मुसलमानांशी किंवा इतर धर्मियांशी भांडुन
काय सिद्ध होणार?
प्रत्येक धर्मात त्यांच्या पापाची शिक्षा
लिहिली गेली आहे ना?
स्वत:च्या धर्माची नाचक्की करणार्या
अधर्मी हिंदुपेक्षा राष्ट्रीय परधर्मी बरा!!
धर्मानंतर तुमचा देश तुमची रक्षा करतो.
फार पुर्वी पासुन देश हे धर्म ह्या घटकाने बांधले गेले आहेत.
शस्त्र व धर्म घेउन यवन आले,
त्यानी बळजबरीने इस्लाम लादला.
त्यानंतर हातात धर्म व तराजु घेउन
इंग्रज आणि पोर्तुगीज आले,
त्यानी लबाडी आणि फितुरीने त्यांचा धर्म लादला.
त्याच जोरावर त्यानी कारकुन गुलाम तयार करुन राज्य केले.
देश सोडताना त्यानी हिंदु-मुसलमानात कलह लावुन दिला,
सहिष्णु राष्ट्रपित्याला सुद्दा दंगेखोराना आवरता आले नाही,
स्वत:च्या देशासाठी लढणार्या सुभाषचंद्रांसारख्या सेनानीपेक्षा त्यानी इंग्रजांची बाजु घेतली..
फाळणीच्या वेळी ज्या मुसलमानानी हिंदुंच्या निशस्त्र स्त्री पुरुष लहान मुलांवर जे अत्याचार केले त्याना कॉंग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यानी पाठिशी घातले.
तेव्हा पासुन कॉंग्रेस व सहकारी फक्त मुसलमानांच्या बाजुने असल्याचे चित्र आहे. पण कॉंग्रेस निधर्मी.
राष्ट्रिय स्वयंसेवक संघाने हिंदुना पाठिंबा दिला तर ते अतिरेकी हिंदुत्ववादी?
आज सुद्धा समाजात आणि देशात फुट पडली आहे,
विघातक कारवाया होत आहेत,
त्याला धर्म जबाबदार की नेते?
म्हणुन,
अभिमानात धर्म नसला तरी चालेल
पण धर्माचा अभिमान ठेवा.
कोणी धर्माचा अपमान करणार असेल
तर धर्माचा अहंकार पण करा.
काय सिद्ध होणार?
प्रत्येक धर्मात त्यांच्या पापाची शिक्षा
लिहिली गेली आहे ना?
स्वत:च्या धर्माची नाचक्की करणार्या
अधर्मी हिंदुपेक्षा राष्ट्रीय परधर्मी बरा!!
धर्मानंतर तुमचा देश तुमची रक्षा करतो.
फार पुर्वी पासुन देश हे धर्म ह्या घटकाने बांधले गेले आहेत.
शस्त्र व धर्म घेउन यवन आले,
त्यानी बळजबरीने इस्लाम लादला.
त्यानंतर हातात धर्म व तराजु घेउन
इंग्रज आणि पोर्तुगीज आले,
त्यानी लबाडी आणि फितुरीने त्यांचा धर्म लादला.
त्याच जोरावर त्यानी कारकुन गुलाम तयार करुन राज्य केले.
देश सोडताना त्यानी हिंदु-मुसलमानात कलह लावुन दिला,
सहिष्णु राष्ट्रपित्याला सुद्दा दंगेखोराना आवरता आले नाही,
स्वत:च्या देशासाठी लढणार्या सुभाषचंद्रांसारख्या सेनानीपेक्षा त्यानी इंग्रजांची बाजु घेतली..
फाळणीच्या वेळी ज्या मुसलमानानी हिंदुंच्या निशस्त्र स्त्री पुरुष लहान मुलांवर जे अत्याचार केले त्याना कॉंग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यानी पाठिशी घातले.
तेव्हा पासुन कॉंग्रेस व सहकारी फक्त मुसलमानांच्या बाजुने असल्याचे चित्र आहे. पण कॉंग्रेस निधर्मी.
राष्ट्रिय स्वयंसेवक संघाने हिंदुना पाठिंबा दिला तर ते अतिरेकी हिंदुत्ववादी?
आज सुद्धा समाजात आणि देशात फुट पडली आहे,
विघातक कारवाया होत आहेत,
त्याला धर्म जबाबदार की नेते?
म्हणुन,
अभिमानात धर्म नसला तरी चालेल
पण धर्माचा अभिमान ठेवा.
कोणी धर्माचा अपमान करणार असेल
तर धर्माचा अहंकार पण करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा