सर्व आजी माजी खासदार आमदार नगरसेवक ग्रामपंचायत सदस्य , सहकारी कारखान्यांचे संचालक मंडळांची जाहिर चौकशी करा आणि बघा कर्ज मुक्ती होते कि नाही..
किमान निवडणुकीत जाहिर केलेली संपत्ती तरी बघा..
हजारो कोटींची संपत्ती घेउन कुठे जाणार हे लोक?
जवळपास सगळे सहकारी कारखाने आणि बॅंकांवर माननीय आणि अनुभवी नेते मंडळीच आहेत,
तरी पण वर्षानुवर्षे तोट्यात कसे !!!
शेतकर्यांपर्यंत कर्जमाफी पोहचतच नाही,
मदत आजारी कारखाने आणि बॅंका गिळंकृत करतात.
मग शेतकरी आत्महत्या करतात. असे वाचले आहे.
सत्य काय ते साहेबाना ठाउक!!
पण खिशात दमडी नसणारे नेते
आज शेकडो हजारो करोडचे मालक कसे झाले
ते जनतेला ठाऊक आहे!!
शेवटी शेतकर्यांची काळजी फक्त विरोधी पक्षालाच!!
किमान निवडणुकीत जाहिर केलेली संपत्ती तरी बघा..
हजारो कोटींची संपत्ती घेउन कुठे जाणार हे लोक?
जवळपास सगळे सहकारी कारखाने आणि बॅंकांवर माननीय आणि अनुभवी नेते मंडळीच आहेत,
तरी पण वर्षानुवर्षे तोट्यात कसे !!!
शेतकर्यांपर्यंत कर्जमाफी पोहचतच नाही,
मदत आजारी कारखाने आणि बॅंका गिळंकृत करतात.
मग शेतकरी आत्महत्या करतात. असे वाचले आहे.
सत्य काय ते साहेबाना ठाउक!!
पण खिशात दमडी नसणारे नेते
आज शेकडो हजारो करोडचे मालक कसे झाले
ते जनतेला ठाऊक आहे!!
शेवटी शेतकर्यांची काळजी फक्त विरोधी पक्षालाच!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा