आपण जेव्हा हात जोडतो किंवा हात टेकतो तेव्हा जबाबदारी दुसर्यावर सोडतो.
लोकशाहीने अधिकार आणि अभय दिले आहे.
शेवटी माणसच आहेत ती, स्वत:च्या स्वार्थानेच वागणार.
आणि राजकारणात शुचितेला स्थान नाही. तिथे पाहिजे जातीचे.
निष्काम कर्मयोग करणार्यानासुद्धा प्रसुद्धीची हाव असतेच.
माणुस कुठलीही व्यवस्था बदलायचा प्रयत्न करतो,
तेव्हा ती व्यवस्था त्या माणसाला बदलायचा प्रयत्न करते.
आणि जेव्हा माणुस बदलत नाही तेव्हा क्रांती घडवुन येते.
शाई (अर्ज विनंत्या उपोषण) सांडुन क्रांती होण्याची अपेक्षाच करु नका.
जगातल्या प्रत्येक यशस्वी क्रांतीसाठी रक्त सांडले आहे.
त्यासाठी आम्ही तयार नाही!!
लोकशाहीने अधिकार आणि अभय दिले आहे.
शेवटी माणसच आहेत ती, स्वत:च्या स्वार्थानेच वागणार.
आणि राजकारणात शुचितेला स्थान नाही. तिथे पाहिजे जातीचे.
निष्काम कर्मयोग करणार्यानासुद्धा प्रसुद्धीची हाव असतेच.
माणुस कुठलीही व्यवस्था बदलायचा प्रयत्न करतो,
तेव्हा ती व्यवस्था त्या माणसाला बदलायचा प्रयत्न करते.
आणि जेव्हा माणुस बदलत नाही तेव्हा क्रांती घडवुन येते.
शाई (अर्ज विनंत्या उपोषण) सांडुन क्रांती होण्याची अपेक्षाच करु नका.
जगातल्या प्रत्येक यशस्वी क्रांतीसाठी रक्त सांडले आहे.
त्यासाठी आम्ही तयार नाही!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा