राहुल गांधीची मुक्ताफळे आणि esakal.com मधल्या प्रतिक्रिया :D

  • राहुल बाळा तुझे वडील आणि आजी हे दहशतवाद्या कडून मारेली गेले आहेत हे लक्षात ठेव . आणि मग काय ते बोल. आणि त्या दिग्गी राजा ला काही काळात नाही . त्याची बुद्धी काम करत नाही. 
  • लहान तोंडी मोठा घास!  
  • तरीच म्हटले अजून भावी पंतप्रधानांचे विधान कसे आले नाही. हा माणूस पंतप्रधानाच्या लायकीचा अजिबात नाही. अशी बेताल आणि बेधडक विधाने करून या मुर्खाला कुठे काय बोलावे कळते का? ह्या माणसाला लाज कशी वाटत नाही अशी बेधडक विधाने करायला. अरे राहुल तू नको तेथे काशाल उगाच नाक खुपसत बसलाय. तुला राजकारणातले काय कळते का? जपून विधाने कारण सोडाच हा सरळ म्हणतोय की मुंबईवर आणखी दहशतवादी हल्ले होताच राहणार. ह्याने काय दहशतवाद्याकडून सुपारी घेतली आहे काय ह्याची चौकशी कोण करणार. दहशतवादी बहुदा ह्याचे नातेवाईक दिसतात. 
  • एका नवा जावई शोध : जगातील कुठल्याही राष्ट्रापेक्षा आपलं राष्ट्र सुरक्षित . त्या दिग्विजय सिँगाचा आणि राहूल गांधी ' अक्कलचे तारे ' तोडायची सवयचं आहे . ज्या देशाचे दोन - दोन "पंतप्रधान "दहशतवादी हल्ल्यात मारले गेले ते राष्ट्र सुरक्षित .॥  
  • खरा धोका भारताला दहशतवाद्यांपासून नसून राहुलबाबा, दिग्गीरजा, धूर्त सोनिया यांच्यासारख्या नेत्यांपासून आहे. याने जे अकलेचे तारे तोडले आहे ते पाहून येशूने काढलेल्या उद्गाराची आठवण होते. " देवा यांना क्षमा कर हे काय बोलत आहेत ते त्यांना काळात नाही " 
  • अरे लाज वाटत नाही का बोलताना?? हरामखोर साले !!!!!!! तुमचे आई, बाप, भाऊ , बहिण, मित्र कोणी मेले नाही ना या हाल्यात ??? आणि मेले असते तरी तुम्ही अशीच प्रतिकिया दिली असती का ?
  • अहो युवराज तुम्ही कुठल्या जगात राहता? ९९% हल्ले कमी झालेत?? मग कालचाहल्ला आणि बाकी देशभरात चालू असलेले हल्ले काय गणेशोत्सव म्हणायचे का काय? 
  • मूर्ख माणूस आहे हा :-( लाज वाटते कि हा आपला भावी "पंतप्रधान" असणार आहे. भ्रष्टाचार, घराणेशाही, दहशदवाद, प्रदूषण, लोकसंख्यावाढ, गरिबी... किती घाणेरडं आयुष्य जगतोय आपण. अरे काही तरी करा! एकही चांगला नेता नाही का?
  • ९९% हल्ले कमी? अरे कोणी तरी ह्या राहुल ला आवरा रे. नाहीतर comedy circuis के तानसेन मध्ये तरी भाग घेऊ द्या. 
  • बोलले, राहुल गांधी बोलले ... तरीच म्हटलं अजून कसे बोलले नाहीत. दहशतवाद जाऊदेत हो, पहिले तुम्हालाच थोपवायला हवे ... म्हणजे दहशतवाद आपोआपच थोपवला जाईल. दहशतवाद टक्क्यात मोजतायत ... पण एक नक्की, पुढच्या निवडणुकीत तुम्हाला १००% निवडून देणार नाही.  

esakal.com मधल्या प्रतिक्रिया :D

esakal.com मधल्या प्रतिक्रिया :D

  • विंचू देव्हाऱ्याशी आला, देवपूजा नावडे त्याला | तेथे पैजाराचे काम, व्हावे अधमाशी अधम............. माउली माफ करा.......आता नको तुमचे पसायदान...... आता हवी तुकोबांच्या हातातली वहाण............... 
  • मेन बत्त्या गोळा करू या चला
  • हे सरकार काहीही करू शकणार नाही. आता एकच करा, काश्मीर पाकला देऊन टाका आणि इस्ट इंडिया कंपनीला सरकार चालवन्याचा ठेका द्या. आऊत सोर्स करा.
  • बहुतेक केंद्र सरकार भारताची लोकसंख्या बॉम्बस्फोटात मरून अर्ध्यावर येण्याची वाट पाहत आहे. म्हणजे सुंठीवाचून खोकला गेला.
  • अफझल गुरु तुम जियो हजारो साल - हम मरते रहेंगे सालोसाल !!!  
  • आता परत एकदा चर्चा, चौकशी आणि मेणबत्या घेऊन फिरणे; परत तीच NSG धावपळ, आणि कातडी वाचवण्यासाठी राजकारण्याची लगबग; शांततेचं आवाहन; जगण्याचं Mumbai Spirit; देवा एकतर तुच आता बदल हे सारं, अथवा मुर्दाड बनवं आम्हाला असं कि काहीच वाटु नये परत परत ... 
  • पाकिस्तान या बाबतीत पूर्णपणे निर्दोष आहे. लवकरच पुन्हा दुसरा बॉम्बस्फोट झाल्यावर हे सिद्ध होईल. हे फक्त पाकिस्तान, कसाब "जी", अफजल "जी" यांना बदनाम करण्याचा कट आहे.  
  • १००% कॉंग्रेसचा हात !!! हातावर शिक्का मारा आणि कॉंग्रेस ला विजयी करा ... 
  • मेडियाच्या टेबल मध्ये आणखी एका हल्ल्याची भर पडली...४ दिवस फुल धंदा...जाहिरातींचे रेट वाढवलेसुद्धा असतील...  
  • सर्वात प्रथम, दयेचा अर्ज राष्ट्रपती कडे करण्याचा निंयम बंद करा आत्ता तरी आणि या हरामखोर कसाब ला आणि त्या अफझल गुरु ला फाशी द्या. कोणती माहिती गोळा करत आहे सरकार त्याच्या कडून कोण जाणे. " हे दहशतवादी मंत्रालयावर आणि संसदेवर बॉम्ब का टाकत नाहीत." म्हणजे निम्मे तर कमी होतील. 
  • मला आता वाटते कि "सायमन परत ये" चे एक आंदोलन करायला पाहिजे.. इंग्रजांच्या शिवाय या देशाला चांगला पर्याय दिसत नाही... शिवाजी राजे, झाशीची राणी या सारखी मुत्सदी लोक जन्माला घालणे आमच्या देशाने बंद केलेले दिसते.. कोण कोण येणार आंदोलन करायला... मी ब्रिटन च्या राणी ला पत्र लिहायला तयार आहे.... :)  

- esakal.com वाचकांच्या प्रतिक्रिया :D

हे सगळे ....आमच्या नशिबात आले रे बाबा .......... .. !!!!!!!!!! !!!!!!

मुंबईत पून्हा ब्लास्ट ..
१ } बडेबडे शहरोमे छोटेछोटे बाते .. {आर.आर} 
२ } वर्क इन प्रोग्रेस .. वी विल कम आफ्टर टू हवर वीत न्यू अपडेट .. { चिंदबरम } 
२ } मी महाराष्ट्र . मुख्य मंत्रि .. म्हणून सांगतो .....शांतत ा .. राखा { पृथ्वीराज चव्हाण } 
३ } घाबरून जाऊ नका .....अशा हल्यांचा समर्थ पणे सामना केलेला आहे या पुढे हि करू ... { अजित दादा } 
५ } मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला { मनमोहन सिंग ..} 
अरे देवा .......... ..... अरे कोणती पाप केली रे .......... .......... .. आणि हे सगळे ....आमच्या नशिबात आले रे बाबा .......... .. !!!!!!!!!! !!!!!!

मुंबईवर १८ वर्षांत १४ हल्ले; ५०० ठार , २००० जखमी.

अधिक वाचा ईथे : सकाळ

 

मेरा नेता (काम)चोर है !!



बाकी 'कसाबचा' वाढदिवस जोरदार साजरा झाला !

       असे ऐकण्यात आले आहे की सहानुभूतीच्या तव्यावर प्रसिद्धिची पोळी भाजून घ्यायला गेलेल्या नेत्यांना मृत व जखमींच्या नातेवाईकांनी हाकलून दिले!!! दहशत्वाद्यांना सुरक्षित ठेवून जनतेला नाक मुठीत घेऊन जगायला लावणर्‍या या निर्लज्ज नेत्यांना कसली अपेक्षा होती? 
        संसदेवर ११ वर्षापुर्वी हल्ला करणारा मोहम्मद अफझल अजुनही सरकारी पाहुणचार झोडत आहे. या निगरगट्ट जाकिटधारी टोणग्यांना वाचतांना शहिद झालेल्या जवानांचे आत्मे तडफडत असतील.२.५ वर्षापुर्वी शेकडो निरपराध्यांचे प्राण घेणारा अजमल कसाब अजुन जिवंत आहे.
बहुदा सरकाचे असे सांगणे आहे कि निरपराध लोकंना मारा आणि सरकारी खर्चाने सुरक्षित आयुष्य जगा !

वासूनाका'ची नवीन आवृत्ती



वासुनाका पहिल्यांदा वाचल.अगदी नकळत्या वयातच वाचल.वावटळीत सापडलेल्या पल्यापाचोळ्यासारख मन विस्काटून गेल.असा नाका एकदा तरी बघायला मिळेल का अशी हुरहूर लागली.पुढे कॉलेजच्या नावाखाली उनाडक्या करताना मुबंईत अनेकदा वासुनाक्याचे अवशेष दिसले.काही वर्षांनंतर ईटंरनेटवर ऑर्कुट हेच वासुनाका बनल.आता वासुनाक्याची जागा फेसबूकने घेतलीय.नाक्यची जागा बदलली पण माणस तशीच राहीली.