राहु केतु सुर्य व चंद्राच्या परीक्रमेचे छेदन बिंदु आहेत.
भारतीय खगोलशास्त्रज्ञानी २००० वर्षापूर्वी ९ ग्रहांची आणि इतर ताऱ्यांची माहिती लिहून ठेवली आहे.
आर्यभट्ट वराहमिहिर हि नाव ऐकून माहिती असतीलच.
हे घ्या दुर्बिणीशिवाय शनी बघा nakedeyeplanets.com/index.htm
पण स्वतःच हसु करुन घेउ नका.
शनीतुन स्पंदन बाहेर पडतात कि नाही ह्या साठी शनीवर जायची गरज काय ? सोलार फ्लेअर अनुभवायला सुर्यावर जातात का?
uv किरण असतील तर चव घेउन बघणार का ?
देव देवता ह्या मानसशक्ती आहेत, स्वर्ग नरक ह्या काल्पनिक आहेत, पोथ्या पुराणे ह्या रुपक कथा आहेत, हा तत्कालिन संस्कृतीचा शब्दश: इतिहास नाही. काव्यरुपाने एका पिढीकडुन दुसर्या पिढीत आले आहे हे सर्व.
पण नैतिक जबाबदारीसाठी ह्या जागांचे मोह आणि भय आहे.
देवाच्या प्रतिमा किंवा देऊळ हे माणसाची कल्पना आहेत. त्यामुळे एखादी मुर्ती आणि लंबाकृती आयत ह्या दोन्ही शनीच्या प्रतिमा आहेत.
प्रत्येक प्रदेशातल्या नैसर्गिक स्थिती प्रमाणे देवाची संकल्पना आहे. त्यामुळे रुप किंवा उत्त्पती किंवा रुढी वेग वेगळ्या आहेत.
प्राचीन साहित्यातात शस्त्रास्त्र मिसाईल्स, आकाशविहाराचे वर्णन आहे जे आज सुद्धा तसेच आढळुन आले आहे. अवयवरोपण व प्लॅस्टिकसर्जरीच्या शस्त्रक्रिया तपशीलात आहेत.
अमेरीकेचे उदाहरण घ्या.तिथे नारायण अस्त्र,पर्जन्यास्त्र, बह्मास्त्र अशी अनेक अस्त्रे व स्त्री-पुरूष वैवाहिक जीवन व महाभारत कालीन जीवन यात साम्य आहे. त्यामुळे जांबूद्विपात समृद्धी होती हे निश्चित.
भारतीय खगोल शास्त्र अमेरिका जपान जर्मनीपेक्षा प्राचीन तरीसुद्धा अचुक आहे.
जपानी सुद्धा त्यांच्या देवळात कर्मकांड करतात.
आणि जर्मन सुद्धा चर्च मध्ये तितकेच धार्मिक असतात.
वर्जिन मेरीच्या कथेवर विश्वास ठेवला तर ते श्रद्धाळु.
राहु केतुंवर विश्वास ठेवला तर हिंदु अंधश्रद्धाळु?
मंगळावर यान पाठवणाऱ्या आधुनिक भारतीय शास्त्रज्ञांनी देवांचे आभार मानले होते. हिंदुंची चेष्टा करणारे इंग्रज आज भारतीय अवकाशातंत्रज्ञानाचा आस धरत आहेत.
हिंदु धर्मात स्त्रीशक्तिला आदिमाया मानले आहे. स्त्रीचा आदर मान सन्मान समानतेने केला पाहिजे अशी शिकवण आहे. समाजव्यवस्थेचा गैरफायदा घेणार्यानी, स्त्रीयाना दुय्यम स्थान दिले.
सती सारख्या प्रथा तिरस्कारणीय आहेतच. स्त्री शिक्षणावर आक्षेप घेणारे मुर्ख आहेत. पण हे धर्माच्या नावाने करणारे नीच हरामखोर आहेत.
मनुस्मृतीत स्त्रियांना हक्क आणि अधिकार आहेत.
गार्गी, अत्रेयी , मैत्रेयी ह्या इसपू काळातील महिला सर्वोच्च शिक्षण घेतलेल्या विदुषी होत्या. तेव्हा अरब वाळवंटात आदिमानवी जीवन जगत होते आणि युरोपीय एकमेकांचा जीव घेत होते.
आता तुम्ही म्हणाल भारतीयांचे ज्ञान कुठे गेले.
उत्तर ऐकल तर दुख: होईल का तुम्हाला?
१२ व्या शतकापासुन होणार्या मुसलमानी आक्रमणात ही ज्ञानपरंपरा नष्ट झाली. ईंग्रजानी तर शैक्षणिक आणि वैचारीक गुलामीच लादली, त्यातुन भारतीय ज्ञानाला कमी लेखणार्या कारकुनी पिढ्यांचे छापखाने तयार झाले.
तरी सुद्धा आज पण आमचा अडाणी शेतकरी पावसाचा आखाडा वेधशाळेपेक्षा चांगला बांधतो.
आयुर्वेदाने असे आजार ठिक होतात जे आधुनिक वैद्यकशास्त्राला जमत नाही.
महाभारत रामयणातली अवकाश प्रवासाची वर्णन खरी कशी ह्याच उत्तर द्यायला जड जाईल तुम्हाला.
सुश्रूताने शस्त्रकिया यशस्वी केल्याच माहिती नसेलच तुम्हाला. अवकाश विद्येची पुस्तक नष्ट झाली म्हणुन आसुरी आनंद का?
गणित भुमिती खगोल अवकाश वैद्यक ह्या शाखात भारतीय ज्ञान परीपुर्ण होते व आजसुद्धा वापरता येते.
पण पाश्चात्य विज्ञान खुप ठिकाणी चुकले आणि प्रत्येक शतकात बदलत गेले. आपण लादल गेल आहे म्हणुन पाश्चात्य ज्ञान प्रमाण मानतो. त्याला प्रणाम करायची गरज नाही.
भारतीय खगोलशास्त्रज्ञानी २००० वर्षापूर्वी ९ ग्रहांची आणि इतर ताऱ्यांची माहिती लिहून ठेवली आहे.
आर्यभट्ट वराहमिहिर हि नाव ऐकून माहिती असतीलच.
हे घ्या दुर्बिणीशिवाय शनी बघा nakedeyeplanets.com/index.htm
पण स्वतःच हसु करुन घेउ नका.
शनीतुन स्पंदन बाहेर पडतात कि नाही ह्या साठी शनीवर जायची गरज काय ? सोलार फ्लेअर अनुभवायला सुर्यावर जातात का?
uv किरण असतील तर चव घेउन बघणार का ?
देव देवता ह्या मानसशक्ती आहेत, स्वर्ग नरक ह्या काल्पनिक आहेत, पोथ्या पुराणे ह्या रुपक कथा आहेत, हा तत्कालिन संस्कृतीचा शब्दश: इतिहास नाही. काव्यरुपाने एका पिढीकडुन दुसर्या पिढीत आले आहे हे सर्व.
पण नैतिक जबाबदारीसाठी ह्या जागांचे मोह आणि भय आहे.
देवाच्या प्रतिमा किंवा देऊळ हे माणसाची कल्पना आहेत. त्यामुळे एखादी मुर्ती आणि लंबाकृती आयत ह्या दोन्ही शनीच्या प्रतिमा आहेत.
प्रत्येक प्रदेशातल्या नैसर्गिक स्थिती प्रमाणे देवाची संकल्पना आहे. त्यामुळे रुप किंवा उत्त्पती किंवा रुढी वेग वेगळ्या आहेत.
प्राचीन साहित्यातात शस्त्रास्त्र मिसाईल्स, आकाशविहाराचे वर्णन आहे जे आज सुद्धा तसेच आढळुन आले आहे. अवयवरोपण व प्लॅस्टिकसर्जरीच्या शस्त्रक्रिया तपशीलात आहेत.
अमेरीकेचे उदाहरण घ्या.तिथे नारायण अस्त्र,पर्जन्यास्त्र, बह्मास्त्र अशी अनेक अस्त्रे व स्त्री-पुरूष वैवाहिक जीवन व महाभारत कालीन जीवन यात साम्य आहे. त्यामुळे जांबूद्विपात समृद्धी होती हे निश्चित.
भारतीय खगोल शास्त्र अमेरिका जपान जर्मनीपेक्षा प्राचीन तरीसुद्धा अचुक आहे.
जपानी सुद्धा त्यांच्या देवळात कर्मकांड करतात.
आणि जर्मन सुद्धा चर्च मध्ये तितकेच धार्मिक असतात.
वर्जिन मेरीच्या कथेवर विश्वास ठेवला तर ते श्रद्धाळु.
राहु केतुंवर विश्वास ठेवला तर हिंदु अंधश्रद्धाळु?
मंगळावर यान पाठवणाऱ्या आधुनिक भारतीय शास्त्रज्ञांनी देवांचे आभार मानले होते. हिंदुंची चेष्टा करणारे इंग्रज आज भारतीय अवकाशातंत्रज्ञानाचा आस धरत आहेत.
हिंदु धर्मात स्त्रीशक्तिला आदिमाया मानले आहे. स्त्रीचा आदर मान सन्मान समानतेने केला पाहिजे अशी शिकवण आहे. समाजव्यवस्थेचा गैरफायदा घेणार्यानी, स्त्रीयाना दुय्यम स्थान दिले.
सती सारख्या प्रथा तिरस्कारणीय आहेतच. स्त्री शिक्षणावर आक्षेप घेणारे मुर्ख आहेत. पण हे धर्माच्या नावाने करणारे नीच हरामखोर आहेत.
मनुस्मृतीत स्त्रियांना हक्क आणि अधिकार आहेत.
गार्गी, अत्रेयी , मैत्रेयी ह्या इसपू काळातील महिला सर्वोच्च शिक्षण घेतलेल्या विदुषी होत्या. तेव्हा अरब वाळवंटात आदिमानवी जीवन जगत होते आणि युरोपीय एकमेकांचा जीव घेत होते.
आता तुम्ही म्हणाल भारतीयांचे ज्ञान कुठे गेले.
उत्तर ऐकल तर दुख: होईल का तुम्हाला?
१२ व्या शतकापासुन होणार्या मुसलमानी आक्रमणात ही ज्ञानपरंपरा नष्ट झाली. ईंग्रजानी तर शैक्षणिक आणि वैचारीक गुलामीच लादली, त्यातुन भारतीय ज्ञानाला कमी लेखणार्या कारकुनी पिढ्यांचे छापखाने तयार झाले.
तरी सुद्धा आज पण आमचा अडाणी शेतकरी पावसाचा आखाडा वेधशाळेपेक्षा चांगला बांधतो.
आयुर्वेदाने असे आजार ठिक होतात जे आधुनिक वैद्यकशास्त्राला जमत नाही.
महाभारत रामयणातली अवकाश प्रवासाची वर्णन खरी कशी ह्याच उत्तर द्यायला जड जाईल तुम्हाला.
सुश्रूताने शस्त्रकिया यशस्वी केल्याच माहिती नसेलच तुम्हाला. अवकाश विद्येची पुस्तक नष्ट झाली म्हणुन आसुरी आनंद का?
गणित भुमिती खगोल अवकाश वैद्यक ह्या शाखात भारतीय ज्ञान परीपुर्ण होते व आजसुद्धा वापरता येते.
पण पाश्चात्य विज्ञान खुप ठिकाणी चुकले आणि प्रत्येक शतकात बदलत गेले. आपण लादल गेल आहे म्हणुन पाश्चात्य ज्ञान प्रमाण मानतो. त्याला प्रणाम करायची गरज नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा