ज्याना धर्माचा अभिमान आहे त्यांच्यासाठी विनंती,
अल्पसंख्याकानी भारतात शाळा सुरु केल्या. शिक्षणापेक्षा धर्मप्रचारच जास्त केला. स्वत:च्या धर्माची स्तुती आणि दुसर्यांच्या धर्मांची निंदा हाच मुख्य कार्यक्रम. दुसर्या शाळेत हिंदु प्रार्थना असतील तर त्यांच्यावर अंधश्रद्धा आणि धार्मिक अतिरेकतेचा आरोप केला.
आलोभन प्रलोभन दाखवुन सरकारी आणि इतर शाळेतील विद्यार्थी स्वत:च्या शाळेत दाखल केले. त्या सर्वधर्मीय शाळा बंद पाडुन स्वत:ला अनुदान मिळवण्याचे कारस्थान केले जात आहे.
आज अल्पसंख्याकांच्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी उच्चभ्रू हिंदुंची धडपड चालु असते, कारण स्टेटस सिंबॉल !!
ह्या अल्पसंख्याकांच्या शाळेत फक्त त्यांच्या धर्माला अनुमती आहे. हिंदु धर्माला तर चक्क बंदी आहे, पण हिंदु पालक लोचटपणे अपमान गिळुन मुलाना तिथेच पाठवतात. पालकानी स्वत:च्या मुलाना विचारावे. पालकाना माहिती असेल तरी ते मॅनेजमेंटला जाब विचारु शकत नाही, हा धार्मिक दहशतवाद नाही का?
ह्याच अल्पसंख्याकांच्या शाळेचे मालक निधर्मीपणाची भाषण देतात, स्वत:च्या शाळेत मात्र धार्मिक अत्याचार. हिंदुना टीळा लावायला बंदी, राख्या घालायला बंदी, माळा घालायला बंदी. अर्थात गेल्या 800-1000 वर्षात इस्लामी आणि युरोपीय आक्रमकानी धर्मांतर आणि लुटालुट एवढच केल आहे. ह्या शाळेकडुन वेगळी काय अपेक्षा ठेवणार?
हजारो-लाखो रुपये भरुन कॉन्वेंट मध्ये मुलाना शिकवण्यापेक्षा आपणच एकत्र येउया आणि कोणाच्या धर्माला विरोध करणार नाही अशी शाळा काढुया.
जर सर्वधर्म समभाव असता तर सरकारने जन्म-मृत्यु-शिक्षण-रोजगार-नोकरी-धंदा-अर्ज-कर्ज-व्यवहार अश्या प्रत्येक दाखल्यावर धर्म-जात-पात लिहुन मागितली नसती. इंग्रजानी सुरु केलेल्या ह्या पद्धतीला गेली 68 वर्षे एकाच कारणासाठी सुरु ठेवले आहे, ते म्हणजे हिंदु समाज आणि संस्कृतीचे खच्चीकरण. त्यासाठीच आरक्षण आणि अल्पसख्याकाना सवलती दिल्या जातात.
जगात कुठल्या देशात असे आरक्षण आणि अल्पसंख्याकांचे लाड केल जातात? ते अल्पसंख्याक तरी कसे? त्यांची लोकसंख्या एखाद्या देशापेक्षा जास्त आहे.
आता तरी जागे व्हा आणि एकत्र या.
नाही तर निधर्मीपणाचे लेबल चिकटवा कपाळावर. ॲडमिशनसाठी अल्पसंख्याकांचे तळवे चाटा आणि शाळेच्या नावाखाली प्रार्थनास्थळाना देणग्या द्या. जमल तर सरकारी दाखल्यांवरुन तुमचा धर्म बदलुन सुद्धा घ्या.
🚩🙏🏼
अल्पसंख्याकानी भारतात शाळा सुरु केल्या. शिक्षणापेक्षा धर्मप्रचारच जास्त केला. स्वत:च्या धर्माची स्तुती आणि दुसर्यांच्या धर्मांची निंदा हाच मुख्य कार्यक्रम. दुसर्या शाळेत हिंदु प्रार्थना असतील तर त्यांच्यावर अंधश्रद्धा आणि धार्मिक अतिरेकतेचा आरोप केला.
आलोभन प्रलोभन दाखवुन सरकारी आणि इतर शाळेतील विद्यार्थी स्वत:च्या शाळेत दाखल केले. त्या सर्वधर्मीय शाळा बंद पाडुन स्वत:ला अनुदान मिळवण्याचे कारस्थान केले जात आहे.
आज अल्पसंख्याकांच्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी उच्चभ्रू हिंदुंची धडपड चालु असते, कारण स्टेटस सिंबॉल !!
ह्या अल्पसंख्याकांच्या शाळेत फक्त त्यांच्या धर्माला अनुमती आहे. हिंदु धर्माला तर चक्क बंदी आहे, पण हिंदु पालक लोचटपणे अपमान गिळुन मुलाना तिथेच पाठवतात. पालकानी स्वत:च्या मुलाना विचारावे. पालकाना माहिती असेल तरी ते मॅनेजमेंटला जाब विचारु शकत नाही, हा धार्मिक दहशतवाद नाही का?
ह्याच अल्पसंख्याकांच्या शाळेचे मालक निधर्मीपणाची भाषण देतात, स्वत:च्या शाळेत मात्र धार्मिक अत्याचार. हिंदुना टीळा लावायला बंदी, राख्या घालायला बंदी, माळा घालायला बंदी. अर्थात गेल्या 800-1000 वर्षात इस्लामी आणि युरोपीय आक्रमकानी धर्मांतर आणि लुटालुट एवढच केल आहे. ह्या शाळेकडुन वेगळी काय अपेक्षा ठेवणार?
हजारो-लाखो रुपये भरुन कॉन्वेंट मध्ये मुलाना शिकवण्यापेक्षा आपणच एकत्र येउया आणि कोणाच्या धर्माला विरोध करणार नाही अशी शाळा काढुया.
जर सर्वधर्म समभाव असता तर सरकारने जन्म-मृत्यु-शिक्षण-रोजगार-नोकरी-धंदा-अर्ज-कर्ज-व्यवहार अश्या प्रत्येक दाखल्यावर धर्म-जात-पात लिहुन मागितली नसती. इंग्रजानी सुरु केलेल्या ह्या पद्धतीला गेली 68 वर्षे एकाच कारणासाठी सुरु ठेवले आहे, ते म्हणजे हिंदु समाज आणि संस्कृतीचे खच्चीकरण. त्यासाठीच आरक्षण आणि अल्पसख्याकाना सवलती दिल्या जातात.
जगात कुठल्या देशात असे आरक्षण आणि अल्पसंख्याकांचे लाड केल जातात? ते अल्पसंख्याक तरी कसे? त्यांची लोकसंख्या एखाद्या देशापेक्षा जास्त आहे.
आता तरी जागे व्हा आणि एकत्र या.
नाही तर निधर्मीपणाचे लेबल चिकटवा कपाळावर. ॲडमिशनसाठी अल्पसंख्याकांचे तळवे चाटा आणि शाळेच्या नावाखाली प्रार्थनास्थळाना देणग्या द्या. जमल तर सरकारी दाखल्यांवरुन तुमचा धर्म बदलुन सुद्धा घ्या.
🚩🙏🏼
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा