त्यापेक्षा मराठी तरुणाना बांधकाम व्यवसाय शिकवा.. मुंबईवर मराठी राज्य पाहिजे ना? सर्व व्यवसायात मराठी तरुणाना प्रशिक्षण आणि संधी द्या. शिवसेना , मनसे , स्वाभिमानचे नेते बांधकाम व्यवसायिक होते / आहेत.
मराठी माणुस बाकी समाजाइतका (मुंबईत स्वत:ची हाऊसिंग सोसायटी स्थापन करण्याइतका तरी) श्रीमंत झाला तर काय कुणाची बिशाद आहे बोट दाखवण्याची?
पण आपण चव्हाण कुटुंबियाना न्याय मिळवनु देताना मुख्य मुद्दाच सोडुन देतो आहोत.
ह्या वादात गुजराती/जैन नेते पुढे आले का?
त्याना माहिती आहे मराठी माणुस मोठ स्वप्न बघणार नाही, शेवटी आपल्याकडेच घर मागायला येईल.
आज मराठी बिल्डरने बांधलेल्या बिल्डींगमध्ये सगळीच मराठी माणस असती तर?
फार पुर्वी मुंबई चाळ आणि गरणी संस्कृतीची होती तेव्हाच सुरुवात करायला हवी होती.. चाळी आणि गिरण्याच्या जमिनी कुणाच्या ताब्यात कुणाच्या सहकार्याने गेल्या? पण आपण लुंगीला विरोध करताना गेली 35-40 वर्षे फक्त वडापाव च्या गाड्याच टाकल्या.. दुसरे काही उद्योग शिकवले किंवा मदत मिळवुन दिली तर? गिरण्या बंद पडल्यामुळे वडापावाच्या नावाखाली रस्त्यावर आणण्यात आला मराठी माणुस. वडापाव विकण्यात कमीपणा नाही, पण फक्त वडापाव विकण्यात कोणती प्रगती आहे?
वडपावाचे पुरस्कर्ते नेते बिल्डर आणि मोठे व्यावसायिक झाले ना? मग वडापावाच्या जोडीला बांधकामास पुरक धंद्यांच शिक्षण आणि मदत द्या मराठी तरुणाना.. तिथे असलेली परप्रांतियांचीच मक्तेदारी मोडुन काढा. महाराष्ट्रातले उद्योगधंद्यांवर मराठी तरुणानी वर्चस्व मिळवले पाहिजे.
स्वाभिमान आणि स्वामिभक्ती मराठी माणसाच्या रक्तात भिनली आहे, पण लाचारांच्या फौजाच निवडणुकीत कामाला येतात. ब्रिटीश गेले पण फोडा आणि राज्य करा हेच शिकवुन गेले. म्हणुन मराठी माणुस अश्या बातम्या पहातोय.
मराठी माणुस बाकी समाजाइतका (मुंबईत स्वत:ची हाऊसिंग सोसायटी स्थापन करण्याइतका तरी) श्रीमंत झाला तर काय कुणाची बिशाद आहे बोट दाखवण्याची?
पण आपण चव्हाण कुटुंबियाना न्याय मिळवनु देताना मुख्य मुद्दाच सोडुन देतो आहोत.
ह्या वादात गुजराती/जैन नेते पुढे आले का?
त्याना माहिती आहे मराठी माणुस मोठ स्वप्न बघणार नाही, शेवटी आपल्याकडेच घर मागायला येईल.
आज मराठी बिल्डरने बांधलेल्या बिल्डींगमध्ये सगळीच मराठी माणस असती तर?
फार पुर्वी मुंबई चाळ आणि गरणी संस्कृतीची होती तेव्हाच सुरुवात करायला हवी होती.. चाळी आणि गिरण्याच्या जमिनी कुणाच्या ताब्यात कुणाच्या सहकार्याने गेल्या? पण आपण लुंगीला विरोध करताना गेली 35-40 वर्षे फक्त वडापाव च्या गाड्याच टाकल्या.. दुसरे काही उद्योग शिकवले किंवा मदत मिळवुन दिली तर? गिरण्या बंद पडल्यामुळे वडापावाच्या नावाखाली रस्त्यावर आणण्यात आला मराठी माणुस. वडापाव विकण्यात कमीपणा नाही, पण फक्त वडापाव विकण्यात कोणती प्रगती आहे?
वडपावाचे पुरस्कर्ते नेते बिल्डर आणि मोठे व्यावसायिक झाले ना? मग वडापावाच्या जोडीला बांधकामास पुरक धंद्यांच शिक्षण आणि मदत द्या मराठी तरुणाना.. तिथे असलेली परप्रांतियांचीच मक्तेदारी मोडुन काढा. महाराष्ट्रातले उद्योगधंद्यांवर मराठी तरुणानी वर्चस्व मिळवले पाहिजे.
स्वाभिमान आणि स्वामिभक्ती मराठी माणसाच्या रक्तात भिनली आहे, पण लाचारांच्या फौजाच निवडणुकीत कामाला येतात. ब्रिटीश गेले पण फोडा आणि राज्य करा हेच शिकवुन गेले. म्हणुन मराठी माणुस अश्या बातम्या पहातोय.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा