थर्टीफस्ट

वर्षातला शेवटचा थर्टीफस्ट
आज माझा असणार आहे.
न्यु ईयरच्या स्वागताला
मी रात्रभर बसणार आहे.
दुखाचे घोट घेतानासुद्धा
मी मनसोक्त हसणार आहे.
Goodbye 2015च्या अंत्ययात्रेत
मी तुमच्यासोबत नसणार आहे.
संस्कार आणि संस्कृतीच्या छायेत
मी स्वतःहुन असणार आहे.
नव्या उमेदीने मनाची शेती
मी दिवसरात्र कसणार आहे.
स्वप्नांच्या राज्यात वास्तवाच
तुफान बनुन बरसणार आहे.
आयुष्य झिजेपर्यंत सुखाची
चव घ्यायला तरसणार आहे.
मुहूर्त तीथी मोजायला
मी पोथ्या पंचांग घेणार आहे.
आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा
मी पाडव्यालाच देणार आहे !

- आगामी साहित्य, विच्रांत@facebook

हॅप्पी न्यु ईयर

हॅप्पी न्यु ईयर
हॅप्पी न्यु ईयर
चार वोडका
पाच बीयर
आपला माईंड
एकदम क्लिअर
कोण बोलला
नाय नो नेवर
मी सुपर स्मार्ट
बुद्धिमान क्लेवर
प्रत्येक बाटलीला
माझाच फ्लेवर
कशाला ब्रेक
डायरेक्ट टॉप गीअर
विसरायच दुख,
आता नो पेन,
नोमोअर टीअर
मार दोन पेग
माय दोस्त डीअर
तुला उचलायला
आय अम हीअर
फ*क द फीअर
लेट्स चीअर
हॅप्पी न्यु ईयर

- आगामी साहित्य,
विच्रांत@facebook

श्रीशिवचरित्रावरील आक्षेपांचे सप्रमाण खंडन -इतिहासाचार्य श्री. गजानन भास्कर मेहेंदळे

श्रीशिवचरित्रावरील आक्षेपांचे सप्रमाण खंडन
-इतिहासाचार्य श्री. गजानन भास्कर मेहेंदळे
https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=935359036519440&id=440818425973506&substory_index=0
http://www.bookganga.com/eBooks/Books?AID=4969216538176623645
http://www.sahyadribooks.org/books/shrirajashivchatrapatipart1-2.aspx?bid=152

मी १९६९ मध्ये भारत इतिहास संशोधक मंडळात पाऊल टाकलं...शिवचरित्राचा अभ्यास करायला...तेंव्हा माझं वय होतं २२...आता माझं वय आहे ६८...या एवढ्या दीर्घकाळात मी शिवचरित्रविषयक कागतपत्रं वाचली नाहीत, असा दिवस गेलाच असला तर एखाद-दुसरा असेल, सहसा असं झालेलं नाही, की मी शिवचरित्रावर काही वाचलं नाही. त्यातनं मी सुमारे अडीच हजार पानं.. मराठीचे दोन भाग शिवचरित्राचे लिहिले. त्या अडीच हजार पानात, संदर्भच मुळी ७००० आहेत. आता यंदा मी तिसरा भाग लिहिणार म्हणतो आणि पुढच्या वर्षी चवथा, शेवटचा. मध्ये मला... इंग्रजी पण एक शिवचरित्र मी लिहिलंय.. ते पूर्ण आहे, त्याच्यात सुमारे हजार एक पानं आहेत. अशी अडीच हजार मराठी, एक हजार इंग्रजी अशी साडेतीन हजार पानं झालेली आहेत, आणखीही होतील. मी काही हे त्यागानं केलं नाही. शिवाजी महाराजांबरोबर रहाणं, ही आनंदाची गोष्ट आहे म्हणजे त्यात काही आपण घालवलं काहीच नाही. आणि मला या फ़ार मोठ्या पुरुषाबरोबर, गेली ४५ वर्षे मी कागदपत्रांच्या रुपानं रोज राहातोय त्यामुळे मला त्यांच्याविषयी चांगलंच माहिती आहे. मी आता मुख्य असं बोलणार आहे, त्यांच्याविषयी काही गैरसमज पसरवले जातात, मुद्दाम जातात म्हणा, अज्ञानामुळं जात असतील... उदहरणार्थ मला मध्ये असं कुणीतरी सांगितलं आणि विचारलं की शिवाजी महाराजांनी रायगडावर मशीद बांधली...
मी सगळं शिवचरित्र…मी तुम्हाला सांगितलं, की किती दीर्घकाळ दीर्घकाळ करतोय... आणि मी जे सांगीन ते खरं सांगीन, आणि खरं आहे ते सगळं सांगीन...शिवाजी महाराजांनी कधीही, कुठंही मशीद बांधली नाही. नाही याचा अर्थ ना आणि ही. तुम्हाला बाकी कोणीही सांगितलं तरी माझ्याकडं पाठवून द्या. दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगतो, अशी एक लोकांची समजूत आहे, की त्यांनी मशीदींना इनामं दिली. त्यांनी जर दिली असती तर मी दिली असती म्हणून सांगितलं असतं...माझ्या पदरचं काहीच जात नाही हो ते त्यांचीच देणार होते, दिली असती तर...एखाद्याला वाटू शकेल की द्यायला हवी होती...पण ते त्याचं मत झालं...मुद्दा असा आहे की शिवाजी महाराजांनी दिली का नाही दिली. तुम्हाला काय वाटतंय, मला काय वाटतंय आपण बाजूला ठेऊ. शिवाजी महाराजांनी मशिदीला नवीन इनाम करून दिलं असा कागदाचा एक कपटा सुद्धा नाही. तुम्हाला कोणीही काहीही सांगितलं तरी ते खोटं आहे. मी शिवचरित्रविषयक सर्व कागदपत्रं वाचलेली आहेत. सर्व...मराठी, फ़ारसी, पोर्तुगीज…सर्व...त्यांनी कुठल्याही मशिदीला कधीही, नवीन इनाम करून दिलं नाही. मी सांगतोय ते काळजीपूर्वक ऐका, नवीन इनाम दिलं नाही. जसं, माझे गुरु होते, प्राध्यापक ग. ह. खरे. खूप मोठे होते. त्यांनी असं सांगितलंय आणि मला ते कागदपत्रांच्या रुपानं माहितीही आहे की एखाद्या मुसलमान बादशहानं हिंदु मंदिराला नवीन इना­म करून दिलं, असं सहसा आढळत नाही.एखादंच उदाहरण असलं तर असेल. म्हणजे उदाहरण म्हणून सांगतो. इब्राहीम आदिलशहा म्हणून होता. तो हिंदूच व्हायचा शिल्लक होता. त्यानं गणपतीवर आरत्या केल्या! मी हिंदू... जन्मानं हिंदू असून अजून कधी केली नाही गणपतीवर आरती. आणि त्या इब्राहिमनं केली. आता तो कुठला आलाय मुसलमान हो, तो हिंदूच झाला होता...वर्तनानं तो हिंदूच झाला होता. तेंव्हा अशा एखाद्या बादशहानं हिंदू मंदिराला एखादं इनाम दिलंय, नाही असं नाही. पण सहसा नाही. मग जी इनामं चालू राहिली ती कशी राहिली? त्यांच्या (बादशहांच्या) पदरी हिंदू सरदार असायचे. हिंदू कारकून असायचे. शेवटी आपल्या घरचा नोकर असला तरी त्याला नाही दुखवता येत.त्यानं काम नीट करायला पाहिजे असेल तर सांभाळून घ्यायला लागतं. हे हिंदू परस्पर ती इनामं खाली चलू ठेवायचे म्हणून मुसलमानी आमदानीत काही हिंदू इनामं चालू राहिली. शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत सुद्धा काही दोन तीन मशिदी अशा आहेत की ज्यांची इनामं चालू होती. म्हणजे पूर्वीपासून चालत आली ती...नवीन नाहीत...त्याला एक अपवाद असा आहे, इंदापुरची जी मशीद आहे, तिथल्या काझींनी असं म्हटलंय, कागदपत्रांमध्येच आहे, हे मी त्यांचे शब्द सांगतोय, माझे नहीत, की शिवाजी भोसल्यांच्या कारकिर्दीत आमचं इनाम चाललं नाही. शिवचरित्र साहित्य खंड तीन म्हणून आहे, कागदपत्रांचा खंड आहे, आपण काढून बघा...आता तो काझी आहे, काझी म्हणजे तर न्यायाधीश असतात, ते खोटं नाही बोलणार. ते सांगताहेत, त्यांच्या भाषेत मी सांगतो, त्यांच्या शब्दात सांगतो की शिवाजी भोसल्याच्या कारकिर्दीत आमचं इनाम चाललं नाही. तेंव्हा कुणी शहाणे जर असं म्हणतील की चालू होतं तर ते खोटं आहे. चालू नव्हतं...दोन तीन ह्याचे चालू होतं तेवढेच..नवीन कुठलंही दिलं नाही. आता शिवाजी महाराजांच्या राज्याचा हेतू तरी काय होता? मी इंग्लिश पुस्तकात सविस्तर लिहिलंय, मराठीत पुढच्या भागात येईल...म्हणून सांगतो. दोन तीन प्रकारे सांगता येईल.
एक, शिवाजी महाराज स्वत: काय बोलले...आणि स्वत: त्यांनी काय केलं...शिवाजी महाराजांची उक्तीच सांगायची तर त्यांचा भाऊ आहे व्यंकोजी, त्याला लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, की मी तुर्कांना....तुर्क हा शब्द मुसलमान अशा अर्थी वापरला जातो. (आजही तंजावरी मराठीत मुसलमानांना तुरुक म्हणतात)...जुन्या कागदपत्रांमध्ये....ते म्हणतात की मी तुर्कांना मारतो, आणि तुझ्या सैन्यात तुर्क आहेत तर तुझा विजय कसा काय होईल? ते होणं शक्य नाही. शिवाजी महाराजांनी सप्तकोटीश्वराचं देऊळ, नार्व्याला गोव्याजवळ आहे. ते पोर्तुगिजांनी पाडलं होतं, पूर्वी मुसलमानांनी पाडलं होतं, अनेकांनी पाडलं होतं...त्याचा जिर्णोद्धार शिवाजी महाराजांनी केला. का बरं केला? आपण विचार करा. वास्तविक पुण्यात त्यांना देवळं बांधायला भरपूर जागा होती. तिथलंच कशाला बांधायचं? तुम्ही जसं हट्टानं पाडलं, तसं मी ते हट्टानं बांधणार. म्हणूनच बांधलेलं आहे ते, परत बांधलं ते. त्यांच्या आयुष्यात अशी अनेक उदाहरणं आहेत. मी तुम्हाला दुसरं एक उदाहरण सांगतो.कर्नाटक तेंव्हा म्हणायचे, आज तमिळनाडू आहे तो. तेथे तिरुवण्णामलाई, तिथे देऊळ आहे, शोणाचलपतीचं...ते पाडलेलं होतं. शिवाजी महाराजांनी ते हट्टानं परत बांधलं..तुम्हाला म्हणायचं तर हट्टी म्हणा.. पण बांधलं...परत बांधलं..एक फ़्रायर नावाचा इंग्रज प्रवासी होता. इंग्रज होता, डॉक्टर होता त्या काळातला, कॉलेजात जाऊन डॉक्टर झाला होता. त्यांच्याकडे तेंव्हा तशा शिक्षण संस्था होत्या. हा फ़्रायर कल्याण भिवंडीला आला होता. तो असं म्हणतो की तिथं मशिदी होत्या त्या महाराजांनी पाडल्याच असत्या, त्याच्या ऐवजी महाराजांनी त्याची धान्याची कोठारं केली आहेत. असं फ़्रायर सांगतो.
एक मशीद ओस पडली होती, तिथला हवालदार म्हणजे आजच्या परिभाषेत मामलेदार... त्यानं सांगितली ती पडलीय तिथं जाऊन रहा तिथं.. म्हणून तो तिथं रहात होता.. हे फ़्रायर सांगतो,, स्वत: सांगतो. तमिळनाडूत जेझुइट पाद्री जे असतात, ख्रिश्चन लोकांमध्ये पंथ आहे जेझुइट , ब्रह्मचारी रहातात ते... कडवे असतात, आयुष्य घालवतात लोकांना बाटवता यावं म्हणून, फ़ारसं यश येत नाही पण प्रयत्न करतात, त्या जेझुइटांनी लिहिलंय की इथल्या मशिदी महाराजांनी डेसिग्रेट केल्या म्हणजे भ्रष्ट केल्या.हे मी नाही सांगताहे, मी तुम्हाला जे जेझुईट पाद्री काय सांगतात ते सांगतोय, आणि हे देवाचे दास असतात ते मला वाटतं खोटं नाही बोलणार. आता हे झालं शिवाजी महाराजांचं... उक्ती,
व्यंकोजी महाराजांना लिहिलेल्या पत्रात मी सांगितली आणि कृती पण सांगितली. आता त्यांचे शत्रू काय म्हणतात, ते सांगतो. अलि अदिलशाहानं पाठवलेलं फ़र्मान आहे. त्या फ़र्मानात.. कान्होजी जेध्यांना पाठवलेलं आहे. त्यात असं लिहिलं आहे, मी ते फ़र्मान वाचलयं, मूळ फ़र्मान पाहिलयं, फ़ार्सी मध्ये आहे, मला फ़ारसी येतं, त्या फ़र्मानात त्यांनी म्हटलंय की शिवाजी महाराजांमुळं म्हणजे त्यांनी शिवाजी म्हटलंय कारण ते त्यांच्या फ़र्मानांमध्ये शिव्या देऊनच बोलतात, ते काही शिवाजी महराज म्हणत नाहीत पण आपण म्हणावं, की शिवाजी महाराजांमुळं मुसलमानी धर्माची वाढ खुंटलेली आहे. असं त्यांनी म्हटलंय. त्या फ़र्मानात...आणि म्हणून मी अफ़झल खानाला त्यांच्याविरुद्ध पाठवलंय असं त्या फ़र्मानात म्हटलंय...अलि अदिलशाहाचं फ़र्मान...त्यांचे शत्रू काय म्हणतात, ते मी सांगितलं आणखी पण उदाहरणे देईन...आता त्यांचे मित्र काय म्हणतात, मित्र याचा अर्थ त्यांच्या बाजूचे लोक, काय म्हणतात ते सांगतो. संभाजी महाराजांचं दानपत्र आहे. संस्कृत मध्ये आहे, त्यांना संस्कृत येत होतं, त्या दानपत्रावर त्यांनी स्वत:च्या हस्ताक्षरात लिहिलेला श्लोक आहे. कुठंय दानपत्र? कुणाला पहायचं असेल तर टिळक रोडला एस.पी. कॉलेज आहे, त्याच्या मागच्या बाजूला शिक्षण प्रसारक मंडळीचं कार्यालय आहे, तिथं ते दानपत्र आहे. त्याचा फोटो छापला गेलेला आहे. पूर्ण दानपत्राचा. बेंन्द्र्यांचं (वा.सी. बेन्द्रे) जे साधन चिकित्सा पुस्तक आहे त्यात आहे. त्या दानपत्रात ते आपल्या वाडवडलांचं वर्णन करतात, अशी पद्धत आहे, दानपत्रामध्ये आपल्या पूर्वजांचं.... प्रशंसा करणं , त्यांचं मोठेपण सांगणं, त्यात असं म्हटलंय, कसे होते माझे वडील? “म्लेंछक्षयदीक्षित”!!! कुमारवयातच म्लेंछक्षयदीक्षित म्हणजे म्लेंछांचा क्षय करण्याची, नाश करण्याची दीक्षा यांनी घेतलेली आहे! असं कोण म्हणतं?? असं संभाजी महाराज म्हणतात! बापाला ओळखणार ना मुलगा! पण आजकाल लोकं जे आहेत ते वेगळाच अर्थ सांगतात, संभाजी महाराज वेगळं सांगतात, आपल्याला संभाजी महाराजांचा विश्वास जास्त ठेवला पाहिजे, आणि केवळ संभाजी महाराजच सांगतात असं नाही, संभाजी महाराजांचा अधिकारी होता, गोव्याजवळ...हाडपोळण म्हणून गाव आहे गोव्याजवळ...तिथं संभाजी महाराजांचा अधिकारी होता. त्याचा शिलालेख आहे. त्याच्याकडं गावक-यांनी विनंती केली काही कर माफ़ करण्याची ती मान्य केलीये ते शिलालेखात तिथं नमूद केलंय..काय शिलालेखात म्हटलंय? त्याचा फ़ोटो छापलाय हं! कमल गोखल्यांचं जे संभाजी महाराजांचं चरित्र आहे त्यात त्या शिलालेखाचा फ़ोटो छापलाय तुम्ही बघू शकता. त्यात असं म्हटलंय की आता हे हिंदू राज्य झालेलं आहे! हे संभाजी महाराजांच्या अधिका-याला तिथल्या प्रजाजनांनी केलेल्या विनंतीतलं वाक्य आहे. हे माझं वाक्य नाही. तेंव्हा खुद्द शिवाजी महाराजांची उक्ती काय होती खुद्द शिवाजी महाराजांची कृती काय होती ते मी थोडक्यात सांगितलं.त्यांचं... जे समकालीन लोक होते त्यांच्याबाजूचे, ते पण सांगितलं, त्यांचे शत्रू काय म्हणतात, अलि आदिलशाह सारखे ते पण सांगितलं, आता तुलनेनी तटस्थ असे लोक काय म्हणतात, ते सांगतो. हेन्री रेव्हिंग्टन ब-याच जणांनी नाव ऐकलं असेल, त्यांनी महराजांवर तोफ़ा डागल्या होत्या, पन्हाळ्यावर, ब-याच जणांनी नाव ऐकलं असेल, ते हेन्री रेव्हिंग्टन नं शिवाजी महाराजांना पाठवलेलं पत्र आहे. इंग्लिश रेकॉर्ड्ज ऑन शिवाजी म्हणून पुस्तक आहे. त्या पुस्तकात, ते पत्र छापलंय. पत्राची सुरुवातच अशी केलीये, शिवाजी महाराजांना अनुलक्ष्य़ून जनरल ऑफ़ द हिंदू फ़ोर्सेस! म्हणजे हिंदू सैन्याचे अधिपती! हिंदू सेनाधिपती! असं कोण म्हणतो? इंग्रज मनुष्य म्हणतो. फ़ार हुशार होता तो. तो महाराजांना ओळखून होता. इतका ओळखून होता, की इंग्रजांचं राज्य भारतात पुढं मागं कधीतरी स्थापन करता येईल अशी स्वप्नं पहिल्यांदा पडलेला इंग्रज म्हणजे हेन्री रेव्हिंग्टन, इतका तो हुशार होता, तो त्यांना, महाराजांना ओळखलं होतं. तो वेळीच त्यांना म्हणतो, जनरल ओफ़ द हिंदू फ़ोर्सेस, हिंदु सैन्याचे अधिपती. तेंव्हा शिवाजी महाराजांची स्वत:ची उक्ती म्हणजे बोलणं, आणि कृती, शिवाजी महाराजांच्या शत्रूंचं सांगणं आणि कृती, शिवाजी महाराजांचे जे समकालीन होते, संभाजी महाराजांसारखे लोकं , कवी भूषणासारखे लोकं, त्यांना जवळून पाहिलेला त्यांचा चरित्रकार, परमानंद, तो म्हणतो, लहानपणापासून हे यवनांचा अपमान करीत आले आहेत!असं शिवभारतात नमूद आहे.तेंव्हा त्यांना जवळून पहाणारे परमानंद असोत, कवी भूषण असोत, मघाशी गुरुजी जे म्हणाले, सुन्नत होती सबकी ते काव्य ज्याचे आहे त्या भूषण कवीने शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराजांना पाहिलं, तो रायगडावर राहिला होता, हा हिंदी प्रदेशातला आहे. तर हे समकालीन लोक शत्रू आणि मित्र आणि त्यांच्या उत्तरकाळातील परंपरा, ही परंपरा सुद्धा हेच सांगते की मराठ्यांना आपलं राज्य काय कळलं होतं? ते उदाहरणानं सांगतो. त्र्यंबकेश्वरचं देऊळ आहे बघा, ते मशीद पाडून बांधलेलं आहे. माझे मित्र आहेत पांडुरंग बलकवडे ते आज बहुतेक आले नाहियेत अजून, त्यांच्याकडं त्या देऊळाचे प्रारंभीपासून आखेरपर्यंतचे सर्व हिशोबाचे कागदपत्रं आहेत, अगदी पाया रचण्यापासून सगळे. ते त्र्यंबकेश्वरचं देऊळ मशीद पाडून बांधलेलं आहे. दुसरं एक देऊळ सांगतो. नाशीक गावामध्ये, कुणी नाशीकचं असतील, सुंदर नारायणाचं देऊळ आहे, ते देखील मुस्लीम बांधकाम पाडून बांधलेलं आहे, त्याचे कागदपत्रं आहेत. ते शिवचरित्र साहित्य खंड २ मध्ये छापलेले आहेत. तेंव्हा शिवाजी महाराजांच्या राज्याचा काय हेतू होता? तर कुणी म्हणेल की असं नको त्यांनी करायला पाहिजे होतं, आपलं सर्वधर्मसमभाव त्यांनी ठेवायला पाहिजे होता, ते शक्य आहे वाटतं कोणाला, पण त्यांना काय वाटलं तुर्त आपण ते बघायचं, लोकांना काय वाटत, मला काय वाटतं, मला असं वाटतं त्यांनी सर्वांना सारखं वागवलं असतं तर बरं झालं असतं, पण त्यांची इच्छा नव्हती तशी, ते त्यांच्या इच्छेप्रमाणे वागणार, माझ्या किंवा तुमच्या किंवा आणि कुणी असतील त्यांच्या इच्छेप्रमाणे कसे वागणार? तेंव्हा त्यांचं वागणं हे असं. आजच्या परिस्थितीत आज मी जेंव्हा आजुबाजुला बघतो, मला ७१-७२ मध्ये दिल्लीला जाण्याचं... दुर्भाग्य माझ्या नशिबी आलं. आणि तिथं मी बघितलं, तिथं औरंगजेब रस्ता मोठा रस्ता आहे. लोधी रोड आता, लोधी कोण कुठला काढला लोधी? तर भला मोठा रस्ता हो, म्हटलं काही शिवाजी महाराजांच्या नावाने नाहे वाटतं काही? मी नुकतीच अभ्यासाला सुरुवात केली होती, २ वर्षं झाली होती, ते म्हणाले एवढी लहान गल्ली ही ही शिवाजी गल्ली ...चांगलयं म्हटलं..त्यांनी तिथल्या एका करोल बागेत मराठी वस्ती आहे. तिथल्या मराठी माणसाला म्हटलं, काय हो तुमची दिल्ल्ली ही? हा औरंगजेब रस्ता, तो म्हटला तुमच्या स्वत:च्या महाराष्ट्रात बघा की, मी म्हटलं काय झालं? ते म्हणे औरंगाबाद म्हणून एक शहर आहे तुमच्या महाराष्ट्रात, थुत तुमच्या जिंदगानीवर! मला असं झालं आपण जोड्यानं मार खाल्ला. आता माझ्या नशिबानं त्या दळभद्र्या शहरात मला कधी जायला लागलं नाही, कारण त्याला लोक जरी संभाजीनगर म्हणत असले तरी सरकारी नाव, त्याचं अजुन औरंगाबाद हेच आहे. आणि हे फ़ार मोठं पाप आहे. त्यांनी ज्यांनी संभाजी महाराजांना हाल हाल करून मारलं, इतकं मोठं निलाजरेपणाचं लक्षण कुठल्या समाजात असेल असं मला वाटत नाही. अशां कुठे जगात नाही उदहरण. मला तरी माहित नाही. तेंव्हा हा बदल केंव्हातरी सरकारला सुचेल मला असं वाटलं होतं जेंव्हा दिल्लीत गेलो मी तेंव्हा मला असं वाटलं होत की शिवाजी महाराजांच्या नावनी भव्य रस्ता असेल, हरीहर बुक्काच्या नावाने मोठा रस्ता असेल, राणा प्रतापाच्या नावाने मोठा रस्ता असेल, रणजित सिंहाच्या नावानं मोठा रस्ता असेल, हे तर मोठे राजकीय राजे झाले. ज्ञानेश्वर तुकारामांच्या नावाने रस्ते असतील, तुळशीदासाच्या नावाने रस्ता असेल, नरसी मेहेतांच्या नावानं रस्ता असेल, ते बाजुलाच राहिलं आणि लोधी रोड, काय औरंगजेब रोड काय, हे आपण भारताच्या राजधानीत आलोय का कुठं लाहोर बिहोरला आहोत? आता शिवाजी महाराजांच्या पदरी बरेच मुसलमान लोक होते असं लोकं सांगतात. परवा एक दीड शहाणे म्हणाले की शिवाजी महाराजांच्या सैन्यात १ लाख मुसलमान होते. एक लाख!
असं म्हणाले एक गृहस्थ असं मला कळलं, मी काही हजर नव्हतो, अशा लोकांच्या व्याख्यानाला मी कशाला जातोय, पण ऐकलं इतरांकडनं, तेंव्हा तुम्हाला कायमचं माहिती असावं म्हणून सांगतो, शिवाजी महाराजांच्या पदरी कोण कोण मुसलमान होते? त्यांची संख्या काय होती, सगळं सांगतो. एक त्यांच्या पदरी सत्तावन सालपर्यंत ४-५ मुसलमान होते. ५८ साली अलिआदिलशहाचं शहाजी राजांना फ़र्मान आहे. की तुमच्या मुलाच्या कृत्याबद्दल तुम्हाला जबाबदार धरणार नाही त्याचा तो जबाबदार आहे. हे काय कसलं फ़र्मान आहे? ५८ सालपासनं शिवाजी महाराजांनी स्वराज्याची अधिकृत घोषणा केली. म्हणजे त्यांनी अदिलशाहीवर स्वत:हून आक्रमण केल्याचं पहिली घटना १६५८ ची आहे. त्या पूर्वी १६४८ मध्ये त्यांचा अदिलशाही सैन्याशी लढा झाला. पण ते आदिलशाही सैन्याने केलेलं आक्रमण होतं. त्यांनी पुरंदरवर हल्ला केला फ़त्तेखान सगळ्यांना गोष्ट माहिती आहे. शिवाजी महाराजांनी त्यांच्यावर आक्रमण केलं असं घडलं १६५८ मध्ये. तर पूर्वी ते त्यांच्या वडिलांचे प्रतिनिधी म्हणून इथला कारभार बघत होते. वडिलांचे प्रतिनिधी, मोठी जहागीर होती ती त्यांना, १२०० गावे होती. शहाजीराजांच्या जहागिरीच्या मानानं लहान होती, त्यांच्या मोठ्या जहागिरी कर्नाटकात होत्या. इथली लहान होती. ती १२०० गावं महाराज बघत होते. त्यावेळेला इथं जे अधिकारी होते १६५७, १० मार्चपर्यंत , त्याच्या मध्ये तुम्हाला नावं सांगतो. एकजण होता सिद्दी अंबर बगदादी. म्हणजे हा बगदादचा असेल. तुम्ही ऐकलं असेल अलिकडं मुंडकी कापतात बघा तिकडं, त्या बगदादजवळचा तोच भाग आहे तो जवळपासचाच भाग अहे, त्यांची प्रथा आहे तशी.. तर हा तो बगदादी. सिद्दी अंबर बगदादी, हा हवालदार होता पुण्याचा. जैना खान पिरजादे हा सरहवालदार होता म्हणजे आजच्या परिभाषेत कलेक्टर होता. बेहेलिम खान हा बारामतीचा हवालदार होता. ही तीन नावं मी तुम्हाला सांगितलं, एवढी ३ अहेत. ५७ नंतर यांचं काही नख सुद्धा दिसत नाही. ही कुठं अद्रुष्य झाले , मी तुम्हाला सांगितलं ५८ साली स्वराज्य शिवाजी महाराजांनी आधिकृत सुरुवात केली. ५७ सालाच्या नंतर चुकून सुद्धा एक सुद्धा मी एक सुद्धा म्हणतोय, परत परत सांगतो, एकही मुलकी अधिकारी, एक सुद्धा मुसलमान नाही! हे जे तुम्हाला ३ सांगितले, हे १० मार्च १६५७ नंतर दिसणार नाहीत. नाहीच आहेत. जो लोक खूप पुकारा करतात, कुणी काही नूर खान बेग म्हणून होता, नूर बेग, सरनोबत होता. तो या १० मार्च १६५७ च्या कागदपत्रात शेवटचा दिसतो. त्यानंतर नूर खान बेग गेला.म्हणजे कुठं अदृष्य झाला, त्याला काय केलं महारजांनी आपल्याला माहिती नाही.त्यानंतर जो सरनौबत होता पायदळाचा येसाजी कंक. नूर बेग नव्हे! आता मी तुम्हाला चार माणसं सांगितली. पाचवं सांगतो. त्याचं नाव होतं सिद्धी हिलाल.तो महाराजांकडं येऊन जाऊन होता. कधी अदिलशाहीतही होता, पण तो होता कोण मुळात? तो होता खेळोजी भोसल्यांचा क्रीतपुत्र. क्रीतपुत्र म्हणजे विकत घेतलेला गुलाम, पण मुलाप्रमाणे घरात वाढवलेला. त्याला क्रीतपुत्र म्हणतात. तुम्हाला मला प्रश्न पडेल की त्याला हिंदू का नाही करून घेतलं?बरोबर आहे का नाही? तर अडचण अशी होती की त्या काळातमध्ये जो जन्मानं हिंदू नाही त्याला हिंदू करता येत नव्हतं. एकोणीसाव्या शतकापर्यंत असा एकही माणुस नाही की जो जन्मानं हिंदू नाही... त्याला हिंदू केलं.. नाही, पूर्वी शक कुशाण हूण झाले पण ते कसे झाले? पिढ्यानपिढ्या, पिढ्यानपिढ्या वहिवाट पडून झाले. एकाएकी कुणी एक मुसलमान आणि ख्रिश्चन आलाय आणि तो म्हणलाय मला हिंदू करा, ते शक्य नव्हतं. कारण प्रश्न असा असायचा की त्याला जात कोणती द्यायची? कुठली ही जात हिंदू धर्मातली म्हणायचे आमच्याकडे हा नको. त्यामुळं एखादा तयार झाला तरी त्याला करता येत नव्हतं, नेतोजी पालकराच्या बाबतीत गोष्ट वेगळी आहे,नेतोजी पालकर स्वत: जन्मानं हिंदू होता.त्याला जबरदस्तीनं बाटवलं, त्याला हिंदू करता येतं. जो जन्मानं हिंदू नाहीच, किंवा ज्याचे वाडवडील पण हिंदू नाहीत त्याला हिंदू करता येत नव्हतं. नाहीतर सिद्दी हिलाल तो हिंदूच झाला असता. तेंव्हा हा झाला सिद्दी हिलाल. हा चौथा, आता त्यांचे २ नौसेनाधिपती , नौदलाचे अधिकारी मुसलमान होते. एक होता. दौलतखान आणि एक होता दर्यासारंग. त्या दर्यासारंगाला महाराजांनीच १६७९ साली अटक केली. १६७९ साली दर्यासारंगाला अटक केली म्हणजे त्याचाही हिशोब संपला. आता दौलतखान आहे, तो कशासाठी ठेवला होता तर तुम्ही काढून बघा, इंटरनेट वर खूप लोक बघतात, भारतीय भारत जेंव्हा स्वतंत्र झाला ४७ साली त्यानंतर १० वर्षं भारतीय नौदल आणि भारतीय हवाई सेना यांचे प्रमुख ब्रिटिश होते.भारतीय नाव्हते. ब्रिटिश होते. स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर १० वर्षे. का? कारण आपल्याकडं एवढे अनुभवी त्या क्षेत्रातले लोक नव्हते. इंग्रजांनी तेवढी वरची पदं आपल्याला दिलीच नव्हती. हीच परिस्थिती महाराजांच्या नौदलाच्या बाबतीत होती. की त्यावेळेला आपल्याकडे एवढे अनुभवी अधिकारी नव्हते म्हणून हा दौलतखान होता. त्यांच्या नियंत्रणात होता आणि त्यानंतर मात्र आंग्रे आणि धुळुक होते, बाकी परत मुसलमान अधिकारी दिसत नाही.कधीही नाही, एकदाच तो सुरुवातीला होता , आपल्या लोकांना ट्रेनिंग मिळेपर्यंत, तेवढचं...नंतर नाही. आता मी तुम्हाला ४-५ नावं सांगितली. याच्या पलिकडं त्यांच्या... जेंव्हा....अफ़झलखान वध केला..तेंव्हा त्यांचे जे १० अंगरक्षक होते त्यात एक मुसलमान होता. सिदी इब्राहिम त्याचं नाव, त्याची स्थिती थोड्या बहुत प्रमाणात हा जो आता मी तुम्हाला सिद्दी हिलाल सांगितला ज्याला खेळोजी भोसल्यांना मुलाप्रमाणं वाढवलं होतं तशीच त्या सिद्दी इब्राहिमची स्थिती आहे,. तेंव्हा ही जी मी तुम्हाला नावं सांगितली, एखादं राहिलं असेल, राहता राहिलं, मदारी मेहेतरचं नाव, ते खोटं आहे, खो आणि ट....खोटं!! त्यात काही सुद्धा खरं नाही, १८०० सालनंतर हकीकत लिहिलेली अहे आणि काय लिहिलिये?की सवाई जयसिंगाची स्वारी महाराजांवर झाली.हा सवाई जयसिंह कोण? अहो तो त्या मिर्झा राजे जयसिंहाचा खापरपणतु आहे तेंव्हा महाराज स्वत: हयात नव्हते.त्या सवाई जयसिंगाची स्वारी झाली तेंव्हा हे मदारी मेहेतरानी केलं, आता हे कसं काय खरं मानायचं? यात काही खरं नाही, असं कुणीही सांगेल हो, की माझे पूर्वज शिवाजी महाराजांच्या काळात होते, मी सुद्धा सांगेन, पण त्याला आधार पाहिजे, त्याला कागदपत्रं पाहिजेत, हे त्या काळातले कागदपत्रं नाही, तेंव्हा एक ८-१० नावं सोडली तर शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान अधिकारी कोणीही नव्हते. एक..
दोन....त्यांच्या सैन्यात , त्यांच्या राज्यकारभारात मुल्की अधिकारी कोणीही मुसलमान नव्हते...शून्य होते.नव्हतेच...
आणि लष्करामध्ये मी तुम्हाला सांगितलं हा सिद्दी हिलाल किंवा हा दौलतखान किंवा तो दर्यासारंग किंवा त्यांचा फ़ार्सी क्लार्क होता, कारकुन होता, फ़ारसी, त्याचं नाव काझी हैदर...आणि तो... त्यानं बरोबर केलं, तो संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत औरंगजेबाला जाऊन मिळाला...८२ साली. म्हणजे तो कुठं जायचं तिथं योग्य ठिकाणी गेला... तेंव्हा काझी हैदर याला कसं काय मी महाराजांचा प्रामाणिक माणुस म्हणु? त्यांच्याकडे फ़ार्सी लिहायल कुणीतरी लगतं तसा होता...तेंव्हा जे लोक भलत्याच काहीतरी गोष्टी सांगतात, आता महाराजांनी जर मुसलमान नोकर ठेवले असते तर माझ्या पदरनं काही पगार जात नव्हता. त्यांच्या पदरचा जाणार होता, मला तुम्हाला सांगयला काही माझं काहीच बिघडत नाही पण जे खरं आहे ते सांगणं हे इतिहासकाराचं काम आहे,

दारू लाईफ आणि ३१ डिसेंबर

दारू पिणाऱ्यांनी,
३१ ला हवी तेवढी ढोसा. अगदी ओकेपर्यंत प्या. पण गाडी चालवू नका.
तुमच्यामुळे कुणा इतराची लाईफ कशाला डेंजरमध्ये यार. बात छोटीसी है रे, पर लई इम्पोर्टन्ट है.
आत्महत्येसाठी माझ्याकडे भारी भारी पर्याय आहेत. विचारलं तर सांगतो.
पण दुसर्याची लाईफ रिस्कमध्ये टाकायचा अधिकार आहे का आपल्याला ?

लाईफ एकदाच मिळते यार. त्यावर फक्त आपला अधिकार.
फुल जियो, पर होशोआवाज में.

आयुष्य सुंदर आहे आणि असेल. पण ते सौंदर्य टिकवण्यासाठी थोडा झगडना पडता है रे.
झगडायचं रे थोडं. मग लाईफ बघ, कशी नांगी टाकते आपल्यासमोर.
कुछ पाना तो कुछ खोना, लाईफ का दस्तूर है रे मियां.

https://www.facebook.com/mangesh.sapkal.5/posts/987133061347874?fref=nf
Mangesh Sapkal@Facebook

भारत माझा देश आहे

>भारत माझा देश आहे
(म्हणूनच आम्ही विदेशात नोकऱ्या मिळवून तिथे स्थाईक होऊन त्या देशांना डेव्हलप करायच्या प्रयत्नात असतो)
>सारे भारतीय माझे बांधव आहेत
(आम्ही सतत एकमेकांचा मत्सर करत असतो, तुझी जात ती..... तर माझी जात हि.... आणि चार पाचशे वर्षापूर्वीचे उकरून काढून भांडत बसण्यात आमचा हात तर कुठलाच देश करू शकत नाहीत)
>माझ्या देशावर माझे प्रेम आहे
(म्हणूनच आम्ही रस्त्यावर थुंकतो, नियम मोडतो, आणि फक्त आपली ताकद सिद्ध करायचा प्रयत्नात असतो)
>माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे
(आम्हाला वेस्टर्न परंपरा जास्त भावतात, त्यां देशातील सणांचे (वेलेन्टाईन्स डे, रोज डे, प्रपोज डे ई.) मेसेज लगेच फॉरवर्ड होतात, आमचे सण लक्षातही नसतात)
>मी माझ्या पालकांचा , गुरुजनांचा आणि वडीलधा-या माणसांचा मान ठेवीन
(म्हणूनच whatsapp वर गुरुजनांवर आम्ही उत्तम प्रकारे विनोद करू शकतो, पालकांना घरा बाहेर काढतो,
आणि रस्त्यावरून चालणाऱ्या, वडीलधार्या माणसांशी वयाचा मान न ठेवता आरेरावीने बोलतो)
>आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन
(आम्हाला साधा गाडीवरून ओव्हरटेक जरी कोणी केला तरी आम्हाला त्याचा राग येतो, पुढे जाऊन त्याला गाठून कशा शिव्या घालता येतील....आपली भाईगिरी कशी सिद्ध करता येईल....... वगैरे )
>माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे
(आम्ही एकमेकांवर सतत कुरघोडी करतो, आमचा आवडता वाद म्हणजे जातीवाद)
>त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे
(आम्ही एकमेकांचे पाय घेचतो..... मीच कसा पुढे जाईल याचे प्रयत्न करतो..... कोणि
संकटात असल्यास त्याला मदत करायचे सोडून त्याचे vdo चित्रीकरण करून आपल्या पेज वर किंवा whatsapp वर कसे सर्वांचा आधी पाठवता येईल याचा प्रयत्न करतो)

आता यात काही विनोद नाहीये, तुमच्या आजूबाजूच्या 10 लोकांचा तुम्ही अभ्यास केल्यास- या 10 लोकांमध्ये तुम्ही स्वतः सुद्धा आहात....
वरील (कंसात लिहिलेल्या) अर्थाप्रमाणे त्यातील काही लोक वागताना दिसतील....
आता सर्वच जण असे चुकीचे वागतात असे नाही, आता ज्या लोकांना या शाळेत घेतलेल्या प्रतिज्ञेचा अर्थ माहिती आहे आणि समजला आहे ते याचे आचरण योग्य पद्धतीने करतात, ज्यांना समजला नाही ते वरील कंसात
लिहिलेल्या अर्थाप्रमाणे वागतात..... तोडा आणि राज्य करा या इंग्रजांचा पद्धतीला पूर्णविराम देण्याचे आपल्या
हातात आहे.
या 5 ओळींचा प्रतिज्ञेत आपली पूर्ण भारत संस्कृती आहे, इतरांची कॉपी करून आपण पुढे जाऊच शकत नाही, वेगळेपण सिद्ध केले तरच पुढे जाऊ शकतो, जर का आपण या प्रतिज्ञे प्रमाणे वागलो, आणि सर्व एकत्र येऊन काम करायला लागलो, तर जगात पहिल्या नंबरचा देश व्हायला आपल्याला 5 वर्षे पुष्कळ झाली......
जय हिंद

#‎अखंडभारत‬

#‎अखंडभारत‬

अमेरीकेने इराक-इराण-अफगाणिस्तानवर ताबा मिळवला १० वर्ष सरकार चालवल, आणि लष्करी तळ मांडून ठेवले आहेत, रशिया कमी नाही, चीनने तिबेट खाल्ला, भूतान चिमटीत पकडून ठेवला आहे, नेपाळची गोची करुन ठेवली आहे, पाक-बांगलादेश चीनच्या इशार्यावर नाचतात, म्यानमारची परिस्थिती फारशी वेगळी नाही.
अश्यावेळी भारतीय उपखंडातले देश भारताच्या नेतृत्वाखाली एकत्र येउ शकले तर काय हरकत आहे, योग्य नियोजन असेल तर भारतीय उपखंड अभेद्य असेल, प्रशिक्षित आणि अर्धविकसीत मनुष्यबळ सर्वात जास्त भारतीय उपखंडात उपलब्ध आहे, व्यापारासाठी कच्चा माल सर्वात जास्त इथेच उपलब्ध असणार आहे आणि हे सर्वात मोठी व्यापारी बाजारपेठ असणार आहे. युरोप-अमेरीके चीन-जपानला मागे टाकण्याची हिच संधी आहे.
पाकिस्तान-चीन दरवर्षी इंच-इंच पुढे सरकत आहे, ६० वर्षांपूर्वीच्या बावळटपणामुळे काश्मीर-अक्साईप्रदेश आपण गमावला आहे, आता अरुणाचलप्रदेश पण सोडायचा का ? प.बंगाल-केरळ-आसाम धर्माच्या गणितावर वेगळे व्हायची मागणी करायला लागले तर तोडणार का अजुन तुकडे?
offence is the best defence असताना जात-धर्माची गणित मांडणारे आणि भारतीय उपखंडांतल्या देशांच्या एकत्र येण्याला विरोध करणारे विद्वान-विचारगट अमेरिका-चीनच्या पैश्यावर पोसले जात असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
निदान माझ्या विचारातले "अखंड भारत" आणि "अखंड हिंदुस्तान" हे दोन्ही वेगळे आहेत.
अर्थात मला कोणीच विचारत नाहीत हि गोष्ट वेगळी!!

बाबासाहेब आंबेडकर आणि मनु:स्म्रुती

बाबासाहेब आंबेडकर आणि मनु:स्म्रुती
बाबासाहेबांनी आपल्या पूर्वायुष्यात मनुस्मृतीचे दहन केले हे सर्वांनाच माहित आहे. पण पुढे बाबासाहेबांनी तिच्याविषयी गौरवोद्गार काढले आणि तिचा आधार घेऊनच हिंदू कोड बिल बनवले हे कुणालाच माहित नसते. माहित असलेले लोकही राजकीय सोयीसाठी गप्प बसतात.
दिनांक २४ फेब्रुवारी १९४९ रोजी संविधान निर्माती सभेसमोर केलेल्या भाषणात बाबासाहेब म्हणाले:-
"ज्या १३७ लोकांनी स्मृती लिहिल्या त्यामध्ये मी उल्लेखिलेल्या याद्न्यवल्क्य व मनू या स्मृती वरच्या दर्जाच्या आहेत.
दोघांनीही मुलीचा चौथ्या हिस्श्यावर अधिकार आहे असे म्हटलेले आहे.
[मनुस्मृती,अध्याय ९,स्लोक ११७:-
स्वेभ्योंशेभ्यस्तु कन्याभ्य: प्रदद्युर्भ्रातर: पृथक/स्वात्स्वादंशाच्चतुर्भां पतिता: स्युरदित्सव:
अर्थ:-सभी भाइयों का कर्तव्य है कि वे अपने अपने भाग का चौथा भाग बहनों को प्रदान करें/ऐसा न करने वाले भाइयों को पतित कहा जाता है.]
बाबासाहेब पुढे म्हणाले-कोणत्या का कारणाने असेना पण रूढीने त्या ग्रंथाचा अधिकार नष्ट केला ही खेदजनक गोष्ट आहे. नाहीतर स्मृतीच्या आधारावर मुलीला चौथा हिस्सा हक्काने मिळाला असता. प्रिव्ही कौन्सिलने दिलेल्या निर्णयाचा मला फार खेद वाटतो. त्याने आमच्या कायद्याच्या सुधारणेचा मार्ग बंद केला. आधीच्या एका प्रकरणात प्रिव्ही कौन्सिलने म्हटले आहे की कायद्यावर रूढी मात करते. त्यामुळे आमच्या न्यायाधीशांना आमच्या पुरातन ऋषींनी आणि स्मृतीकारांनी काय कायदे केले होते याचा शोध घेणे अगदी अशक्य झाले. रूढी कायद्यावर मात करील असा प्रिव्ही कौन्सिलने निर्णय दिला नसता तर एकाद्या कायदेपंडिताला अगर एकाद्या न्यायाधीशाला याद्न्यवल्क्य स्मृती आणि मनुस्मृती प्रकाशात आणणे सहज शक्य झाले असते. आणि स्त्रियांना आज अधिक नसला तरी संपत्तीचा चौथा हिस्सा तरी उपभोगता आला असता. याबद्दल मला मुळीच शंका नाही. "[रायटिंग ऐण्ड स्पीचेस,खंड १४वा,पान क्र.२५५वर सुरु होणारे भाषण]
११जानेवारी १९५० ला मुम्बईला सिद्धार्थ महाविद्यालयाच्या संसदेसमोर बोलताना बाबासाहेब म्हणाले की मी जातिनिर्णयासाठी मनूचा, घटस्फोटासाठी पाराशर स्मृतीचा, स्त्रियांच्या हक्कासाठी बृहस्पतीच्या स्म्रुतीचा आधार घेतला आहे. दायभाग पद्धतीच्या वारसा हक्कासठी मनुस्मृतीचा आधार घेतला आहे. [समग्र भाषणे,खंड ८-पान क्र.१७-१८/जनता,१४-१-५०]
समाजशास्त्रीय दृष्ट्या बौद्ध,जैन व शीख हे हिंदूच असल्याचे प्रतिपादन बाबासाहेबांनी ६ फेब्रुवारी १९५१ ला संसदेत केले.
[जनता,१०-२-१९५१]
दि.२५ डिसेम्बर १९५२ रोजी राजाराम चित्रपटगृहात बोलताना बाबासाहेब म्हणाले:- "माझ्या बिलाच्या टीकाकारांनी ते हिंदू धर्मशास्त्रास सोडून आहे अशी टीका केली. पण तसे म्हणणार्यांना माझे आव्व्हान आहे की मनुस्मृतीचा आधार नाही असे त्यात कोणते कलम आहे ते त्यांनी दाखवून द्यावे.
एखादी स्त्री वारल्यास तिची संपत्ती तिच्या मुलीलाच मिळाली पाहिजे हा माझा हटवाद आहे.बाप मेल्यावर भाऊ-भाऊ बापाच्य संपत्तीची वाटणी करून घेतात .त्या भावाबरोबर त्यांच्या बहिणीलाही का वाटणी मिळू नये? [जनता,३जानेवारी१९५३]
बाबासाहेबांच्या म्हणण्याचा आधार असलेले मनुस्मृतीतील श्लोक:-
अध्याय ९ मधील हे सर्व श्लोक आहेत:-
[मनुस्मृती, अध्याय ९,स्लोक ११७:-
स्वेभ्योंशेभ्यस्तु कन्याभ्य: प्रदद्युर्भ्रातर: पृथक/स्वात्स्वादंशाच्चतुर्भां पतिता: स्युरदित्सव:
अर्थ:- सभी भाइयों का कर्तव्य है कि वे अपने अपने भाग का चौथा भाग बहनों को प्रदान करें/ऐसा न करने वाले भाइयों को पतित कहा जाता है.
श्लोक १२९- यथैवात्मा तथा पुत्र: पुत्रेण दुहिता समा/तस्यामात्मनि तिष्ठ्यंत्यां कथमन्योधनं हरेत//
अर्थ:- मनुष्य भी पुत्र रूप में जन्म लेता है और कन्या भी पुत्रतुल्य होती है. तो फिर कन्या के रहते हुए पुत्र का धन पराए लोग कैसे ले सकते है?
श्लोक १३०:- जो धन माता के द्वारा जोडा जाता है,वह पुत्री का ही होता है. श्लोक १३२-मुलच्या मुलांत आणि मुलीच्या मुलात काहीच भेद नाही.
श्लोक १३८- मुलाच्या आणि मुलीच्या मुलांत भेद करू नये.
श्लोक८९- ऋतुमती झाल्यानंतर पित्याने ३ वर्षाच्या आत वर निवडला नाही तर मुलीने स्वत:चा वर स्वत: निवडावा.
स्लोक १२- ज्या स्त्रिया स्वत:ची रक्षा स्वत: करतात त्या अधिक सुरक्षित असतात.
श्लोक१९१- सभी भाई तथा बहनें मां की मृत्यू के बाद उसकी संपत्ति अपने बीच समान रूप से बांट ले.
श्लोक १९२-पुत्रियों की अविवहित कन्याओं को भी नानी के धन से प्रेमपूर्वक थोडा-बहुत धन प्रदान करना चाहिए.
श्लोक १९३- सहा प्रकारची स्त्री धने आहेत:-
१.विवाहाच्या वेळेस आईवडिलांनी दिलेले.२.वेगवेगळ्या समारंभाच्या वेळीस माहेरी बोलावून दिलेले. ३. नवर्यानेभेट म्हणून दिलेले. ४.वडिलांनी दिलेली.
५.आईने दिलेले ६.भावाने दिलेले.
श्लोक१९४:- या स्त्रीधनावर तिच्या मुलांचा अधिकार आहे पण नवर्याचा नाही.
आर्यसमाजी पंडित गंगाप्रसाद उपाध्याय म्हणतात:- ज्या वाईट तत्वांनी हिंदू धर्मावर आक्रमण केले त्याच वाईट तत्वांनी मनुस्म्रुतीत प्रक्षिप्त श्लोक घुसवले. या प्रक्षिप्त स्लोकांसाठी मनुस दोषी ठरवता येणार नाही.
राजर्षि शाहू महाराजांना प्रिय असलेल्या सत्यार्थप्रकाश ग्रंथात मनुस्मृतीतले ५१४ श्लोक आहेत, जे समतावादी आणि अंधश्रद्धारहित आहेत.
या संदर्भात डा.बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी सोहनलाल शास्त्री यांनी एक मजेशीर आठवण सांगितली आहे. ते म्हणतात:- "बाबासाहेबांनी मला एके दिवषी बोलावले आणि सांगितले की माझ्या हिंदू कोड बिलातील कलमांना शास्त्रीय आधार शोधणारा एखादा आर्यसमाजी पंडित शोधून काढ. या कामासाठी आपण त्याला मानधनही देऊ. गुरुकुल कांगडीचे संस्कृत विद्वान स्नातक रामगोपाल विद्यालंकार यांना मी भेटलो. त्यांनी मला पंडित धर्मदेव विद्यालंकार यांना भॆटावयास सांगितले व ते संशोधनपर लेख आपल्या अर्जुन या नियतकालिकात छापण्याचे आश्वासनही दिले. त्याप्रमाणे बाबासाहेबांच्या हिंदू कोड बिलास स्मृतींचा आधार दाखवणारी लेखमाला ’वीर अर्जुन’मध्ये प्रकाशित झाली.बाबासाहेबांनी स्वत: ते लेख वाचले आणि माझ्या करवी पं.विद्यालंकार यांना पाचहजार रुपयांचे मानधनही पोहचते केले. "[पान क्र.८६-८७,२०१०ची आवृत्ती, बाबासाहब डा.आंबेडकर के सम्पर्क में पच्चीस वर्ष, सोहनलाल शास्त्री, सम्यक प्रकाशन].
By :- Madhusudan Cherekar

धर्म आणि रक्षण

दंगल झाली तेव्हा लपुन बसलेल्या निधर्मी सहिष्णुतावाद्यांचे रक्षण सेनेच्या वाघानी केले.

धर्म नाकारता तुम्ही ?
तुमचे रक्षण करण्यासाठी सीमेवर लढणारे जवान धर्म सोडत नाहीत,
तुमचा जीव वाचवण्यासाठी झटणारे डॉक्टर धर्म नाकारत नाहीत,
ज्यांच्या जीवावर तुम्ही प्रसिद्धी मिळवता त्या facebook google twitter news चे मालक धर्म नाकारत नाहीत.
इतकच कशाला ते भारतात येतात मन:शांती साठी तेव्हा हिंदु मंदीर आणि संताकडेच शरण जातात.
तुम्ही कोणत्या आधारावर हिंदुत्वाला दोष देता ?
ज्यानी हिंदुत्व समजावुन घेतलेच नाही, ते सनातन वैदीक ब्राम्हणी वगैरे बडबडत राहिले. खरे हिंदुत्व सर्व जाती-पंथांच्या एकीत आहे.

ह्या एकीलाच मुघल-इंग्रज घाबरत होते म्हणुन त्यानी जाती-पातीत भांडण सुरु केली.
आज सुद्धा त्याच द्वेशाचे विष चाटुन हिंदुत्व विरोधी उलट्या करत आहेत.

भारतीय म्हणुन जगायच म्हणजे कस?

जिथे जन्मापासुन मृत्युपर्यंत प्रत्येक कागदावर जात-धर्म लिहावा लागतो ,
जिथे जात-पात आणि धर्मावर आरक्षण मागितल जाते,
तिथे फक्त भारतीय म्हणुन कस जगायच ?

हिंदुत्व, जातीयवाद आणि आरक्षण

रोमन-प्रोटेस्टंट , शिया-सुन्नी असे ख्रिश्चन मुस्लिम धर्मियात जाती-पंथ आहेत, पण संविधानाचे हक्क लाभ अधिकार आरक्षण घेताना ते फक्त ख्रिश्चन किंवा मुसलमान असतात. कोणताही ख्रिश्चन किंवा इस्लामी धार्मिक नेता स्वत:च्या पंथासाठी वेगळे आरक्षण हक्क मागत नाही.
हिंदुंवर टीका करताना तर एकजुट असतेच
ह्यातुन काय शिकावे : धार्मिक एकता.
आपापसात कितीही भांडले तरी परक्यांविरुद्ध एकत्रच येतात.

आरक्षणाची वेळ येते तेव्हा हिंदुन्मध्ये शेकडो जाती दाखवल्या जातात. प्रत्येक जातीचा एकतरी नेता असतो. पण आज पर्यंत ह्या जातीयवादी नेत्याना एकत्र येऊन जातींमधले भेद मिटवता आले नाही, प्रत्येक वेळी फक्त तेढ वाढते.

गेली 60 वर्षे आरक्षण असुनही हिंदु जाती मागासच कश्या ? आरक्षणाने प्रगती होण्याऐवजी अधोगती झाली. ह्याचे खापर हिंदुत्वावर फोडण्यात येते. पण सत्तेवर तर कायम हिंदुत्वविरोधी पक्षच होते. गरीबी हे आमचा दागिना असल्याचे सतत सांगितले गेले. रोजगार देण्याऐवजी भत्त्याच्या नावाखाली भीक मागण्याची सवय लावली गेली.
मग सर्व संधी अधिकार असताना सुद्धा कमी न झालेल्या जातीयवादाला जबाबदार कोण ?

परदेशी देणग्यांवर पोसलेले निधर्मी-सर्वधर्मी विचारवंत पुस्तक व्याख्यान चर्चासत्र भरवुन हिंदुना हिंदुत्वाविषयी गैरसमज करणारे पोस्ट मेसेज शेअर करतात. त्यामागचे सत्य जाणुन न घेता, तथाकथित बुद्धीवादी तेच उष्टे चघळत बसतात.

जगातल्या सर्व आधुनिक आणि विकसीत देशाना स्वत:चा धर्म आहे, सर्व जागतिक नेते स्वत:ची धर्म चिन्हे अभिमानाने मिरवतात.
सोशल किंवा न्युज मिडीयाचे मालक धार्मिक असतात, आपल्याला विकणायात येणारी प्रत्येक वस्तु व सेवा धार्मिक व्यक्तीच बनवतात. आपले रक्षण करणारे सैनिक व पोलिस धार्मिक असतात, आपले आयुष्य वाढवणारे डॉक्टर धार्मिक असतात.

मग आपणच मागे का? कारण परकिय आक्रमण होत असताना आपण विज्ञानापेक्षा धार्मिक रुढीना महत्व दिले, जर रुढी मागचे ज्ञान परखडले असते आणि ज्ञानसाधनेची तपश्चर्या केली असती तर आज आपण विज्ञान व धर्म हया दोन्ही बाबतीत सर्वश्रेष्ठ असतो.

आंबेडरकर , समाज आणि आरक्षण

सध्या दलित - मुस्लिम ऐक्याचे वारे वहात असल्याचे भासवले जाते.

आंबेडकरानी हिंदु ख्रिश्चन आणि इस्लाम हे तीन्ही धर्म नाकारले होते, मग हि एकी कुठुन आली?

जर अशी एकी अभिप्रेत असती तर आंबेडकरानी बौद्ध धर्म स्विकारला नसता,  इस्लाम कुबुल केला असतात. तसे घडले नाही, मग आता काय झाले?

हा आंबेडकरांचा विश्वासघात कि जनतेचा ?

आंबेडकरानी जे 60 वर्षांपुर्वी नाकारले तेच आज जनतेच्या माथी मारले जात आहे का?

बौद्ध म्हणायला हवे पण नेतेच दलित असा उल्लेख करुन जखम भळभळती ठेवत आहेत.
बौद्ध-मुस्लिम एकी नाही म्हणत. दलित-मुस्लिम म्हणतात, म्हणजे समाज कुठेही असला तरी दलितच का? का मागास ठेवला आहे समाज गेली 60 वर्षे? हिंदु धर्म अन्याय करुन प्रगती रोखत होता, आरक्षणानंतर सुद्धा समाज मागास दलितच कसा राहिला?

ज्यांचा उद्घोष केला जातो त्या भीमरावांचा आदर्श ठेवुन निम्मे सुद्धा शिक्षण पुर्ण करु न शकलेले नेते बनले. ज्यानी जिद्दीने शिक्षण घेतले ते जातीपासुन दुर झाले. असे का ह्याचा अर्थ गेल्या 60 वर्षात कोणत्याच नेत्याने समजावुन सांगितला नाही.

ब्राम्हण उच्चवर्ण सवर्ण वैदीक अन्याय असे शब्द वापरुन समाजत तेढ वाढवली गेली, पण एकही समाजउपयोगी कार्य दिसले नाही.

आंबेडकरानी आरक्षण हे हजारो वर्षे अन्यायाच्या खाईत पडलेल्या समाजाच्या उन्नतीचे साधन मानले होते.

पण आज आरक्षण हे कुंपण आहे.

आरक्षणाने निवडणुका जिंकता येतात.
जगण्याच्या शर्यती नाही.

तिथे कुंपण ओलांडणाराच संघर्ष करु शकतो.

दुर्दैवाने आज ज्यानी कुंपण मोडुन जग जिंकण्यासाठी मर्गदर्शन करायला पाहिजे, ते कुंपणाचे फायदेच सिद्ध करत आहेत.

स्वातंत्र्यवीर सावरकर

शिवसेनेच्या नेत्यानी सावरकराना भाररत्न मिळवुन देण्यासाठी मिसकॉलची मोहीम चालु केली आहे..

"मिळवुन देण्यासाठी" नामुष्की ?
किती निर्लज्ज आणि कोडगे झालो आहोत आपण.

"विनायक दामोदर सावरकर" हे तेजस्वी तपस्वी राष्ट्रपुरुष सरकारच्या भारतरत्न पुरस्कारापेक्षा फार थोर आहेत.

ब्रिटिशांच्या जुलुम आणि दडपशाहीला झुगारणारे सावरकर मिंधे नव्हते पुरस्कारांचे.

जिथे नेहरु आणि इंदीरानी स्वत:ला भारतरत्न दिले, तिथेच सावरकराना पुरस्कर मिळवुन द्यावा लागतोय?

ह्याच नेहरुनी सावरकरांवर गांधीहत्येचा खटला भरला होता. इंदिरानी लोकशाहीचा गळा घोटुन आणिबाणी लादली. त्याच नेहरु आणि इंदिरांच्या रांगेत सावरकराना बसवायच?

देशाच्या अखंडतेसाठी लढलेल्या सावरकराना पुरस्कार मिळवुन देणारे आपण कोण? तुकडे झाल्यावर वाटायला केक आहे का हा पुरस्कार?

हि मिसकॉलची लाचारी आम्हाला नको.
त्यापेक्षा जनसमर्पित स्वातंत्र्यवीर पुरस्कार फार अमुल्य आहे.

आम्हाला स्वातंत्र्यवीर सावरकर परमपपुज्य आणि आदरणीय होते, आहेत आणि असतील.

इंद्राणी प्रकरणात तीच्या आयुष्याची तुलना द्रौपदी मातेशी ?

इंद्राणी प्रकरणात तीच्या आयुष्याची तुलना द्रौपदी मातेशी केली जात आहे,
एखाद्या सामान्य स्त्रीशी तुलना हा द्रौपदीचा अपमान आहे.

5000 वर्षानंतर सुद्धा त्याग शौर्य आणि निष्ठेचा आदर्श असणार्या द्रौपदी मातेचा अपमान कसा करता तुम्ही? कोणी अधर्मीयाने केलेले मेसेज पुढे का पाठवता तुम्ही?

ते तुम्हाला कुमारी माता किंवा  पिसाट अरबी प्रेषिताविषयी विनोद पाठवतात का?

मग तुम्हीच स्वत:च्या धर्माची चेष्टा कशी करता?
😡

अभिमानात धर्म नसला तरी चालेल
पण धर्माचा अभिमान ठेवा
कोणी धर्माचा अपमान करणार असेल
तर धर्माचा अहंकार पण करा.
🚩🙏🏼

जन्माष्टमीच्या निमित्ताने श्रीकृष्णावर विनोद ?

सध्या जन्माष्टमीच्या निमित्ताने श्रीकृष्णावर विनोद चालु झाले आहेत.

एखाद्या सामान्य गुंडाशी तुलना हा श्रीकृष्णाचा अपमान आहे.

*तुरुंगात जन्म झाला तो अन्यायाच्या विरोधात.
*आई-वडीलानी फार मोठा त्याग केला.
*हजारो स्त्रीयांचा हक्काचा सखा व रक्षक.
*अन्यायाविरुद्ध लढा
*16108 स्त्रीयांचे शीलरक्षण केले व त्यांचे संसार सुरु करुन दिले.
*दोन किंवा जास्त स्त्रीयांशी लग्न हे महापराक्रमानंत पुरुषाला भुषण होते. श्रीकृष्णाने तर पृथ्वीविजय केला होता.
*स्वत:च्या प्रजेवर अन्याय करणार्या मामाचा वध करणे हे योग्यच आहे.
*पुढच्या पराक्रमासाठी मथुरेतुन प्रयाण

5000 वर्षानंतर सुद्धा उपयोगी तत्वज्ञान सांगणार्या श्रीकृष्णाचा अपमान कसा करता तुम्ही? कोणी अधर्मीयाने केलेले मेसेज पुढे का पाठवता तुम्ही?

ते तुम्हाला कुमारी माता किंवा पिसाट अरबी प्रेषिताविषयी विनोद पाठवतात का?

मग तुम्हीच स्वत:च्या धर्माची चेष्टा कशी करता?
😡

अभिमानात धर्म नसला तरी चालेल
पण धर्माचा अभिमान ठेवा
कोणी धर्माचा अपमान करणार असेल
तर धर्माचा अहंकार पण करा.
🚩🙏🏼

दुष्काळनिधी

पुढचा पाउस पडे पर्यंत
सिनेमे न थेटरमध्ये न पाहता,
बस रिक्षा ट्रेनने न जाता चालत जा,
तिकिटाचे पैसे वाचवुन शेतकर्याना मदत करा.
 करमणुकीचे कार्यक्रम टाळा.
उगाच धावाधाव करुन
तुमचे कपडे आणि शूज झिजवु नका.
ते शेतकर्याना द्या.

मॉलमध्ये फालतु सिनेमावर,
बाहेरच्या शिळ्या खाण्यावर,
महागड्या कपड्यांवर खर्च करताना,
चारचाकी गाड्या , महागडे मोबाईल आणि
घड्याळ घेताना सेकंड होम बुक करताना,
महागाई आणि दुष्काळ आठवा.

पैसा वाचवा, पैसा साठवा.
तो दुष्काळनिधीला पाठवा.

निधर्मीनिद्रेतुन जागे व्हा आणि एकत्र या.

ज्याना धर्माचा अभिमान आहे त्यांच्यासाठी विनंती,

अल्पसंख्याकानी भारतात शाळा सुरु केल्या. शिक्षणापेक्षा धर्मप्रचारच जास्त केला. स्वत:च्या धर्माची स्तुती आणि दुसर्यांच्या धर्मांची निंदा हाच मुख्य कार्यक्रम. दुसर्या शाळेत हिंदु प्रार्थना असतील तर त्यांच्यावर अंधश्रद्धा आणि धार्मिक अतिरेकतेचा आरोप केला.

आलोभन प्रलोभन दाखवुन सरकारी आणि इतर शाळेतील विद्यार्थी स्वत:च्या शाळेत दाखल केले. त्या सर्वधर्मीय शाळा बंद पाडुन स्वत:ला अनुदान मिळवण्याचे कारस्थान केले जात आहे.

आज अल्पसंख्याकांच्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी उच्चभ्रू हिंदुंची धडपड चालु असते, कारण स्टेटस सिंबॉल !!

ह्या अल्पसंख्याकांच्या शाळेत फक्त त्यांच्या धर्माला अनुमती आहे. हिंदु धर्माला तर चक्क बंदी आहे, पण हिंदु पालक लोचटपणे अपमान गिळुन मुलाना तिथेच पाठवतात. पालकानी स्वत:च्या मुलाना विचारावे. पालकाना माहिती असेल तरी ते मॅनेजमेंटला जाब विचारु शकत नाही, हा धार्मिक दहशतवाद नाही का?

ह्याच अल्पसंख्याकांच्या शाळेचे मालक निधर्मीपणाची भाषण देतात, स्वत:च्या शाळेत मात्र धार्मिक अत्याचार. हिंदुना टीळा लावायला बंदी, राख्या घालायला बंदी, माळा घालायला बंदी. अर्थात गेल्या 800-1000 वर्षात इस्लामी आणि युरोपीय आक्रमकानी धर्मांतर आणि लुटालुट एवढच केल आहे. ह्या शाळेकडुन वेगळी काय अपेक्षा ठेवणार?

हजारो-लाखो रुपये भरुन कॉन्वेंट मध्ये मुलाना शिकवण्यापेक्षा आपणच एकत्र येउया आणि कोणाच्या धर्माला विरोध करणार नाही अशी शाळा काढुया.

जर सर्वधर्म समभाव असता तर सरकारने जन्म-मृत्यु-शिक्षण-रोजगार-नोकरी-धंदा-अर्ज-कर्ज-व्यवहार अश्या प्रत्येक दाखल्यावर धर्म-जात-पात लिहुन मागितली नसती. इंग्रजानी सुरु केलेल्या ह्या पद्धतीला गेली 68 वर्षे एकाच कारणासाठी सुरु ठेवले आहे, ते म्हणजे हिंदु समाज आणि संस्कृतीचे खच्चीकरण. त्यासाठीच आरक्षण आणि अल्पसख्याकाना सवलती दिल्या जातात.
जगात कुठल्या देशात असे आरक्षण आणि अल्पसंख्याकांचे लाड केल जातात? ते अल्पसंख्याक तरी कसे? त्यांची लोकसंख्या एखाद्या देशापेक्षा जास्त आहे.

आता तरी जागे व्हा आणि एकत्र या.

नाही तर निधर्मीपणाचे लेबल चिकटवा कपाळावर. ॲडमिशनसाठी अल्पसंख्याकांचे तळवे चाटा आणि शाळेच्या नावाखाली प्रार्थनास्थळाना देणग्या द्या. जमल तर सरकारी दाखल्यांवरुन तुमचा धर्म बदलुन सुद्धा घ्या.

🚩🙏🏼

हिंदुराष्ट्र

सुशिक्षीत हिंदु मित्रानो खालील प्रश्न गांभीर्याने वाचा व त्यांची उत्तरे शोधा
1. आज जगामधे 56 देश अधिकृत इस्लामीक देश आहेत. 112 देश अधिकृत ख्रिस्तीयन देश आहेत. 11 देश अधिकृत बौध्द धर्मीय देश आहेत. वीस लक्ष लोकसंख्या असणारा इस्त्राइल अधिकृत ज्यु धर्मीय देश आहे.एक ते दोन लक्ष लोकसंख्या असणारे व तालुक्याएवढे क्षेत्रफळ असणारे मुस्लिम व ख्रिस्ती यांचे जगात अनेक देश आहेत, पण 100 कोटी हिंदु धर्मीयांसाठी संपुर्ण पृथ्वीतलावर एकही हिंदुराष्ट्र का अस्तित्वात नाही ??मुस्लिम व ख्रिस्ती यांच्या लहान देशाना देखील आदर व सन्मान मिळतो मग 100 कोटी हिंदुंसाठी हिंदुराष्ट्र का असु नये ??भविष्यात जगामधे धर्माच्या आधारावर तिसरे महायुध्द होण्यची शक्यता आहे अशा वेळी हिंदुंनी कोणाकडे मदतीच्या अपेक्षेने पहायचे ??
2. अमेरिकेच्या राज्यघटनेची सुरुवात In The Name Of GOD या वाक्याने होते, तर अमेरिकन डॉलरच्या दहा रुपयांच्या नोटेवर We Trust On GOD असे वाक्य लिहिलेले आहे.पण भारतातील सुशिक्षीत हिंदुना मात्र देवावर श्रध्दा ठेवणे ही अंधश्रध्दा असते असे का शिकविले जाते ??
3. 1947 साली अखंड भारताची धर्माच्या आधारे फाळणी करुन मुस्लीमांसाठी पाकीस्तान व हिंदुंसाठी हिंदुस्तान मंजुर झाला होता .पाकीस्तानने स्वतला अधिकृत इस्लामिक राष्ट्र घोषीत केले पण भारताने स्वतला हिंदुराष्ट्र का घोषीत केले नाही ??
4. स्वातंत्र्यावेळी भारतात 95% हिंदु असुनही व अनेक देशभक्तांची मागणी असुनही राष्ट्रध्वजाचा रंग भगवा का ठेवला नाही ?भगवा व हिरवा रंगाचा पट्टा समान ठेवला त्यामागे काय लॉजीक आहे ??घटना समितीमधे हिंदु महासभेला का स्थान दिले नाही ??
5. भारताला हिंदुराष्ट्र घोषित न केल्यामुळे हिंदु तरुणांचा उस्फुर्त उत्साह दाबला जाउन राष्ट्राचे चैतन्य हरविल्यासारखे वाटत नाही काय ??
6. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जोपर्यंत शेवटचा हिंदु भारतात येत नाही आणि शेवटचा मुस्लिम पाकिस्तानात जात नाही तोपर्यंत फाळणीला मान्यता देउ नका,जर असे झाले नाही तर पाकीस्तानातील हिंदु गुलाम होतील व भारतातील मुस्लिम राजकीय बंड करतील. असे म्हणाले होते.त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष का केले गेले ??.
जगामधे स्वित्झर्लंड स्पेन या देशांप्रमाणे अनेक देशान्मधे नविन देश निर्माण झाल्यावर संपुर्ण धार्मीक आधारावर लोकसंखेची विभागणी केली .ती आपल्याकडे का केली नाही ?
7. फाळणीनंतर पाकीस्तानात अडकुन राहीलेल्या दलिताना गुलामासारखी वागणुक दिली गेली.कराचीतील बांधकामावर त्यांचा अमानुष छळ करुन वेठबिगार म्हणुन वापरले गेले.अनेकांचे जबरदस्तीने धर्मांतर केले गेले.त्यावर आजपर्यंत एकाही नेत्याने आवाज का उठवला नाही ??
8. सर्व धर्म समान आहेत असे इतर कोणतेही धर्मीय मानत नसताना सर्वधर्मसमभाव हे फक्त हिंदुनाच का शिकविले जाते ???
9. महात्मा गांधी यानी आयुष्यभर गोहत्या बंदी व्हावी यासाठी प्रयत्न केले.गांधींच्या अनुयायानी मात्र स्वातंत्र्यानंतर देशात गोहत्याबंदी कायदा करुन खरी अहिसा का कृतीत आणली नाही.गायींबाबत का अहिंसा गुंडाळुन ठेवली ??
एका बाजुने हिंदुना अहिंसा शिकवुन नेभळट बनविणारे पुरोगामी गोवंशाच्या हत्येचे समर्थन कसे काय करतात ??
10. प्रत्येक हिंदुंच्या सणांवर अनिष्ट रुढी समजुन टिका केली जाते.पण ख्रिस्ती व मुस्लिम यांच्या एकाही सणावर तथाकथीत सुधारणावाद्यांकडुन टिका केली जात नाही असे का ??
11. भारतातील मेडीया फक्त हिंदु विरोधी बातम्या का देतो ??
12. भारतीय मेडीयामधे अरब देशातील मुस्लिम व ख्रिस्ती चर्च यांची मोठी भागीदारी आहे हे जनतेला का सांगीतले जात नाही ??
13. हिंदुत्ववादी नेते मेडीयावरील चर्चेत आले तर त्याना पुर्ण का बोलुन दिले जात नाही ??
14. हिंदु नेते व धर्मगुरु यानी हिंदुंच्या हिताच्या काही बाबी सांगीतल्या तर मेडीया त्याला वादग्रस्त वक्तव्य का म्हणते ??हिंदु हिंदुंच्या हिताबद्दल बोलणार नाहीत मग इतर धर्मीय मुल्ला व पाद्री हिंदु हिताबद्दल बोलणार आहेत का ??
15. कुटुंबनियोजनाद्वारे छोटे ;कुटुंब सुखी कुटुंब हे फक्त हिंदुवर का लादले आहे ??कोणत्याही हिंदु धर्मग्रंथात कुटुंबनियोजनाला थारा नाही.! अष्टपुत्र सौभाग्यवती भव ! हा हिंदु स्त्रीला दिला जाणारा आशिर्वाद असतो.जगात कुठेही असला कार्यक्रम राबविला जात नाही.इतर धर्मीय मात्र त्यांची लोकसंख्या वेगाने का वाढवित आहेत ?? हे हिंदुना गाफील ठेवण्याचे षडयंत्र नाही काय ??
16. भारतात कायद्यापुढे समानता आहे असे म्हणता मग मुस्लिमाना चार बायका करायला कायद्याने परवानगी दिली ,हिंदुना मात्र बंदी का केली ?मुस्लिमाना चार बायका करायला परवानगी देताना कुराणाचा आधार घेतला ,पण हिंदु देवान्मधे देखील बहुपत्नीवाची प्रथा होती हे का दुर्लक्षीत ठेवले.यामागे हिंदु लोकसंख्या कमी करायचा डाव नाही काय ??
17. घटनेप्रमाणे प्रत्येक नागरीकाला त्याच्या धर्माचे आचरण करण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे.शिख लोकाना त्यांचे धर्मात सांगीतले आहे म्हणुन अधिकृतरित्या शस्त्र बाळगायला परवानगी दिली.मग हिंदुंच्या तर प्रत्येक देवतेच्या हातात शस्त्र आहे.विना शस्त्राचा कोणताही हिंदु देव नाही .हिंदुंचा दसरा (विजयादशमी )हा सण शस्त्रपुजनासाठी असतो.तरी सुध्दा हिंदुना शस्त्र सोबत बाळगायला का बंदी घातली ??
18. फक्त गुलामगीरीत जनतेला निशस्त्र केले जाते.अमेरिका इंग्लंड फ्रांस जर्मनी व इतर सर्व लोकशाही देशातील जनतेला आधुनिक रायफली सोबत बाळगायला परवानगी आहे तर मग भारतात का नाही ??औरंगजेब व इंग्रज याना देशातील हिंदुंची भिती वाटत होती म्हणुन त्यानी हिंदुना निशस्त्र केले होते.स्वातंत्र्य मिळुनही भारतीयाना अजुनही निशस्त्र का ठेवले आहे ??हे हिंदुमधील क्षात्रतेज नष्ट करण्याचे षडयंत्र नाही काय ??
19. हिंदुंवर झालेल्या अन्यायाची बातमी मेडीया का दाखवत नाही ??
20. जगामधे इस्लामिक जिहाद्याना जिहादी असा शब्द वापरला जातो.भारतात मात्र त्याना अतिरेकी हा मोघम शब्द वापरुन हिंदुंपासुन वस्तुस्थिती का लपविली जाते ??
आतंकवादी कारवाया कोणत्या धर्माचे लोक करतात हे माहीत असुनही आतंकवादका का कोइ धर्म नही होता असा डायलॉग का वापरला जातो.?
21.जवाहरलाल नेहरु यांची कन्या इंदिरा नेहरु यांचा विवाह फिरोज खान यांचेशी झाला होता हे सर्वाना माहीत आहे.मग लग्नानंतर इंदिरा नेहरुचे नाव इंदिरा खान व्हायला हवे होते पण ते तसे न होता इंदिरा गांधी असे कसे काय झाले.फिरोज खान हा काही महात्मा गांधींचा मुलगा नव्हता.नेहरु हे काश्मीरी तर महात्मा गांधी हे गुजराती बनीया समाजाचे ,हे एकमेकांचे दुरुनही नातलग नव्हते . खानाची पुढील संतती खान आडनावाने ओळखली जायला पाहीजे होती .पण तसे न होता भारतीय जनता त्याना अजुन भोळेपणाने गांधी परिवार म्हणुन कसे काय समजते ??
22.देशातील साठ हजार हिंदु मंदीरांचा ताबा सरकारने घेतला असुन तेथे देवाला अर्पण केलेला भक्तांचा पैसा सरकारजमा केला जातो.मात्र एकाही मशिदीचा व चर्चचा ताबा सरकारने घेतला नाही असे का ??
23.हिंदु मिरवणुकीवेळी जाणुनबुजुन दंगल कोण करते हे माहीत असुन देखील हिंदुंवरच गुनहे का दाखल केले जातात ??
24.चित्रपट व जाहीरातीन्मधे हिंदु साधु संत यांची टिंगळ केली जाते.त्याना जोकर अथवा खलनायक दर्शविले जाते..पण मुस्लिम मौलवी व खिस्ती पाद्री यांचे कधीच विडंबन करण्याचे धाडस तथाकथीत अभिव्यक्ती स्वातंत्र्यावाले कधीच करत नाहीत.यामागे कारण काय आहे ??
25.बॉलीवुडमधे अलिकडे बहुतेक सर्व नायक मुस्लिम व नायीका हिंदु अशीच जोडी का दाखविली जाते.हिंदु नायक व मुस्लिम नायीका अशी जोडी का दाखवत नाहीत ??यामागे नट्यांप्रमाणे कॉलेज हिंदू तरुणीना आपणही मुस्लिम जोडीदार शोधावा असे त्यांच्या मनावर बिंबविण्याचे षडयन्त्र वाटत नाही काय ??
26.स्त्रीमुक्तीवाल्या कार्यकर्त्या हिंदु स्त्रीयांची थोडीफार शिल्लक असलेली सामाजीक बंधने नाहीसी करुन व त्याना स्वैर वागायला शिकवुन इतर धर्मीयांच्या जाळ्यात अडकवायला का मदत करत आहेत ??स्त्रीमुक्तीचळवळ हळुहळु कपड्यांपासुनच्या मुक्ततेकडे का वाटचाल करत आहे ??बुरख्यातील मुस्लिम महिलेच्या दुस्थीतीबद्दल बोलायला पुरोगामी स्त्रीमुक्तीवाल्यांचे तोंड का उघडत नाही ??
27.सरकारी शाळान्मधुन मुस्लिमाना धर्मशिक्षण द्यायला परवानगी आहे मात्र हिंदुना धर्मशिक्षण द्यायला बंदी आहे असे का ?हिंदु मुलानी धर्मशिक्षण कोठे घ्यायचे ?
हिंदुनो आता तरी जागे व्हा..
आणि धर्मरक्षणाकरीता एकञ या...

-
Satish More
https://www.facebook.com/satish.more.39108 https://www.facebook.com/satish.more.39108/posts/1644826969127759

गोब्राह्मणप्रतिपालक छत्रपती शिवराय - आक्षेप नि खंडण

गोब्राह्मणप्रतिपालक छत्रपती शिवराय - आक्षेप नि खंडण
तुका म्हणे भय न धरी माणसी ! ऐसीयाचे विषी करिता दंड !
तुका म्हणे सत्य सांगे ! येवोत रागे येतील ते !
गुण अवगुण निवाडा ! म्हैस म्हैस रेडा रेडा !
हा तो निवाड्याचा ठाव ! खर्या खोट्या निवडी भाव ! अंगे उणे त्याचे बसे टाळक्यात ! तुका म्हणे आम्ही काय करणे त्यासी ! धक्का खवंदासी लागतसे !
टाका तार्किकाचा संग ! पांडुरंग नित्य स्मरा हो !
भूंकती ते द्यावी भूंको ! आपण ते शिको नयें !
जगद्गुरु तुकोबाराय
सर्वप्रथमच आम्ही स्पष्ट करु इच्छितो की ह्या लेखाचा उद्देश्य ब्राह्मणांना श्रेष्ठ ठरविण्याचा अजिबात नाही. केवळ इतिहास वस्तुनिष्ठपद्धतीने मांडण्याचा आहे.
चरितम् शिवराजस्य भरतस्यैव भारतम् !
शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे, आमची अस्मिता आहे, आमचा स्वाभिमान आहे, आमचा मंत्र आहे. ह्या नावाखाली अख्खा महाराष्ट्र एक होतो. तो होउ नये म्हणून त्यांच्या नावावर जातीपातीचे राजकारण करण्याचा प्रयत्न गेली कित्येक वर्षे सुरु आहे. शिवाजी महाराज हे गोब्राह्मण प्रतिपालक होते किॅवा नाही हा वाद मुद्दाम पुन्हा पुन्हा उकरून काढण्यात येतो नि जातीपातीचं राजकारण केलं जातं.शिवाजी महाराज खरंच गोब्राह्नणप्रतिपालक होते का?? की ही ब्राह्मणांनी स्वत:साठी केलेली खेळी आहे ??? नक्की गौडबंगाल काय आहे हे??? हे शोधण्यासाठीच केलेला हा अट्टाहास !
गोब्राह्मण प्रतिपालक म्हणजे नक्की काय???
महाराज गोब्राह्मणप्रतिपालक होते किॅवा नाही हे पहायच्या आधी गोब्राह्मणप्रतिपालक म्हणजे नक्की काय हे समजुन घेऊ. गो म्हणजे गाय ही हिॅदुधर्मात पवित्र नि पुज्य नि अवध्य मानली गेली आहे. वेदांमध्ये १३९ वेळा गाईसाठी "अघ्न्य" म्हणजे अवध्य असा शब्द आला आहे. म्हणजेच वेदांत गोहत्या कुठेच नाही तरीही काही दीडशहाणे वेदांतल्या काही श्लोकांचा चुकीचा अर्थ काढून वेदांत गोहत्या आहे असं प्रतिपादन करतात. त्यांचा शंकांचं निरसन करण्याचा प्रस्तुत लेखाचा विषय नि उद्देश्यही नाही. त्यामुळे शिवाजीमहाराजांनी गाईंचे संरक्षण नि प्रतिपालक स्वत:ला म्हटलं तर त्यात पाप ते काय??? पोटात गोळा यायचं कारण काय??? डाॅ आंबेडकरांसारखा नास्तिक नि हिॅदु धर्मावर टीका करणारा मनुष्य देखील देखील गोहत्या करु नका असं त्यांच्या Untouchables - who were they ह्या ग्रंथात सांगतात. आंबेडकर म्हणतात
जर आपण गायींची हत्या केली तर आपण आपल्या कृषीविकासाशी तडजोड केल्यासारे होईल. म्हणूनच की काय आपल्या पूर्वजांनी हेतु:पुरस्सर गोहत्येवर बंदी घातली होती.
आता ब्राह्मणांविषयी !
ब्राह्मण कुणाला म्हणाव ह्याचे शास्त्रात जे संदर्भ दिले आहेत ते खालीलप्रमाणे !
यो ब्रह्म जानाति स ब्राह्मण: !
जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण। !
म्हणजो जो प्रत्यक्ष ईश्वराला जाणतो, त्याचा अनुभव घेतो, त्याचा साक्षात्कार अनुभवतो, किंवा तो जाणण्यासाठी काटेकोर नियमांचं पालन करतो तो ब्राह्मण ! ब्रह्म जाणण्यासाठीच्या आतारसंहितेचे जो काटेकोर पालन करतो, तो ब्राह्मण !
समर्थांनी दासबोधात हेच सोप्या पद्धतींत सांगितलं आहे
करिती ब्रह्मनिरुपण ! जाणती ब्रह्म संपूर्ण !
ते चि जाणावे ब्राह्मण ! ब्रह्मविद् !
दशक ६.४.२४
हे ब्रह्मनिरुपण किॅवा ब्रह्म जाणणे म्हणजेच आत्मज्ञान होय. समर्थ म्हणतात
जयांसि झाले आत्मज्ञान ! ते चि थोर महाजन !
वेदशास्त्रे, पुराणे ! साधु-संत बोलिले !
दशक - ६.४.१९
ब्रह्म म्हणजेच ईश्वरास जाणणे म्हणजेच आत्मज्ञान ! ब्रह्म पर्यंत पोहोचून त्याविषयी म्हणजे विश्वामागच्या किॅवा पलीकडील विश्वातीत रुपाची लोककल्याणार्थ उकल करणारे ते ब्राह्नण.
आता ही स्थिती प्राप्त होण्यासाठी काय गुणसंपदा किॅवा आचारसंहिता आवश्यक आहे ती गोतेत भगवंत खालीलप्रमाणे सांगतात
शमो दमस्तप: शौचं क्षान्तिरार्जमेव च !
ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजम् !
शम, दम् तप, शुचिता, शांती, सरलता, ज्ञान, आत्मज्ञान आणि वेदांच्या प्रमाणत्वावर निष्ठा ही स्वाभाविक ब्रह्मकर्मे किॅवा ब्राह्मणाचे गुणकर्म होय.
आता अशा समाजास मार्गदर्शक असणार्या आचारसंपन्न व्यक्तीचा आदर्श असणे वाईट काय आहे??? अशा व्यक्तींचं संरक्षण करणे हे राजाचे कर्तव्य नव्हे काय??? आजही आपण आपल्या समाजातल्या विविध स्तरांवरच्या लोकोत्तर पुरुषांची काळजी घेतो मग ते वैज्ञानिक असोत किंवा समाजसुधारक असोत किॅवा तत्वज्ञ किॅवा काहीही मार्गदर्शक आहोत. आपण त्यांची सुरक्षा करतोच. त्यांना आजच्या भाषेत Z Plus सुरक्षा देतो मग ते कोणत्याही जातीचे का असेनात. मग शिवछत्रपतींनी त्याकाळी अशा विद्वान नि ज्ञानी नि चारित्र्यसंपन्न अशा काही ब्राह्मणांचं प्रतिपालन केलॅ असेल तर त्यात बिघडलं कुठं???? ह्याचं पाप ते काय??? किॅवा ह्यात जातीवाद तो काय???? ह्यात ब्राह्मणांची दादागिरी आहे काय???
हो महाराज गोब्राह्मणप्रतिपालकच होते ! हे घ्या पुरावे ! ऐतिहासिक साधनांच्या सहाय्याने केलेला हा चिकित्सक प्रयत्न !
सर्वप्रथम आपण समकालीन पुरावे पाहु. ते खालीलप्रमाणे
ब्राह्मण प्रतिपालक असल्याचा पुरावा
नलावडे नावाच्या नाईकवाड्याने प्रभावळी सुभेदाराच्या ब्राह्नण सबनिसाशी भांडण करून त्याच्यावर तरवारेचा हात टाकिला आणि अखेर आपलेच पोटात सुरी मारून घेऊन जीव दिला.
हे समजल्यावर शिवछ्त्रपतींनी ८ सप्टेंबर, १६७१ च्या पत्रात सुभेदार तुको राम ह्याला पत्र लिहिल आहे
"नलावड्याने मराठा होऊन ब्राह्नणावरी तरवार केली याचा नतीजा तोच पावला."
संदर्भ - मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ८ क्रमांक २४ चे पत्र
समकालीन नि विश्वसनीय अशा शिवभारतातले पुरावे
शिवछत्रतींच्या इतिहास साधनांत शिवभारत हे समकालीन साधन असल्याने ते प्रमाण मानले जाते. आणि ह्याबाबतीत सर्व इतिहासकारांचे एकमत आहे. हे शिवचरित्र जरी अफझुल्ल्याच्या वधापर्यंत असले तरीही ते शिवछत्रपतींच्या समोरच लिहिले गेले असल्याने अतिशय चिंतनीय आहे. शिवभारतकार कवींद्र परमानंद हे सुरुवातीलाच म्हणतात की आपण हे काव्य शिवाजी महाराजांच्या आज्ञेने लिहीत आहे आणि त्यांची विश्वासार्हता वारंवार प्रत्ययास आल्याने परमानंदांनी ह्या ग्रंथात शिवजन्माची नि अफझुलखान वधाची अशा फक्त दोनच तारखा दिल्या आहेत ज्या इतर साधनांशी ताडून बघता अचुक जुळते ह्यावरूनच ते त्याला कुणीही आक्षेप त्यावेळी तरी कुणी घेतलेला नाही. ह्यावरूनच परमानंदांना शिवचरित्राची जवळून माहिती होती त्यामुळे ते विश्वसनीय खात्रीनेच आहे. अफझुलखान प्रकरणात आणि आग्राच्याही प्रकरणात परमानंद शिवछत्रपतींबरोबर होते ह्याचा पुरावा आहे. आता गोब्राह्नणप्रतिपालकत्वाचे त्यातले पुरावे सविस्तर पाहु.
देवद्विजगवां गोप्का दुर्दान्तयवनान्तक: !
(पहिला अध्याय १५ वा श्लोक)
जो देव, द्विज म्हणजे ब्राह्नण आणि गवां म्हणजे गाईंचे रक्षण करणारा आणि दुर्दम्य यवनांचा काळ किंवा अंत असा
देवानां ब्राह्नणानां च गवां च महिमाधिकम् ! ३९ वा श्लोक)
देव ब्राह्मण आणि गायीचा महिमा याचं वर्णन आहे
त्याकाळच्या स्खितीचं वर्णन करताना परमानंद म्हणतात
न वेदा अप्यधीयन्ते नाभ्यर्च्यन्ते द्विजातय: !
म्लेंच्छधर्मो प्रवर्धन्ते हन्यते धेनवोsपि !
वेदांचे अध्ययन सुटले आहे नि ब्राह्मणांचा सत्कार बंद झाला आहे, म्लेंच्छधर्म वृद्धी पावत आहे आणि गाईंचीही हत्या घडत आहे.
(५ वा अध्याय ४०-४२)
अफझुलखान वधात परमानंद स्वत: शिवछत्रपतींबरोबर होते. त्या संपूर्ण प्रसंगाचं वर्णन करताना शिवछत्रपतींच्या मुखातले उद्गार सांगताना परमानंद म्हणतात
सुराणां भूसुराणांच सुरभीणां च पालनम् !
देवांचे, ब्राह्मणांचे आणि गाईंचे पालन करण्यासाठीच
शिवभारतात आणखी अनेक ठिकाणी शिवरायांना उद्देशून परमानंदांनी गोब्राह्मणप्रतिपालक असा शब्द उच्चारला आहे. तरीदेखील काहीजणांना परमानंदांच्या ब्राह्मण ज्ञातीचा अडसर वाटत असेल तर आपण आणखी काही पुरावे पाहु.
आता प्रत्यक्ष परमप्रतापी छत्रपती श्रीशंभुराजे महाराजांबद्दल काय म्हणतात ते पाहु
ह्या सगळ्यावर संभाजी महाराजांनी जे संस्कृत दानपत्र लिहिलं आहे त्यातील पुरावे !
बाकरेशास्त्रींना दिलेले संस्कृत दानपत्र - २४ आॅगस्ट, १६८०
"सुरुवातीला शंकराला नमस्कार, सद्गुरुला नमस्कार, ब्रह्मा विष्णु महेशांना नमस्कार, गंगा, सरस्वतीला नमस्कार !"
पद्मासनात जो स्थित आहे, कामकलास्तोत्र जो सहा प्रहर रोज पठण करतो तो शंभुराजा असा मी
शिवरायांचे वर्णन करताना ते म्हणतात
शिवराय हे शंकराचे अवतार, वेद,
शास्त्र, स्मृति, आगम, पुराण ह्यांचे जाणकार, जो सदाशिवस्वरुप आहे, देवब्राह्मणप्रतिपालक, सर्व देवालयांचे सरक्षण करण्यासाठी ज्याने आपला जीव खर्च केला, म्लेंछक्षयदीक्षित म्हणजे म्लेंच्छांना धराशायी ज्यांनी केले, ज्याने ताम्र नि तुर्क यांना जर्जर करून सोडले, कल्की अवताराप्रमाणे, हिॅदुधर्माचा जीर्णोध्दार ज्याने केला, अफझुलखानास बिचवा चालवला नि ज्याचे नृंसिहासमान शरीर रक्ताने माखले असा तो माझा पिता !"
आता स्पष्टपणे वर ते शिवरायांना देवब्राह्मणप्रतिपालक म्हणतात. आणखी काय पुरावा हवाय??? तरीदेखील काहीजणांना अजुनही आक्षेप असेल तर ह्या खालील पुरावे पहा.
शंभुराजेकृत बुधभूषणम् आणि ब्राह्मण
पुन्हा एकदा हे सांगणं आवश्यक आहे की ब्राह्मण हा कर्माने नि आचरणाने ब्राह्नण ठरतो. जन्माने नव्हे. म्हणून तर शंभुराजे स्पष्ट पणे बुधभूषणम मध्ये खालीलप्रमाणे सांगतात
अष्टौ पूर्वाणि चिन्हानि नरस्य विनशिष्यत: !
ब्राह्मणान्प्रथमं द्वेष्टि ब्राह्नणश्चैव विरुद्ध्यते !
खालील ८ पूर्वखुणा माणसाचा नाश करतात
१. ब्राह्मणांचा द्वेष करतो,
२. ब्राह्नणांना विरोध करतो किॅवा त्यांच्या कडून अडविला जातो,
ब्राह्मणस्वानि चादत्ते ब्राह्मणांश्च जिघांसति !
रमन्ते निन्दया चैषां प्रशंसां नभिनन्दति !
३. ब्राह्मणांस दास्यवितो, संपत्ती काढून घेतो,
४. हिॅसा करतो,
५. त्यांची निंदा करण्यात रस घेतो,
६. आणि त्यांची प्रशंसा ऐकल्यास आनंदित होत नाही.
नैतान्स्मरन्ति कृत्येषु याचितश्चाभ्यसूयति !
एतान्दोषान्नर: प्राज्ञो वध्ये बुद्ध्वा विवर्जयेत् !
७. त्यांच्या उपकाराचे स्मरण ठेवत नाही
८. याचना करणार्यांचा तो मत्सर करतो.
बुधभूषणम् - ३ अध्याय १२ ते १४ श्लोक
दैवतेषु च यत्नेषु राजसु ब्राह्मणेषु च !
नियन्तव्य: सदा क्रोधो वृद्धबालातुरेषु च !
दैवदेवतांविषयी, राजांविषयी, ब्राह्मणांविषयी, वृद्धांविषयी, लहान मुलांविषयी, आणि दुर्बलांविषयी राग नेहमी प्रयत्नपूर्वक काबुत ठेवाव.
ब्राह्मणेषु क्षमी स्निग्धेष्वजिह्म: क्षोभनोरिषु: !
स्याद्राजा भृत्यवर्गेषु प्रजासु च यथा पिता !
ब्राह्मणाविषयी क्षमाशील असावे, मित्र इत्यादि स्नेह्यांशी सरळ वागावे, शत्रुंविषयी क्रोधाने वागावे.....
शंभुराजे स्वत:बद्दल म्हणतात
धर्मपरंपरेने चालणार्या दाशरथी रामाप्रमाणे जो आहे, शिवयोग्याप्रमाणे ज्याने कपाळावर भस्म लावले आहे, द्विज आणि देवता ह्यांचा आशिर्वाद,
सदाचारी श्रेष्ठ ब्राह्मणाला जो दान धन नि भूमी दान देतो, तो कोटी कल्पांतापर्यंत शिवलोकांत सन्मान पावतो.
ह्या पेणा आणखी काय पुरावा हवाय???
आता काहीजण अजुनही आक्षेप घेतील की शिवरायांनी स्वत:ला गोब्राह्नण प्रतिपालक का म्हटलं नाही???? त्याला आमचं उत्तर
कुणाचं नाव घेऊ नये ह्याची शास्त्रात जी यादी आहे त्यात स्वत:चे व गुरुचं नाव घेऊ नये.
आत्मनाम गुरोर्नाम नामानि कृपणस्यच !
श्रेय:कामानु गृह्णय्यात ज्येष्ठापत्य कलत्रयो: !
मी मी म्हणु नये थोडक्यात स्वत:चं कौतुक करू नये, गुरुचं नाव घेऊ नये, कंजुस माणसाचं नाव घेऊ नये, ज्येष्ट पुत्राचं आणि बायकोचं नावघेऊ नये असं शास्तर सांगतं.
शिवाजी महाराजांनी स्वत:ला कधी छत्रपती म्हणून फारसं मिरवलं नाही. त्यामुळे ते छत्रपतीच नव्हचे असं म्हणणं जसं मुर्खपणाचंच ठरेल तद्वतच स्वत:ला गोब्राह्नण प्रतिपालक असं मिरवणंही तितकंच अप्रस्तुत वाटतं. पण तरीही वर उल्लेखिलेल्या नलावडयाचा पत्रातून हे स्पष्ट होतंच आहे.
ह्याच्या उपरही काहीजणांना शंका असेल तर त्यांच्यापुढे आम्हांस हतबलच वाटेल. त्यामुळे इथेच लेखणीला विराम देतो.
प्रौढप्रतापपुरंदर, क्षत्रियकुलावतंस, सिंहासनाधीश्वर, गोब्राह्मणप्रतिपालक, हिंदुपदपादशाह, हिंदवी स्वराज्य संस्थापक, हिॅदुकुलभूषण, अखंडलक्ष्मीअलंकृत महाराजाधिराज श्रीमंतश्रीशिवछत्रपती महाराज की जय !!! हिंदुराष्ट्र की जय !!! आर्य सनातन वैदिक हिंदु धर्म की जय !!! जयतु हिंदुराष्ट्रम् !!!
तुकाराम चिंचणीकर
tukaramchinchanikar.blogspot.com

