८०० वर्षांच्या इस्लामी आणि २०० वर्षांच्या फिरंगी आक्रमणात हिंदु धर्माच्या रीती बदलल्या गेल्या.
सहिष्णु सर्व समावेशक हिंदु धर्मात जात पात उच्च नीचता आली.
जो पर्यंत शंकराचर्य व धर्मगुरुंचा राज्यसत्तेवर व समाजव्यवस्थेवर नैतिक अधिकार होता, तो पर्यंत हिंदु धर्मात कर्मावर आधारीत स्थान, हक्क आणि अधिकार मिळत होते.
पण परकीय आक्रमणाच्या धर्मव्यवस्थेला स्वत:चे रक्षण करता आले नाही, त्याचा फायदा घेत राज्यकर्ते आणि धर्माच्या व्यापार्यानी जन्मावर आधारीत पद्धती रुजु केली. त्यामुळे जाती पातीचे उच्च शुद्रतेचे पाखंड निर्माण झाले.
परकीय आक्रमकानी बळजबरीने केलेल्या धर्मांतरानंतर ह्या पाखंडानी आपल्याच धर्म बांधवाना दुर लोटले. ते कालांतराने कट्टर परधर्मीय बनले.
इंग्रज जाताना हिंदु धर्मावर शेवटचा वार करुन गेले, त्यानी प्रत्येक सरकारी कागदावर जात आणि धर्म लिहायला सुरुवात केली, जातीच्या आधारावर नोकरी आणि इतर सरकारी सुविधा दिल्या.
आणि आपल्या राज्यकर्त्यानी आंधळेपणाने तेच स्वीकारल.
आज शोषण व आरक्षणाच्या नावाने भुंकणार्या नेत्यांची संपत्ती बघा, गेल्या 65 वर्षात आरक्षणाचा फायदा कोणी घेतला ते बघा, मगच आरक्षण मागा.
सहिष्णु सर्व समावेशक हिंदु धर्मात जात पात उच्च नीचता आली.
जो पर्यंत शंकराचर्य व धर्मगुरुंचा राज्यसत्तेवर व समाजव्यवस्थेवर नैतिक अधिकार होता, तो पर्यंत हिंदु धर्मात कर्मावर आधारीत स्थान, हक्क आणि अधिकार मिळत होते.
पण परकीय आक्रमणाच्या धर्मव्यवस्थेला स्वत:चे रक्षण करता आले नाही, त्याचा फायदा घेत राज्यकर्ते आणि धर्माच्या व्यापार्यानी जन्मावर आधारीत पद्धती रुजु केली. त्यामुळे जाती पातीचे उच्च शुद्रतेचे पाखंड निर्माण झाले.
परकीय आक्रमकानी बळजबरीने केलेल्या धर्मांतरानंतर ह्या पाखंडानी आपल्याच धर्म बांधवाना दुर लोटले. ते कालांतराने कट्टर परधर्मीय बनले.
इंग्रज जाताना हिंदु धर्मावर शेवटचा वार करुन गेले, त्यानी प्रत्येक सरकारी कागदावर जात आणि धर्म लिहायला सुरुवात केली, जातीच्या आधारावर नोकरी आणि इतर सरकारी सुविधा दिल्या.
आणि आपल्या राज्यकर्त्यानी आंधळेपणाने तेच स्वीकारल.
आज शोषण व आरक्षणाच्या नावाने भुंकणार्या नेत्यांची संपत्ती बघा, गेल्या 65 वर्षात आरक्षणाचा फायदा कोणी घेतला ते बघा, मगच आरक्षण मागा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा