी असा शब्द वापरला जातो.भारतात मात्र
त्याना अतिरेकी हा मोघम शब्द वापरुन हिंदुंपासुन वस्तुस्थिती का लपविली
जाते ??
आतंकवादी कारवाया कोणत्या धर्माचे लोक करतात हे माहीत असुनही आतंकवादका का कोइ धर्म नही होता असा डायलॉग का वापरला जातो.?
21.जवाहरलाल नेहरु यांची कन्या इंदिरा नेहरु यांचा विवाह फिरोज खान
यांचेशी झाला होता हे सर्वाना माहीत आहे.मग लग्नानंतर इंदिरा नेहरुचे नाव
इंदिरा खान व्हायला हवे होते पण ते तसे न होता इंदिरा गांधी असे कसे काय
झाले.फिरोज खान हा काही महात्मा गांधींचा मुलगा नव्हता.नेहरु हे काश्मीरी
तर महात्मा गांधी हे गुजराती बनीया समाजाचे ,हे एकमेकांचे दुरुनही नातलग
नव्हते . खानाची पुढील संतती खान आडनावाने ओळखली जायला पाहीजे होती .पण तसे
न होता भारतीय जनता त्याना अजुन भोळेपणाने गांधी परिवार म्हणुन कसे काय
समजते ??
22.देशातील साठ हजार हिंदु मंदीरांचा ताबा सरकारने घेतला
असुन तेथे देवाला अर्पण केलेला भक्तांचा पैसा सरकारजमा केला जातो.मात्र
एकाही मशिदीचा व चर्चचा ताबा सरकारने घेतला नाही असे का ??
23.हिंदु मिरवणुकीवेळी जाणुनबुजुन दंगल कोण करते हे माहीत असुन देखील हिंदुंवरच गुनहे का दाखल केले जातात ??
24.चित्रपट व जाहीरातीन्मधे हिंदु साधु संत यांची टिंगळ केली जाते.त्याना
जोकर अथवा खलनायक दर्शविले जाते..पण मुस्लिम मौलवी व खिस्ती पाद्री यांचे
कधीच विडंबन करण्याचे धाडस तथाकथीत अभिव्यक्ती स्वातंत्र्यावाले कधीच करत
नाहीत.यामागे कारण काय आहे ??
25.बॉलीवुडमधे अलिकडे बहुतेक सर्व
नायक मुस्लिम व नायीका हिंदु अशीच जोडी का दाखविली जाते.हिंदु नायक व
मुस्लिम नायीका अशी जोडी का दाखवत नाहीत ??यामागे नट्यांप्रमाणे कॉलेज
हिंदू तरुणीना आपणही मुस्लिम जोडीदार शोधावा असे त्यांच्या मनावर
बिंबविण्याचे षडयन्त्र वाटत नाही काय ??
26.स्त्रीमुक्तीवाल्या
कार्यकर्त्या हिंदु स्त्रीयांची थोडीफार शिल्लक असलेली सामाजीक बंधने
नाहीसी करुन व त्याना स्वैर वागायला शिकवुन इतर धर्मीयांच्या जाळ्यात
अडकवायला का मदत करत आहेत ??स्त्रीमुक्तीचळवळ हळुहळु कपड्यांपासुनच्या
मुक्ततेकडे का वाटचाल करत आहे ??बुरख्यातील मुस्लिम महिलेच्या
दुस्थीतीबद्दल बोलायला पुरोगामी स्त्रीमुक्तीवाल्यांचे तोंड का उघडत नाही
??
27.सरकारी शाळान्मधुन मुस्लिमाना धर्मशिक्षण द्यायला परवानगी
आहे मात्र हिंदुना धर्मशिक्षण द्यायला बंदी आहे असे का ?हिंदु मुलानी
धर्मशिक्षण कोठे घ्यायचे ?
हिंदुनो आता तरी जागे व्हा..
आणि धर्मरक्षणाकरीता एकञ या...
-
https://www.facebook.com/satish.more.39108 https://www.facebook.com/satish.more.39108/posts/1644826969127759