मराठी माणूस कधीच झोपत नाही,
कोणाच्या वाटेला हि जात नाही आणि दुसर्याच्या तोंडाचा घास सुद्धा खात नाही,
पण कोणी जर त्याच्याकडे वाकड्या नजरेने पहिले तर डोळेच काय पोटातली आतडी पण बाहेर काढायला मागे सरत नाही.
तो शांत आहे शांतच राहूद्या नाहीतर नवा इतिहास लिहायला कागद पुरणार नाही आणि वाचायला शत्रू उरणार नाही.
अरे शांत बसलेल्या वाघाला दुबळा समजू नका.

फाडुन टाकेल तूम्हाला तो त्यांच्या वाटेला जाऊ नका.

आम्ही दिसतो साधे भोळे आमच्या चेहऱ्‍यावरती जाऊ नका.

करुन टाकेन तुकडे तुकडे aamchay नादाला लागू नका
 
-http://www.facebook.com/aawarakar

घरघुती मराठी-अड्डा गणेश-उत्सव स्पर्धा..2011..!!

नमस्कार मित्रांनो,

आपण सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्या..!!

मित्रांनो...आपण गणेश-उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतो! हयावर्षी अड्डा टीम ने स्पर्धा आयोजित केली आहे. आपण ह्या स्पर्धेत आपल्या गांपतीबाप्पाचा फोटो, थोडीफार गणेश-उत्सवाची माहिती आणि तुमचं पत्ता लिहून भाग घेऊ शकता..! मित्रांनो विजेता डेकोरेशन, आणि तुमच्या घरी कसं साजरा होतो ह्यावर ठरवलं जाईल..!   तुम्ही फोटो टाकताना "ganesh spardha" हा tag वापरा म्हणजे http://www.marathiadda.com/photo/index-7 ह्या पेज वर फोटो आपोआप अपलोड होईल .!! ह्या पानावर फक्त गणेश-उत्सव स्पर्धेचे फोटो असतील...!
काही समस्या असतील तर एथे सांगा मग आमचे संचालक (admin) हेल्प करतील..!
प्रथम, द्वितीय  आणि तृतीय क्रमांक येणार्‍यास अड्ड्याकडून छोटीशी भेट दीली जाईल..

जास्तीत जास्त सभासद सहभागी होतील अशी अपेक्षा आहे..गणपती बाप्पा मोरया..!!

नोट: तुमच्या मित्राच्या/शेजारच्यांचा गणपतीबाप्पाचा देखावा टाकू शकता..!!

"जनलोकपाल बिल" मध्ये नक्की काय आहे???

"जनलोकपाल बिल" मध्ये नक्की काय आहे???
१. केंद्रामध्ये "लोकपाल" नावाची संस्था काढली जाईल आणि प्रत्येक राज्यामध्ये या संस्थेचा"लोकायुक्त" निवडला जाईल.
२. सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोग यांच्याप्रमाणेच लोकपाल आयोग हा सुद्धा शासनापासून पूर्णपणे स्वतंत्र असेल. कोणताही सरकारी अधिकारी किंवा नेता या आयोगावर नियंत्रण ठेवू शकणार नाही.
३. भ्रष्टाचाराचा कुठलाही खटला वर्षानुवर्षे चालणार नाही. चौकशी साठी जास्...तीत जास्त १ वर्षआणि खटल्यासाठी १ वर्ष दिला जाईल, जेणेकरून २ वर्षांत शिक्षेची अंमलबजावणी होईल.
४.आरोप सिद्ध झाल्यावर सर्व नुकसान त्या व्यक्तीकडून वसूल केले जाईल.
५. सामान्य जनतेला या बिलाचा फायदा काय? ...
......आपले कुठलेही सरकारी काम जर सुनिश्चित वेळेत झाले नाही तर लोकपाल विधेयाकानुसार जबाबदार सरकारी अधिकार्‍याकडून दंड वसूलकेला जाईल आणि तो नुकसानभरपाई म्हणून आपल्याला दिला जाईल.
६.म्हणजेच, जर तुमचे रेशनकार्ड/ मतदानओळखपत्र/ पासपोर्ट यासाठी निश्चित वेळेपेक्षा जास्त वेळ लागला असेल तर तुम्ही लोकपाल आयोगाकडे जाऊ शकता. लोकपाल तुमचेकाम १ महिन्याच्या अवधीत पूर्ण करेल. शिवाय रेशनदुकानावर खराब धान्य, खराब रस्ते, पंचायत फंड घोटाळा अश्या तक्रारीही तुम्ही लोकपालकडे करू शकता. लोकपाल आयोगजास्तीत जास्त २ वर्षांत याविषयी पूर्ण निर्णय देईल.
७.पण या आयोगवर आयुक्त सरकार नेमेल का? नाही! आयुक्ताची निवड ही नागरिक आणि न्यायमूर्ती करतील. कुठल्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय !
८.आणि लोकपालमधलाच एखादा अधिकारी भ्रष्ट निघाला तर? नाही!या आयोगाचे काम पूर्णपणे पारदर्शक असेल. त्या अधिकर्‍याची २ महिन्यात चौकशी करून दोषी आढळल्यास त्वरित हकालपट्टी केली जाईल.
९.मग सध्याच्या भ्रष्टाचार विरोधी यंत्रणा बंद पडणार का? नाही... या सर्व यंत्रणा "लोकपाल" मध्ये समाविष्ट कार्यात येतील.
१०.ज्या व्यक्तीने भ्रष्टाचाराविरु द्ध आवाज उठवला आहे त्याच्या जिविताची काळजी घेण्याची पूर्ण जबबदारी लोकपाल आयोगाची असेल.
११.आणि सगळ्यात महत्वाचे... लोकपाल आयोगाकडे कोणताही अधिकारी, नेता आणि न्यायाधीश यांची चौकशी करण्याचे अधिकार असतील.
आज आपल्या देशाला "लोकपाल" ची नक्कीच गरज आहे.
म्हणून अण्णा हजारे यांना पाठिंबा द्या

साधेपणा, टोपी, चष्मा, लाठी आणि बापू

एकदा सोनियाजींच्या स्वप्नात बापू आले.
"मी मरताना कॉंग्रेसला साधेपणा, टोपी, चष्मा आणि लाठी दिली होती. आता कुठे आहेत?
सोनियाजींनी अत्यंत विनम्रतेने सांगितले,
"टोपी राहुल लोकाना घालत आहे,
साधेपणा माझ्या आणि प्रियंका कडे आहे,
चष्मा मनमोहन कडे आहे,
आणि लाठी सामान्य लोकांच्या सेवेमध्ये आहे."

लोकमान्य : जुलै २३,इ.स. १८५६ -ऑगस्ट १, इ.स. १९२०

 http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/5/58/Bal_G._Tilak.jpg 
इंग्रजांचे अंधानुकरण करणार्‍या भारतीयांबद्दल टिळकांना अत्यंत चीड होती. ते म्हणत, "आपले काही तथाकथित शिक्षित देशबांधव साहेबांची पिण्यात बरोबरी करू शकतात, पण साहेबांची भारताच्या राज्यकारभारातील जागा मिळविण्याची महत्त्वाकांक्षा ते बाळगू शकतात का?"  त्यांच्या मते भारतीयांच्या दुर्बलतेची कारणे त्यांचा हरवलेला आत्मविश्वास आणि एकीची भावना ही होती आणि जोपर्यंत लोकांचा त्यांच्या धर्म, संस्कृती आणि इतिहासाबद्दलचा आदर परत वृद्धिंगत होत नाही तोपर्यंत राजकीय आणि सामाजिक स्वातंत्र्याच्या गप्पा मारणे व्यर्थ आहे.

९१ वर्षांपूर्वी टिळक ज्या गोष्टींची चिंता करत होते त्या अजूनही थोड्या फार प्रमाणात आहेतच.गटारीच्या शुभेच्छा देणारे टिळक पुण्यातीथीला मात्र गायब !!

पाउस , पाणी आणि वसई नवघर रेल्वे स्थानक.

















Lashing rains throw vasai out of gear : heavy rains lashed the city throughout disrupting road,train services. Water logging was reported at most of the places. Picture by Manoj Mehta @ http://www.vasai.com/

U think authorities didn't noticed it?
It has been same way for many years.Nothing going to change unless we pour that water bucket-by-bucket into the Authority's offices :D

ओर्कुट फेसबुक आणि गुगल+



prafulla patil originally shared this post:
कोणे एके काळाची गोष्ट आहे ज्यावेळेस ओर्कुट वापरले जायाचे ओर्कुट वर्गातील सर्वात हुशार विद्यार्थी होता तर फेसबुक लास्ट बेंचवर बसायचा पण फेसबुक ने खुप मेहनत घेतली आणि वर्गात पहिला आला. ओर्कुट चा हिरमोड झाला.नंतरची काही वर्ष फेसबुकच प्रथम येत होता.थोड्याच दिवसांनी ओर्कुटने आत्महत्या केली. गुगल त्याची आई कायम म्हणायची 'मेरे बेटे आयेंगे मेरे करन अर्जुन जरुर आयेंगे' आणि गुगल+ चा जन्म झाला.