धर्म , इतिहास आणि अतिरेक

प्रत्येकाला धर्माचा अभिमान असतो
आणि असायलाच हवा.
पण ज्यांच पोट धर्मावर अवलंबुन आहे
ते धर्माचा अतिरेक करतात,
मग दंगे आणि द्वेष पसरायला वेळ लागत नाही.
धर्म घरात किंवा खाजगी जागेत ठेवला
तर कुणाला त्रास होत नाही.
जेव्हा धर्म सार्वजनिक होतो ,
तेव्हाच सगळ्या समस्या उभ्या रहातात.
इतिहास सांगतो,
देव आपल्याला वाचवतील
म्हणुन सामान्य हिंदु सुस्त बसुन राहीले
आणि परकीय आक्रमणाचे शिकार झाले.
आता हे ईतक सोप्प नाहीये,
कारण सर्वच धर्मात माथेफिरु आहेत,
पण इस्लाम जास्त बदनाम आहे
आणि त्यामुळेच धार्मिक बातम्याना महत्व दिले जाते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा