आज महात्मा गांधीजींचा स्मृतीदिन.
भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे मानकरी, अहिंसा आणि शांततेचे प्रतीक.
शालेय इतिहासाच्या पुस्तकात गांधींजींच्या अनुयायांनी आणि अहिंसेच्या वारसानी भारतीय स्वातंत्र्य लढ्यावर अनेक प्रकरण लिहिली आहेत, त्यात सुद्धा इंग्रजी अत्याचारांची वर्णन आहेत.
म्हणजेच अहिंसेचा मार्ग इंग्रजांपुढे उपयोगाचा नव्हता. 1920 ते 1942 पर्यंत प्रत्येक अहिंसक आंदोलनात हजारो बळी गेले. त्यांचे रक्त म्हणजे पाणी होते का? मग हि अहिंसक क्रांती कशी?
अहिंसा फक्त बलवानाला शोभते हे इतिहासात सिद्ध झाले आहे. आणि वर्तमानात सुद्धा!
27 वर्षात प्रत्येक ठिकाणी गांधींचे सेवक त्यांच्या भोवती कडे करुन असायचे. इतका लाठीमार गोळी होऊन सुद्धा गांधीजी सुखरुप कसे?
उपवासाने इंग्रजांच मन जिंकता आल असत तर देशात गरीब जनता काय कमी होती ?
गांधीना अपाय झाल्यावर हिंसाचार वाढेल म्हणुन गांधीना सुखरुप ठेवल जात असे.
शेवटी भारतीयसैन्याने उठाव केल्यावर इंग्रज निघाले.
जाताना फाळणी करुन गेले.
गांधीनी 1920 नंतर इंग्रजांचे मन वळवण्यासाठी येशुच्या तत्वांचा आधार घेतला आहे. अगदी 3 माकडा सकट.
फाळणीच्या आणि दंगलीच्या वेळी ते कोणत्या बाजुने उभे राहिले?
शांतता गांधीपुरतीच राहिली. त्यांच्या मागे धावणारी जनतेची डोकी फुटली गोळ्या लागुन जीव गेला.
शेवटी पाकिस्तानात लाखो हिंदु मेल्यावरसुद्धा फक्त हिंदुनाच शांततेच आवहन केल, त्यानंतर भारतात हिंदुंच्या कत्तली सुरु झाल्यावर गांधीनी कोणाची वकिली केली?
गांधींच्या वारसदारानी पण हिंसाच केली शेवटपर्यंत. आणि शांतता तिकडे इंग्लंडातच राहिली.
गांधी आफ्रिकेत जे म्हणाले त्याप्रमाणे भारतात काय केल नक्की? 1920-1948 सर्वात जास्त बळी कोणाचे गेले?
गांधी कृष्णापेक्षा ख्रिस्ताचे भक्त जास्त बनले होते. त्यात चुकीच काहीच नाही, येशुचा शांती आणि प्रेमाचा संदेश सर्वमान्य आहे, फक्त इंग्रजाना सोडुन. ते अत्याचार करत राहिले, आणि गांधीजी अत्याचार सहन करायला शिकवत राहिले.
पण कृष्णाने शस्त्र धारण केले होते, धर्माच्या रक्षणासाठी कृष्णाने स्वतची प्रतिज्ञासुद्धा मोडली,द्रौपदीच्या लज्जारक्षणासाठी कृष्णच पुढे आला होता हे कसे विसरले?
भारतमातेचे तुकडे होत असताना ना ख्रिस्त ना कृष्ण आठवला. फक्त अहिंसेचा पुरस्कार केला. आणि अहिंसा फक्त बलवानाला शोभते. ह्याचा धडा इंग्रजानी 1920 ते 1947 पर्यंत अमानुष राज्य करुन दिला. त्याच जोरावार आजची लोकशाही टीकुन आहे. बघा आजुबाजुला अहिंसक नेत्यांकडे किती खाजगी सेना असते ती.
.
अहिंसेला इंग्रजानी प्रोत्साहन दिले, स्वातंत्र्य लढा का लांबला? स्वातंत्र्य हे भारतीय सेनेच्या बंडानंतरच मिळाले हे सत्य आहे.
अहिंसेने मिळायचे असते तर 1920 ते 1945 मध्ये का मिळाले नाही?
गांधी जिंवत असतानाच दंगे झाले ज्यात हिंदुच निर्वासित झाले, ज्याना नेहरु सरकारने कोणतीही नुकसान भरपाई दिली नाही. दिल्लीच्या थंडी पावसात हिंदुना उघड्यावर टाकणार्या अहिंसेला काय बोलणार? निधर्मीपणा?
ह्याच निधर्मी अहिंसेने देशाचे तुकडे केले, देशावर आणिबाणी लादणारे गांधींच्या अहिंसेचे शिष्य नव्हते का? 1948 मध्ये ब्राम्हणांचे आणि 1984 मध्ये शिखांचे शिरकाण करणारे कोण होते?
गेली 70 वर्षे काश्मिरी पंडीताना निर्वासित करणार्या अहिंसकाना डोक्यावर घेउन नाचणार का?
अहिंसेच्या मार्गाने न जाणाऱ्या क्रांतिकारकांची फाशी टाळण्यासाठी उपोषण केल्याचे किंवा वॉईसरॉय ऑफिसवर मोर्चा नेला होता का ? दुसऱ्याला स्वातंत्र्यलढ्याच क्रेडीट मिळु नये म्हणून का ?
फाळणीला जबाबदार असणारे मंत्री झाले, भारतरत्न म्हणुन स्वत:लाच पुरस्कार दिले,
त्यांच्या सातशे पिढ्या बसुन खातीक एवढी संपत्ती निर्माण झाली, एकही उद्योग धंदा न करता इंग्लंड अमेरीका युरोपात महाल विकत घेतले फाळणीला जबाबदार असणार्या नेत्यांच्या वारसदारानी.
फाळणीला विरोध करणार्या नेत्यांची वाताहात झाली. जे शिल्लक उरले त्यांच्या मागे खटल्यांची माळ लावुन दिली. का नाही सर्व नेत्याना समान सन्मान मिळाला?
भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे मानकरी, अहिंसा आणि शांततेचे प्रतीक.
शालेय इतिहासाच्या पुस्तकात गांधींजींच्या अनुयायांनी आणि अहिंसेच्या वारसानी भारतीय स्वातंत्र्य लढ्यावर अनेक प्रकरण लिहिली आहेत, त्यात सुद्धा इंग्रजी अत्याचारांची वर्णन आहेत.
म्हणजेच अहिंसेचा मार्ग इंग्रजांपुढे उपयोगाचा नव्हता. 1920 ते 1942 पर्यंत प्रत्येक अहिंसक आंदोलनात हजारो बळी गेले. त्यांचे रक्त म्हणजे पाणी होते का? मग हि अहिंसक क्रांती कशी?
अहिंसा फक्त बलवानाला शोभते हे इतिहासात सिद्ध झाले आहे. आणि वर्तमानात सुद्धा!
27 वर्षात प्रत्येक ठिकाणी गांधींचे सेवक त्यांच्या भोवती कडे करुन असायचे. इतका लाठीमार गोळी होऊन सुद्धा गांधीजी सुखरुप कसे?
उपवासाने इंग्रजांच मन जिंकता आल असत तर देशात गरीब जनता काय कमी होती ?
गांधीना अपाय झाल्यावर हिंसाचार वाढेल म्हणुन गांधीना सुखरुप ठेवल जात असे.
शेवटी भारतीयसैन्याने उठाव केल्यावर इंग्रज निघाले.
जाताना फाळणी करुन गेले.
गांधीनी 1920 नंतर इंग्रजांचे मन वळवण्यासाठी येशुच्या तत्वांचा आधार घेतला आहे. अगदी 3 माकडा सकट.
फाळणीच्या आणि दंगलीच्या वेळी ते कोणत्या बाजुने उभे राहिले?
शांतता गांधीपुरतीच राहिली. त्यांच्या मागे धावणारी जनतेची डोकी फुटली गोळ्या लागुन जीव गेला.
शेवटी पाकिस्तानात लाखो हिंदु मेल्यावरसुद्धा फक्त हिंदुनाच शांततेच आवहन केल, त्यानंतर भारतात हिंदुंच्या कत्तली सुरु झाल्यावर गांधीनी कोणाची वकिली केली?
गांधींच्या वारसदारानी पण हिंसाच केली शेवटपर्यंत. आणि शांतता तिकडे इंग्लंडातच राहिली.
गांधी आफ्रिकेत जे म्हणाले त्याप्रमाणे भारतात काय केल नक्की? 1920-1948 सर्वात जास्त बळी कोणाचे गेले?
गांधी कृष्णापेक्षा ख्रिस्ताचे भक्त जास्त बनले होते. त्यात चुकीच काहीच नाही, येशुचा शांती आणि प्रेमाचा संदेश सर्वमान्य आहे, फक्त इंग्रजाना सोडुन. ते अत्याचार करत राहिले, आणि गांधीजी अत्याचार सहन करायला शिकवत राहिले.
पण कृष्णाने शस्त्र धारण केले होते, धर्माच्या रक्षणासाठी कृष्णाने स्वतची प्रतिज्ञासुद्धा मोडली,द्रौपदीच्या लज्जारक्षणासाठी कृष्णच पुढे आला होता हे कसे विसरले?
भारतमातेचे तुकडे होत असताना ना ख्रिस्त ना कृष्ण आठवला. फक्त अहिंसेचा पुरस्कार केला. आणि अहिंसा फक्त बलवानाला शोभते. ह्याचा धडा इंग्रजानी 1920 ते 1947 पर्यंत अमानुष राज्य करुन दिला. त्याच जोरावार आजची लोकशाही टीकुन आहे. बघा आजुबाजुला अहिंसक नेत्यांकडे किती खाजगी सेना असते ती.
.
अहिंसेला इंग्रजानी प्रोत्साहन दिले, स्वातंत्र्य लढा का लांबला? स्वातंत्र्य हे भारतीय सेनेच्या बंडानंतरच मिळाले हे सत्य आहे.
अहिंसेने मिळायचे असते तर 1920 ते 1945 मध्ये का मिळाले नाही?
गांधी जिंवत असतानाच दंगे झाले ज्यात हिंदुच निर्वासित झाले, ज्याना नेहरु सरकारने कोणतीही नुकसान भरपाई दिली नाही. दिल्लीच्या थंडी पावसात हिंदुना उघड्यावर टाकणार्या अहिंसेला काय बोलणार? निधर्मीपणा?
ह्याच निधर्मी अहिंसेने देशाचे तुकडे केले, देशावर आणिबाणी लादणारे गांधींच्या अहिंसेचे शिष्य नव्हते का? 1948 मध्ये ब्राम्हणांचे आणि 1984 मध्ये शिखांचे शिरकाण करणारे कोण होते?
गेली 70 वर्षे काश्मिरी पंडीताना निर्वासित करणार्या अहिंसकाना डोक्यावर घेउन नाचणार का?
अहिंसेच्या मार्गाने न जाणाऱ्या क्रांतिकारकांची फाशी टाळण्यासाठी उपोषण केल्याचे किंवा वॉईसरॉय ऑफिसवर मोर्चा नेला होता का ? दुसऱ्याला स्वातंत्र्यलढ्याच क्रेडीट मिळु नये म्हणून का ?
फाळणीला जबाबदार असणारे मंत्री झाले, भारतरत्न म्हणुन स्वत:लाच पुरस्कार दिले,
त्यांच्या सातशे पिढ्या बसुन खातीक एवढी संपत्ती निर्माण झाली, एकही उद्योग धंदा न करता इंग्लंड अमेरीका युरोपात महाल विकत घेतले फाळणीला जबाबदार असणार्या नेत्यांच्या वारसदारानी.
फाळणीला विरोध करणार्या नेत्यांची वाताहात झाली. जे शिल्लक उरले त्यांच्या मागे खटल्यांची माळ लावुन दिली. का नाही सर्व नेत्याना समान सन्मान मिळाला?