मराठी माणूस कधीच झोपत नाही,
कोणाच्या वाटेला हि जात नाही आणि दुसर्याच्या तोंडाचा घास सुद्धा खात नाही,
पण कोणी जर त्याच्याकडे वाकड्या नजरेने पहिले तर डोळेच काय पोटातली आतडी पण बाहेर काढायला मागे सरत नाही.
तो शांत आहे शांतच राहूद्या नाहीतर नवा इतिहास लिहायला कागद पुरणार नाही आणि वाचायला शत्रू उरणार नाही.
अरे शांत बसलेल्या वाघाला दुबळा समजू नका.

फाडुन टाकेल तूम्हाला तो त्यांच्या वाटेला जाऊ नका.

आम्ही दिसतो साधे भोळे आमच्या चेहऱ्‍यावरती जाऊ नका.

करुन टाकेन तुकडे तुकडे aamchay नादाला लागू नका
 
-http://www.facebook.com/aawarakar