धर्म आणि रक्षण

दंगल झाली तेव्हा लपुन बसलेल्या निधर्मी सहिष्णुतावाद्यांचे रक्षण सेनेच्या वाघानी केले.

धर्म नाकारता तुम्ही ?
तुमचे रक्षण करण्यासाठी सीमेवर लढणारे जवान धर्म सोडत नाहीत,
तुमचा जीव वाचवण्यासाठी झटणारे डॉक्टर धर्म नाकारत नाहीत,
ज्यांच्या जीवावर तुम्ही प्रसिद्धी मिळवता त्या facebook google twitter news चे मालक धर्म नाकारत नाहीत.
इतकच कशाला ते भारतात येतात मन:शांती साठी तेव्हा हिंदु मंदीर आणि संताकडेच शरण जातात.
तुम्ही कोणत्या आधारावर हिंदुत्वाला दोष देता ?
ज्यानी हिंदुत्व समजावुन घेतलेच नाही, ते सनातन वैदीक ब्राम्हणी वगैरे बडबडत राहिले. खरे हिंदुत्व सर्व जाती-पंथांच्या एकीत आहे.

ह्या एकीलाच मुघल-इंग्रज घाबरत होते म्हणुन त्यानी जाती-पातीत भांडण सुरु केली.
आज सुद्धा त्याच द्वेशाचे विष चाटुन हिंदुत्व विरोधी उलट्या करत आहेत.

भारतीय म्हणुन जगायच म्हणजे कस?

जिथे जन्मापासुन मृत्युपर्यंत प्रत्येक कागदावर जात-धर्म लिहावा लागतो ,
जिथे जात-पात आणि धर्मावर आरक्षण मागितल जाते,
तिथे फक्त भारतीय म्हणुन कस जगायच ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा