मराठी नेत्यांच्या ताब्यात बहुतेक सगळी विद्यालय आणि शिक्षणसंस्थान आहेत. पण कारभार चालवणारे इंग्रजांचे वारसदार आहेत. इंग्रजी शिक्षणपद्धतीचे गुलाम आहेत, आणि प्रत्येक पिढी गुलामीचे बाळकडु घेउन पुढे सरकतात.. त्यामुळे मराठी बाणा व्यर्थच आहे.
ज्याना मराठी बाण्याचा अभिमान आहे त्यानी राजकारण अर्थकारण ह्या दोन गोष्टीत प्राविण्य मिळवुन शिक्षणसंस्था चालु कराव्या. मराठी माणसांच्या मराठी माणसानी मराठीच्या प्रचारासाठी चालवलेल्या शिक्षणसंस्था.
मग चळवळ करायची गरज पडणार नाही.
ज्याना मराठी बाण्याचा अभिमान आहे त्यानी राजकारण अर्थकारण ह्या दोन गोष्टीत प्राविण्य मिळवुन शिक्षणसंस्था चालु कराव्या. मराठी माणसांच्या मराठी माणसानी मराठीच्या प्रचारासाठी चालवलेल्या शिक्षणसंस्था.
मग चळवळ करायची गरज पडणार नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा