शांत जीवन कि धर्म?

जनता कट्टर धर्मांधाना घाबरते,
सामान्य मुस्लिमाना नाही,
मेणबत्त्या घेउन मोर्चे काढले
म्हणजे शांतीप्रियता होते का?

इतर धर्मांवर सामजिक व आर्थिक वर्चस्व,
तसेच धर्मांतरास प्रोत्साहन देणे हा दहशतवाद नाही?

एक धर्म तुमची माणसे मारुन कमी करतो,
दुसरा न मारता तुमची माणसे कमी करतो.

तुम्हाला काय हवे आहे?
शांत जीवन कि धर्म?
जरी शांत जीवनासाठी
तुम्ही धर्म बदलला तरी
तुम्ही बाहेरचेच रहाणार.

म्हणुन
अभिमानात धर्म नसला तरी चालेल
पण धर्माचा अभिमान ठेवा
कोणी धर्माचा अपमान करणार असेल
तर धर्माचा अहंकार पण करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा