कॉंग्रेस राष्ट्रवादी सत्तेत होते,
त्यांच्यावर आरोप होतात ,
सामान्य जनता समजु शकते.
पण **चे जे नेते निवडुन न येता सुद्धा
कोट्याधिश झाले,
त्यांच काय?
मध्यम वर्गात जन्मलेले नेते
कुठले उद्योग करुन करोडपती झाले?
जरा सामान्य जनतेला पण कळु द्या.
सुरवात करायची तर ,
आदरस्थानापासुन करा सुरवात.
गिरण्या कश्या विकल्या गेल्या ?
तिथे मॉल कसे आले?
कुणाचे किती भले झाले?
फार तिखट प्रश्न आणि
दुखद उत्तर आहेत ना?
सोडुन द्या, पुढच्या प्रचाराला लागा,
कर भला, तो हो भला.
त्यांच्यावर आरोप होतात ,
सामान्य जनता समजु शकते.
पण **चे जे नेते निवडुन न येता सुद्धा
कोट्याधिश झाले,
त्यांच काय?
मध्यम वर्गात जन्मलेले नेते
कुठले उद्योग करुन करोडपती झाले?
जरा सामान्य जनतेला पण कळु द्या.
सुरवात करायची तर ,
आदरस्थानापासुन करा सुरवात.
गिरण्या कश्या विकल्या गेल्या ?
तिथे मॉल कसे आले?
कुणाचे किती भले झाले?
फार तिखट प्रश्न आणि
दुखद उत्तर आहेत ना?
सोडुन द्या, पुढच्या प्रचाराला लागा,
कर भला, तो हो भला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा