विद्वान व अधिकारी व्यक्ती व संस्थानी पुढाकार घेउन सामान्य हिंदु तसेच कोणत्याही परधर्मी किंवा निधर्मी व्यक्तीना सुद्धा आचरण करता येईल असे नियम बनवता येतील का ?
कर्मकांड जाचक वाटत असतील तर ते नियम व प्रथा समजावुन देता येतील का ?
ज्या प्रथा कालबाह्य होत आहेत त्या समाजावर न लादता कालानुरुप त्या प्रथेत सुधारणा करता येतील का ?
आपल्या थोर पुर्वजानी जो धर्म जोपासला त्याचा वारसा व व्याप्ती आपल्या अजुन वाढवता येईल का ?
वैदिक हिंदु धर्म हाच सर्वश्रेष्ठ असे नारे लावण्यापेक्षा इतर धर्म व पंथाच्या जाणकारांसोबत चर्चा करुन वैदिक हिंदु धर्मातल्या त्रुटी व उणीवा समजावुन घेतील का ?
शंकराचार्यानी चर्चेने सर्व विरोधकाना जिंकले होते ना ?
आज सामन्य जनता हिंदु धर्माच्या उच्चपदावरील व्यक्तीना ढोंगी बाबा समजते ,ह्याचे कारण अश्या उच्च व्यक्ती व सामन्य जनतेच्या मध्ये धर्माचे दलाल बसले आहेत त्यांचा नित्पात कसा करता येईल ?
सनातन वैदिक हिंदु धर्म हाच श्रेष्ठ व सर्वव्यापी असायला हवा तर प्रत्येकाला तो आपला वाटायला हवा.
कर्मकांड जाचक वाटत असतील तर ते नियम व प्रथा समजावुन देता येतील का ?
ज्या प्रथा कालबाह्य होत आहेत त्या समाजावर न लादता कालानुरुप त्या प्रथेत सुधारणा करता येतील का ?
आपल्या थोर पुर्वजानी जो धर्म जोपासला त्याचा वारसा व व्याप्ती आपल्या अजुन वाढवता येईल का ?
वैदिक हिंदु धर्म हाच सर्वश्रेष्ठ असे नारे लावण्यापेक्षा इतर धर्म व पंथाच्या जाणकारांसोबत चर्चा करुन वैदिक हिंदु धर्मातल्या त्रुटी व उणीवा समजावुन घेतील का ?
शंकराचार्यानी चर्चेने सर्व विरोधकाना जिंकले होते ना ?
आज सामन्य जनता हिंदु धर्माच्या उच्चपदावरील व्यक्तीना ढोंगी बाबा समजते ,ह्याचे कारण अश्या उच्च व्यक्ती व सामन्य जनतेच्या मध्ये धर्माचे दलाल बसले आहेत त्यांचा नित्पात कसा करता येईल ?
सनातन वैदिक हिंदु धर्म हाच श्रेष्ठ व सर्वव्यापी असायला हवा तर प्रत्येकाला तो आपला वाटायला हवा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा