महाराज निधर्मी ?

■कुठल्याही कोंबड्या बकऱ्याचा बळी न देता स्वतःचा करंगळी कापून  शंकराच्या मंदीरात रक्ताचा अभिषेक घालणारा  एकमेव राजा.
*उत्तर* :  इष्टदेवतेसमोर  युद्धपुर्व बळी देणे ही तत्कालीन समाजामान्य प्रथा होती, शत्रूचे शीर धडावेगळे करताना काही वाटू नये म्हणून बळी दिले जात असत. पुढे हीच रीत मान्य पावली आणि देवांसाठी बळी देण्यात येऊ लागले.
■शिवाजी महाराजांच्या गडाला कुठल्याही देवाचे नाव नाही गणपतीचे सुद्धा नाही.
*उत्तर* : महाराज देवभक्त होते, विशेषकरून शिवशंकर , म्हणून रायरेश्वरचरणी स्वराज्याची शपथ घेतली, बहुतेक सर्व गडांना शंकराचे नाव आहे.
■शिवराय कुठेही लिंबू मिरच्या बांधत बसले नाहीत, की देव देवरशी करत बसले नाहीत.
*उत्तर* : लिंबू मिरची प्रथमोपचारासाठी असते, आणि तत्कालीन परीस्थितीत सर्वोत्तम.  महाराज देवभक्त होते, ह्याचा पुरावा महाराजांच्या पत्रव्यवहारात आहे.
■ज्या मनुस्मृतीने समुद्र ओलांडू नये असे बंधन घातले होते त्यांच्याविरूद्ध शिवाजी महाराजांनी जाऊन समुद्रात आरमार उभारले.
*उत्तर* :  मनुस्मृती हजारो वर्षे प्राचीन आहे, त्यात तत्कालीन नियम किंवा संकेत आहेत जे समाजास एकसंध ठेवू शकत होते. मनुस्मृतीच्या काळात समुद्रापलीकडे व्यापार होता ह्याचे पुरावे जगभर उपलब्ध आहेत. शूर्पारक (नालासोपारा) बंदर तर आपल्या जवळचे.
■ गड जिंकल्यावर तीथे सत्यनारायण कधी घातला नाही.
*उत्तर* : सत्यनारायण १८ व्या शतकाच्या उत्तरार्धातील आहे. इंग्रजांविरुद्ध जनता एकत्र आणण्यासाठी सार्वजनिक पूजन सुरू झाले. सत्यनारायण पुजा नैतिकतेची कथा आहे, सत्य बोलावे, दिलेले वचन मोडू नये हा कथेचा सार आहे. सत्यनारायण नाकारणारे पक्षासकट बुडाल्याचे उदाहरण महाराष्ट्रतच आहे!!
■अमावस्या अशूभ मानली जाते काही नकली लोकांच्या सांगण्यावरून आपण कुठलेही काम अमावस्याला सुरू करत नाही पण महाराजांच्या लढाया या अमावस्येच्या राञी व्हायच्या कारण अंधाराचा फायदा घेऊन ते बहूतेक मोहिमा अमावस्येला घेत गनिमी कावा पद्धतीने लढाया करायचे व जिंकायचे.
*उत्तर*: अमावस्या अशूभ? हिंदु तर अमावास्येला दीपपुजन करतात. धर्मग्रंथ लिहिले गेले तेव्हा वीजेवर मानवी हुकुमत नव्हती. अमावास्येच्या अंधारात प्रवास किंवा इतर कार्य करताना चुक होण्याची संभावना असल्याने अशा गोष्टी न करण्याचा कटाक्ष होता.
■माँसाहेब जिजाऊ शहाजीराजेंच्या मृत्युनंतर सती गेल्या नाहीत. तर शहाजीराजेच्या जाण्याने जी मार्गदर्शनाची ऊणीव शिवरायांना भासणार होती, ती भरून काढली. गुरू बनून शिवरायांना मार्गदर्शन देत राहिल्या
*उत्तर* : सतीप्रथा मोजक्या राजघराण्यात होती. आणि सती प्रथा ऐच्छिक होती. मात्र जबरदस्तीने केली जाणारी सतीप्रथा अन्यायकारक होती. तरीसुद्धा इतर धर्मग्रंथात विधवा स्त्रीयांविषयी केलेल्या उपदेशांपेक्षा हे बरे. मनुस्मृतीत स्त्रीयांना संपत्तीचा समान हक्क दिला गेला आहे. बाबासाहेबांनी हिंदु कोड मनुस्मृतीवर आधारित केले, आणि तसे भाषण संसदीय कामकाजात अधिकृत आहे.
■महाराजांनी दैववाद अंधश्रद्धा कधीच मानली नाही कारण त्यांचा मेंदूवर व मनगटावर पुर्ण विश्वास होता.
*उत्तर* : महाराज लढाईच्या आधी व नंतर कुलदैवत तुळजाभवानीचे पूजन करत. आजही सर्वच गडांवर देऊळ आहेत. आईसाहेबांनी स्वराज्य स्थापनेपुर्वी ठिकठिकाणी मंदिरांचा जीर्णोद्धार केला होता.

◼रायगडावर काम घेऊन आलेला प्रत्येक व्यक्ती जेवल्याशिवाय गडावरून खाली जाऊ द्यायचा नाही हा नियम.
*उत्तर* : महाराजांचे जनसेवेचे कार्य हिंदु राजांच्या परंपरेतले आहे. इक्वाक्षू कुळातील राजांचे हे वैशिष्ट्य आहे

-----
तात्पर्य :
हे प्रश्न विचारणारे कोणत्या विचारसरणीचे असतील हे त्यांच्या हिंदु धर्मावर टीका करण्याच्या केविलवाण्या प्रयत्नांतुन दिसून येते.

*महाराजांचे व एकूणच स्वराज्याचे विरोधक कोण होते ? मुघल आदिलशाही निजामशाही कुतुबशाही सिद्दी काही प्रमाणात महाराजांचे मातृकुल*.

आज जे महाराजांच्या नावाने हिंदु धर्मातील अंधश्रद्धा दुर करण्याचे मेसेज पाठवतात ते महाराजांच्या विरोधकांच्या वंशजांच्या कळपात आहेत.

*आज अंधश्रद्धानिर्मूलन किंवा हिंदुधर्मविरोध अशा प्रकारचे कार्य करणारे लोकांचा सोशल व प्रिंट मिडीयावर सुळसुळाट झाला आहे. इतर धर्मांवर चुकूनही एक शब्द न काढणाऱ्या ह्या ढोंगी लोकांचे काय करावे?*

*दुरदृष्टी असलेल्या महाराजांच्या खास व्यक्तीमध्ये असे लोक नव्हते ह्याचमुळे महाराजांपुढे नतमस्तक होते!!*

राग आला तर वाल्या प्रश्नांची वैज्ञानिक उत्तरे

*कर्मण्येवाधिकारस्ते माफलेषूकदाचन* तुझा फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे, फलाची अपेक्षा करु नकोस असे हिंदु धर्म सांगतो.

१) ३३ कोटी म्हणजे ३३ प्रकार
बापू बुवा हे हिंदु धर्मात मान्य नाहीत. गरीबी हा जागतिक प्रश्न आहे ख्रिस्ती अमेरिका-युरोप, इस्लामीक मध्यपूर्व, आदिवासी आफ्रिका, बौद्ध जपान-थायलंड-म्यानमार इथे गरीबी आहेच.

२) विद्येच्या देवता असल्या तरी त्यांना प्रसन्न करण्यासाठी अभ्यास मेहनत सराव करावा लागतो.

३) भविष्य म्हणजे स्थल-काल-अवकाश ह्यांच्या हजारो वर्षांच्या अभ्यासातून मांडलेले ठोकताळे. त्यात एखाद्या घटकात फरक घडून आला तरी भविष्य बदलते, quantum mechanics हेच सांगते.

४) उपवास म्हणजे उप विषती इति. देवाच्या सानिध्यात रहाणे. शास्त्रानुसार देवाच्या सानिध्यात रहाण्यासाठी उग्र आहार (लसूण कांदा मांसाहार) वर्ज्य आहे. हा उपवासाचा अर्थ. त्यात पुढे धान्य आणि मसाले जोडले गेले.

५) नवस केला तरी कर्म करावेच लागते.

६) देव सर्वत्र आहे आणि कुठेही नाही. हे तुकाराम सांगतात.

७) जन्माला आलेल्याला मृत्यू अटळ आहे. लोक तर घरात बिछान्यावर मरतात. देवाचे कार्य वाचवण्याचे नसून तुम्हाला जगण्यासाठी धैर्य देण्याचे आहे.

८) देव चोरीला जात नसून देवाच्या मौल्यवान मुर्त्या आणि दानपेट्या चोरीला जातात. हा मानवी अवगुण आहे. असे होऊ नये ह्यासाठी आपण जागृती करायची असते.

९) देव अंगात येणे हा प्रकार हिंदु धर्मात नाही. ती मानसिक अवस्था आहे, त्यावर उपचार करता येतात.

१०) देव आजार बरा करतो? कोणत्या देवाने सांगितले? देव तुम्हाला उपचार सहन करण्यासाठी धैर्य देतात. जे तुमच्यावर उपचार करतात ते डॉक्टर तुमचे देव. देवावर विश्वास ठेवा.

११) देव-दानव ह्या परस्परविरोधी आणि परस्परपुरक संकल्पना आहेत. आणि प्राचीन काळापासून सर्वच संस्कृतीत ह्यावर गहन चर्चा झाली आहे. देव न मानणारे कम्युनिस्ट खून बलात्कार करतात.

१२) जवळपास सर्वच देशात (संस्कृतीत) देव हि कल्पना आहे. झ्यूस अल्ला फॅरो निसर्ग इत्यादि

१३) देवांच्या रुपाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मुर्त्या व मौल्यवान वस्तुंच्या संरक्षणासाठी तसेच कुप्रवृत्तींच्या व्यक्तिकडून विटंबना होऊ नये ह्यासाठी बंदोबस्त असतो. रस्त्यावरच्या दगडाला देव मानतात तिथे पोलिस असतात?

१४) नवस करून काहीही मिळत नाही, कर्म अत्यावश्यक आहे.

१५) भ्रष्टाचार जागतिक समस्या आहे. प्राणीसुद्धा भ्रष्टाचार करतात.

१६) देव तुम्हाला धैर्य देतात, कर्म तुम्हालाच करायचे आहे.

१७) भिकारी हि मनोवृत्ती आहे. मानसिक दौर्बल्य असल्याने भिकारी होतात. ते आपण निवडणुकांमध्येसुद्धा पहातो. १ आठवडा राजकारणी जनतेकडे भीक मागतात, ५ वर्षे जनता राजकारण्यांकडे

तुम्ही प्रश्न विचारून स्वतः मधली विकृती भागवली. तुम्ही उत्तर शोधण्याचा प्रयत्नच केला नाही. निंदानालस्ती करून हिंदु धर्मातल्याना स्वतःच्या धर्मजातपंथ विचारधारेत ओढण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. कारण जे हिंदु देवळांच्या दानपेटीत जमा होणारा पैसा तुम्हाला तुमच्या प्रचारासाठी वापरता येईल. लक्षात घ्या, झारखंड असो वा केरळ सर्व आपत्तीत हिंदु देवस्थानांनी मदत केली. इतर लोक फक्त हिंदु देवळांच्या पेट्या उघडण्याची मागणी करत राहिले.

तुम्ही दुसऱ्याचा द्वेष करण्यात जितका वेळ घालवता तितक्या वेळात तुम्ही कदाचित स्वतःचे आयुष्य सुधारू शकला असतात आणि इतरांचे जीवन सुंदर बनवू शकला असता. बुद्ध, अशोक, आंबेडकरांनी तसे केले म्हणून ते महान झाले. तुम्ही दुसऱ्यांची कृरुपता शोधताना स्वतःच्या मनातली घाण वाढवत रहाणार का?

काळा टिका, लिंबूमिरची, पूजा, बाबाबुवा, यज्ञ आणि मुहूर्त

काळा टिका : नजर लागू नये : काळ्या टिक्यामुळे सौंदर्यात बाधा येते , त्यामुळे कुकर्म करणाऱ्यांपासून संरक्षण होते

लिंबूमिरची प्रथमोपचारासाठी असतात. अपघात किंवा दुखापत झाल्यानंतर उपयोगी असतात.

पुजेस उपस्थित रहाणाऱ्या नातेवाईक आणि मित्रांच्या सहकार्याने हाती घेतलेले कार्य यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सकारात्मक मानसिक बळ लाभते

बाबाबुवा हिंदु धर्मात नाहीत. किंबहुना बाबाबुवांकडे हिंदु देवतांची भ्रष्ट नक्कल असते.

कुंडली म्हणजे प्राचीन जेनेटिक्स. मिळत्याजुळत्या डीएनएचा संकर झाल्यास संततीमध्ये विकृती होते. कुंडली जुळणे म्हणजे

यज्ञात समर्पण वृत्ती महत्वाची असते , जी प्रत्येक कार्यात आवश्यक असते.

चिकित्सा म्हणजे आपल्याला असलेल्या माहितीचे तपासणी करून ज्ञानात रूपांतर करणे. ते तुम्ही पाठवलेल्या मेसेजमध्ये दिसत नाही.

- -

मुहूर्त म्हणजे खगोलशास्त्रावर आधारित गणित.
खगोलशास्त्र म्हणजे ग्रहांच्या हालचालीची नोंद व अनुमान. ग्रहांच्या हालचालीमुळे पृथ्वीवर हवा (वातावरण), पाणी (समुद्र भरती ओहोटी, नदी प्रवाह, पाणवठे) , उजेड (सुर्यप्रकाश) ह्यांच्यात बदल घडुन येतो.

शुभमुहूर्तावर काय होते?

वायूमंडळ प्रदूषण रहित असते.
ऑक्सिजन व जीवनास आवश्यक वायुंचे प्रमाण सर्वोत्तम असते.
पाणी स्वच्छ व स्थिर असते. भरती ओहोटी किंवा नजीकच्या पाण्याच्या प्रवाहाने माणसाची मनोवृत्ती बदलु शकते हे आता सिद्ध झाले आहे.
उजेड उत्तम असतो. हवा स्वच्छ असल्याने व तीव्र उजेड नसल्याने दृष्टीस त्रास नसतो.

शुभमुहूर्तावर कार्य केल्यास
मनुष्याचे मानसिक शारीरिक आरोग्य उत्तम असते, सभोवताली वातावरण स्थिर आल्हाददायक असते.

अर्थात शहर किंवा मानवनिर्मित प्रदूषण असलेल्या ठिकाणी शुभमुहूर्त योग्य फल देउ शकण्याची शक्यता कमी होते.

=============

सर्वांनी मुहूर्त पाहिले, पण एकालाच यश मिळाले म्हणून मुहूर्त खोटे मानायचे?
मुहूर्त हे परीश्रमाच्या झाडाला घातलेले खत आहे. आळशी मनुष्यास मुहूर्त लाभदायक कसे होणार ?

एखाद्या वर्गात ५० विद्यार्थी शिकत आहेत. त्या ५० विद्यार्थ्यांना एकच शिक्षक आणि पुस्तक असते तरी सगळेच पहिले येत नाहीत. मेहनत करणारेच पुढे येतात.

लाखो लग्न मुहूर्तावर होतात, काही तुटतात ती तामसी वृत्तीमुळे, काही परीस्थितीमुळे. पत्रिका जुळवुन केलेली लग्न तुटतात त्यामागे शास्त्राचे अपयश नाही, माणसाच्या स्वभावाचा दोष असतो.

हिंदु धर्मात कर्म हे महत्वाचे आहे. जे कर्म करतात त्यांनाच फळ मिळते. फळाची अपेक्षा करण्यात वेळ घालवण्यापेक्षा कर्म करणारेच विजेते होतात.

हिंदु धर्म संस्कृतीत प्रत्येक वस्तु किंवा घटनेसाठी शास्त्र आहे.

पूर्ण शास्त्रीय पद्धतीने बांधलेल्या वास्तुत माणसच पापकर्माने रहात असतील तर शास्त्राचा दोष नाही.

दुसऱ्यांची फसवणूक लुबाडणुक करणाऱ्यानी कितीही केले तरी पापाची किम्मत त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना चुकवावी लागते. पैसा असेल तर आरोग्य नसते , आरोग्य असेल तर, मनशांती नसते.

शेवटी शास्त्र हे आपल्या सभोवतालच्या घडामोडींवर आधारित आहे. ह्यामागे हजारो वर्षांचा अनुभव आहे. लाखो करोडोंमध्ये काही उदाहरण असतील ज्यात शास्त्र अपयशी दिसते, त्यामागे शास्त्रीय ठोकताळे चुकल्यामुळेच अपयश आल्याचे दिसुन येते.

मुहुर्तांच्या बाबतीत पेशवाई आणि ब्रिटीशांचे उदाहरण दिले जाते.
पेशवाई फितुरीमुळे लयास गेली, हे अपयश सर्वांचे होते. मुहूर्त पहाणारे  ब्राम्हण सेनापती होते म्हणून बुडाले स्वराज्य ? मग ह्याच मुहूर्त पहाणाऱ्यांकडुन मुघल शहा पोर्तुगीज डच ब्रिटीश का पराभुत झाले.
शेवटी ब्रिटीश साम्राज्याचा सुर्य ह्याच देशात बुडाला.

मुहूर्त सर्वच पहातात.

पाश्चिमात्य ( अमेरिका-युरोपीय) देश सभोवतालची परीस्थिती पहातात, जिथे जायचे आहे तिथली परिस्थिती पहातात, तिथला उजेड हवा पाण्याचा अंदाज घेउन जातात.

पाप करायला जातात म्हणून त्यांना अमावस्येचा अंधार लागतो. शेवटी पापाने मिळवलेल्या जमिनीची किम्मत त्यांना मोजावीच लागते. ( ज्यांनी लबाडी करुन प्रतिष्ठा कमावली आहे अशा लोकांना विचारा त्यांनी कोणते मुहूर्त पाहिले होते लपुन छपुन काम करायला)

हिंदु संस्कृतीत शुभकार्यासाठी मुहूर्त पहातात त्यासाठी खगोलशास्त्र वापरुन वेळ पहातात म्हणून हिंदु मागास नाहीत. फारफार परंपरावादी म्हणा.

 आपण मुहुर्त पाहतो, म्हणजे आपल्या आणि आपल्या सुहृदांच्या आरोग्याची काळजी करतो, ते सुद्धा वैज्ञानिक पध्दतीने!!

ज्ञान हिंदु धर्म आणि अंधश्रद्धा

१)लिंबू मिरची औषधी असतात. प्रथमोपचारसाठी.
२)मांजराविषयक हिंदु धर्मात नकारात्मक काही नाही. जे आहे ते मांजरमुळे होऊ शकणाऱ्या रोगाविषयी आहे.
३) शिंक प्राणघातक असू शकते. कोणत्याही वैद्यकीय व्यक्तीकडून माहिती घ्या.
४) भूत म्हणजे आरोग्यास हानीकारक घटक. उदा पाणविंचू किटक किंवा साप
५) हिंदु धर्मात प्रत्येक घटनेत वैज्ञानिक मीमांसा आहे. तुम्ही चमत्कार पहाता ते टीव्हीमध्ये. वेद गीता किंवा प्राचीन धर्मसाहित्यात घटना आहेत, चमत्कार नाही.
६) बुवा बाबा प्रकार हिंदु धर्मात नाही. थोडा शोध घेतला तर उगम सापडेल.
७) करणी जादू टोणा प्रकार हिंदु धर्मात नाहीत. वेद गीता किंवा इतर साहित्यात हे प्रकार नाही.
८) वास्तूशास्त्र म्हणजे हवा पाणी उजेड ह्या घटकांच्या आधारे वास्तू उभारणी. हे संपूर्णपणे वैज्ञानिक आहे.
९) नवस म्हणजे कार्य करताना श्रद्धास्थानी केलेले दान. कर्मण्येवाधिकारस्ते सांगणारा हिंदु धर्म. लाच हा प्रकारच नाही.
१०) अंधश्रद्धा म्हणजे माहिती नसताना मेसेज करणे.

मुहूर्त : का आणि कोणासाठी. महत्व फायदे तोटे काय ?
मुहूर्त म्हणजे खगोलशास्त्रावर आधारित गणित.
खगोलशास्त्र म्हणजे ग्रहांच्या हालचालीची नोंद व अनुमान. ग्रहांच्या हालचालीमुळे पृथ्वीवर हवा (वातावरण), पाणी (समुद्र भरती ओहोटी, नदी प्रवाह, पाणवठे) , उजेड (सुर्यप्रकाश) ह्यांच्यात बदल घडुन येतो.

शुभमुहूर्तावर काय होते?

वायूमंडळ प्रदूषण रहित असते.
ऑक्सिजन व जीवनास आवश्यक वायुंचे प्रमाण सर्वोत्तम असते.
पाणी स्वच्छ व स्थिर असते. भरती ओहोटी किंवा नजीकच्या पाण्याच्या प्रवाहाने माणसाची मनोवृत्ती बदलु शकते हे आता सिद्ध झाले आहे.
उजेड उत्तम असतो. हवा स्वच्छ असल्याने व तीव्र उजेड नसल्याने दृष्टीस त्रास नसतो.

शुभमुहूर्तावर कार्य केल्यास
मनुष्याचे मानसिक शारीरिक आरोग्य उत्तम असते, सभोवताली वातावरण स्थिर आल्हाददायक असते.

अर्थात शहर किंवा मानवनिर्मित प्रदूषण असलेल्या ठिकाणी शुभमुहूर्त योग्य फल देउ शकण्याची शक्यता कमी होते.

=============

सर्वांनी मुहूर्त पाहिले, पण एकालाच यश मिळाले म्हणून मुहूर्त खोटे मानायचे?
मुहूर्त हे परीश्रमाच्या झाडाला घातलेले खत आहे. आळशी मनुष्यास मुहूर्त लाभदायक कसे होणार ?

एखाद्या वर्गात ५० विद्यार्थी शिकत आहेत. त्या ५० विद्यार्थ्यांना एकच शिक्षक आणि पुस्तक असते तरी सगळेच पहिले येत नाहीत. मेहनत करणारेच पुढे येतात.

लाखो लग्न मुहूर्तावर होतात, काही तुटतात ती तामसी वृत्तीमुळे, काही परीस्थितीमुळे. पत्रिका जुळवुन केलेली लग्न तुटतात त्यामागे शास्त्राचे अपयश नाही, माणसाच्या स्वभावाचा दोष असतो.

हिंदु धर्मात कर्म हे महत्वाचे आहे. जे कर्म करतात त्यांनाच फळ मिळते. फळाची अपेक्षा करण्यात वेळ घालवण्यापेक्षा कर्म करणारेच विजेते होतात.

हिंदु धर्म संस्कृतीत प्रत्येक वस्तु किंवा घटनेसाठी शास्त्र आहे.

पूर्ण शास्त्रीय पद्धतीने बांधलेल्या वास्तुत माणसच पापकर्माने रहात असतील तर शास्त्राचा दोष नाही.

दुसऱ्यांची फसवणूक लुबाडणुक करणाऱ्यानी कितीही केले तरी पापाची किम्मत त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना चुकवावी लागते. पैसा असेल तर आरोग्य नसते , आरोग्य असेल तर, मनशांती नसते.

शेवटी शास्त्र हे आपल्या सभोवतालच्या घडामोडींवर आधारित आहे. ह्यामागे हजारो वर्षांचा अनुभव आहे. लाखो करोडोंमध्ये काही उदाहरण असतील ज्यात शास्त्र अपयशी दिसते, त्यामागे शास्त्रीय ठोकताळे चुकल्यामुळेच अपयश आल्याचे दिसुन येते.

मुहुर्तांच्या बाबतीत पेशवाई आणि ब्रिटीशांचे उदाहरण दिले जाते.
पेशवाई फितुरीमुळे लयास गेली, हे अपयश सर्वांचे होते. मुहूर्त पहाणारे  ब्राम्हण सेनापती होते म्हणून बुडाले स्वराज्य ? मग ह्याच मुहूर्त पहाणाऱ्यांकडुन मुघल शहा पोर्तुगीज डच ब्रिटीश का पराभुत झाले.
शेवटी ब्रिटीश साम्राज्याचा सुर्य ह्याच देशात बुडाला.

मुहूर्त सर्वच पहातात.

पाश्चिमात्य ( अमेरिका-युरोपीय) देश सभोवतालची परीस्थिती पहातात, जिथे जायचे आहे तिथली परिस्थिती पहातात, तिथला उजेड हवा पाण्याचा अंदाज घेउन जातात.

पाप करायला जातात म्हणून त्यांना अमावस्येचा अंधार लागतो. शेवटी पापाने मिळवलेल्या जमिनीची किम्मत त्यांना मोजावीच लागते. ( ज्यांनी लबाडी करुन प्रतिष्ठा कमावली आहे अशा लोकांना विचारा त्यांनी कोणते मुहूर्त पाहिले होते लपुन छपुन काम करायला)

हिंदु संस्कृतीत शुभकार्यासाठी मुहूर्त पहातात त्यासाठी खगोलशास्त्र वापरुन वेळ पहातात म्हणून हिंदु मागास नाहीत. फारफार परंपरावादी म्हणा.

 आपण मुहुर्त पाहतो, म्हणजे आपल्या आणि आपल्या सुहृदांच्या आरोग्याची काळजी करतो, ते सुद्धा वैज्ञानिक पध्दतीने!!