पालकानो तुमची मुल सांभाळा

आपली बहिण फॅशनेबल कपडे घालते, व्हॉट्सअपवर मुलांशी बोलते म्हणून चिडलेल्या भावाने चक्क काठी आणि पाईपच्या सहाय्याने बहिणीचा खून केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात घडली आहे. कुठे चाललो आहोत आपण?

हो धक्कादायक. नक्कीच टोकाची भुमिका आहे.
इतक करायची गरज नव्हती.
वाट पहायची बहीणीचे फोटो विडीयो व्हाट्सप आणि इतर पॉर्न साईट्सवर.
जाणता अजाणता कितीतरी मुली पायरी ओलांडुन जातात, पहिल्या प्रेमाच्या आणाभाका निभावताना बॉयफ्रेंडला सर्वस्व देऊन बसतात. मग कधी खुशीने कधी जबरदस्तीने MMS बनतात.
दृश्यम ह्या चित्रपटात एक झलक दाखवली गेली. किती जणानी सॅमच्या हत्त्येच समर्थन केल?

तेव्हा , पालकानो तुमची मुल सांभाळा.
तुमची मुल मुली कुठे आणि कोणासोबत जातात
हे त्यानाच मित्र बनुन विचारा. मुलांच्या भविष्याची चिंता असेल तर आत्ताच उपाय करा.
जबरदस्तीने ह्या समस्या सुटत नाहीत. मुलांचे मुलींचे जे काही प्रश्न किंवा कुतुहल असेल त्याचे उत्तर त्याना व्यवस्थित द्या, तुम्हाला माहित नसल्यास लैंगिक शिक्षणाच्या साहित्याचा वापर करा.
सध्या कुमारी माता आणि गर्भपाताचे प्रमाण वाढत आहे, सावध व्हा. तुमच्या मुलाना सावध करा.

अन्यथा पुढचा बळी तुमच्या मुलांचा असु शकतो

शिकाल तर पुढे जाल

नुसते शिक्षण घेउन कसे चालेल?
ज्या व्यवसाय उद्योग रोजगारात आपण आहोत त्याची आवड पाहिजे.
आणि अनुभव हा सर्वात मोठा शिक्षक आहे त्यापासुन शिकाल तर पुढे जाल.
व्यवस्थापन , वितरण, जाहिरात आणि विक्री ह्या 4 पैकी एका क्षेत्रात तुम्हाला प्राविण्य मिळवता आल तर खुप फायदा होऊ शकेल.

क्रांती आणि आपण

आपण जेव्हा हात जोडतो किंवा हात टेकतो तेव्हा जबाबदारी दुसर्यावर सोडतो.

लोकशाहीने अधिकार आणि अभय दिले आहे.

शेवटी माणसच आहेत ती, स्वत:च्या स्वार्थानेच वागणार.
आणि राजकारणात शुचितेला स्थान नाही. तिथे पाहिजे जातीचे.

निष्काम कर्मयोग करणार्यानासुद्धा प्रसुद्धीची हाव असतेच.

माणुस कुठलीही व्यवस्था बदलायचा प्रयत्न करतो,
तेव्हा ती व्यवस्था त्या माणसाला बदलायचा प्रयत्न करते.
आणि जेव्हा माणुस बदलत नाही तेव्हा क्रांती घडवुन येते.

शाई (अर्ज विनंत्या उपोषण) सांडुन क्रांती होण्याची अपेक्षाच करु नका.

जगातल्या प्रत्येक यशस्वी क्रांतीसाठी रक्त सांडले आहे.

त्यासाठी आम्ही तयार नाही!!

जात पात उच्च नीचता

८०० वर्षांच्या इस्लामी आणि २०० वर्षांच्या फिरंगी आक्रमणात हिंदु धर्माच्या रीती बदलल्या गेल्या.
सहिष्णु सर्व समावेशक हिंदु धर्मात जात पात उच्च नीचता आली.

जो पर्यंत शंकराचर्य व धर्मगुरुंचा राज्यसत्तेवर व समाजव्यवस्थेवर नैतिक अधिकार होता, तो पर्यंत हिंदु धर्मात कर्मावर आधारीत स्थान, हक्क आणि अधिकार मिळत होते.

पण परकीय आक्रमणाच्या धर्मव्यवस्थेला स्वत:चे रक्षण करता आले नाही, त्याचा फायदा घेत राज्यकर्ते आणि धर्माच्या व्यापार्यानी जन्मावर आधारीत पद्धती रुजु केली. त्यामुळे जाती पातीचे उच्च शुद्रतेचे पाखंड निर्माण झाले.

परकीय आक्रमकानी बळजबरीने केलेल्या धर्मांतरानंतर ह्या पाखंडानी आपल्याच धर्म बांधवाना दुर लोटले. ते कालांतराने कट्टर परधर्मीय बनले.

इंग्रज जाताना हिंदु धर्मावर शेवटचा वार करुन गेले, त्यानी प्रत्येक सरकारी कागदावर जात आणि धर्म लिहायला सुरुवात केली, जातीच्या आधारावर नोकरी आणि इतर सरकारी सुविधा दिल्या.

आणि आपल्या राज्यकर्त्यानी आंधळेपणाने तेच स्वीकारल.

आज शोषण व आरक्षणाच्या नावाने भुंकणार्या नेत्यांची संपत्ती बघा, गेल्या 65 वर्षात आरक्षणाचा फायदा कोणी घेतला ते बघा, मगच आरक्षण मागा.

आरक्षण

ब्राम्हणानी कोणाला थांबवलय ?
आधीचे सगळे प्रधानमंत्री मुख्यमंत्री ब्राम्हण होते का?
कुठले ब्राम्हण उद्योगपती तुम्हाला पात्रता असताना नोकरी देत नाहीत?
कुठले शाळा कॉलेज ब्राम्हणांच्या ताब्यात आहेत आणि तुम्हाला प्रवेश देत नाहीत ?

भारतातली बहुतेक प्रमुख शाळा, कॉलेज, कंपनीच्या मॅनेजमेंट कमीटीवर जे नेते आहेत
त्यांची जात बघा, मग आरक्षण मागा.

उगाच बोंबलतात कुणाच्या पण नावाने.
गेली 68 वर्षे आरक्षण होत कि नव्हत ? 
आरक्षणाच्या जोरावर शिक्षण घेतलेले मागास वर्गीय कुठे गेले?
का नाही ते राजकारणात आले,
का नाही बाकिच्यांची प्रगती झाली?
तुमच्या नेत्यांची प्रॉपर्टी बघा मग आरक्षण मागा.

मी स्वत: खुल्या वर्गात (open category) आहे.
SC NT OBC Minority वाले शिकुन इंग्रज बनले, स्वत:च्या जाती पासुन लांब राहु लागले, 
का ते विचारा त्याना, मग आरक्षण मागा.

इतक करुन आरक्षण पाहिजे असेल,
तर काढा स्वत:ची शाळा कॉलेज कंपन्या
आणि बघा आरक्षण कोटा ठेवला तर काय होते ते.
आता शाळा कॉलेज सुरु करण्या साठी पैसा पाहिजे असेल तर तुमचे कान भरवणार्या नेत्याकडे बघा,
शेकडो एकर जमीन लाखो करोडो रुपये आणि गाड्या आहेत.
जमतय का बघा , मगच आरक्षण मागा.

काॅलेज जीवनातील भन्नाट कविता...

इंटरनेटवरून साभार

कॉलेजचे गेट
झाली तिथे भेट,
घुसलीस थेट मनात
देशील का मला डेट ?
मी शिरा तू रवा
तू फुगा मी हवा
तू पोळी मी तवा
सांग तुला मी हवा?
तू तपकीर मी चिमूट
मी शेंगदाणा तू कूट
मी दरोडा तू लूट
जमेल का मेतकूट ?
तू धाप मी छाती
मी भूत तू भानामती
मी शनि तू साडेसाती
जुळतील का आपली नाती ?
तू कोबी मी गड्डा
तू दारू मी अड्डा
तू रस्ता मी खड्डा
तू बुटकी मी गिड्डा
मी पेट्रोल तू गाडी
मी गवत तू काडी
मी विजार तू नाडी
जमेल का आपली जोडी?
तू हेल्मेट मी डोकं
मी बनियन तू भोकं
तू टूथपेस्ट, मी खोकं
रहा तू निर्धोकं
तू ढोल मी ताशा
मी बेवडा तू नशा
तू मिठाई मी माशा
ठेवू का मी आशा?
मी वरवंटा तू पाटा
तू संगणक मी डाटा
तू टेल्को मी टाटा
होतील का एक वाटा?
तू वाजंत्री मी ताशा
तू मिठाई मी माशा
तू बोली मी भाषा
ठेवू का एवढी आशा?
मी पाणी तू घागर
मी चहा तू साखर
जोडा जमेल सत्वर ?

मनःशुध्दीसाठी

महाभारतातील ही गोष्ट आहे.
नक्की वाचा
पांडवांचा युद्धात विजय झाला. पूर्वी आपल्या हातून झालेली पापे नाहीशी करण्यासाठी व मनःशुध्दीसाठी त्यांनी तीर्थस्नानांची यात्रा करण्याचे ठरविले. श्रीकृष्णाला सांगण्यासाठी व त्याची संमती घेण्यासाठी सर्व पांडव त्याच्याकडे गेले.
श्रीकृष्ण म्हणाला, "जात आहात तर जा. परंतु मी तुम्हाला बरोबर न्यायला एक कडुनिंबाची फांदी देतो.
तुम्ही जेथे जेथे जाल तेथे तेथे तिला पण स्नान घाला."
पांडव त्यानंतर भारतातील सर्व तीर्थक्षेत्रांवर स्नान करण्यासाठी तीर्थयात्रेला गेले.
तीर्थयात्रेहून परत आल्यावर सर्व पांडवांनी श्रीकृष्णाची भेट घेतली व त्यांची फांदी त्याला परत करत ते म्हणाले, "आठवणीने सर्व क्षेत्रांवर तिला स्नान घातले."
श्रीकृष्णाने सुरीने फांदीचे तुकडे करुन सर्वांना खावयास दिले व म्हणाला, "प्रसाद गोड आहे का ते जरूर सांगा."
सर्वांनी तुकडा तोंडात टाकल्यावर तोंड एकदम कसेसेच केले. कारण प्रसादाची चव कडूच होती.
श्रीकृष्णाने विचारले, "सर्व तीर्थक्षेत्रांमधे स्नान करुनही कडूनिंबाची चव गोड झाली का ?" "कशी होईल ? स्नान घालून बाह्य बदल होईल. आतला कडूपणा कसा जाईल?" धर्मराजाने प्रश्न केला.
श्रीकृष्ण म्हणाला, "तेच समजावून सांगण्यासाठी मी ही डहाळी तुमच्याबरोबर दिली होती.
तीर्थस्नानाने शरीर शुद्ध होईल. परंतु मनशुध्दी किंवा आत्मशुध्दी कशी होईल? त्यांचा संबंध सदाचरणाशी, सदगुणांशी आहे.
बोध :
मनशुध्दीसाठी ज्ञान, सदाचार, सेवा,
सत्त्वगुण यांनी सुस्नान व्हावे तीर्थस्नानांने नव्हे.
करा विचार !
नाहितर चला नाशिकला गोदाकाठी...!!.
🚩🙏

स्वातंत्र्यसमर आणि गृहस्ती.

लंडनमध्ये लॉर्ड कर्झन चा वध केल्यानंतर मदनलाल धिंग्रांनी त्याला वाचवायला आलेल्या लालकाका ला हि उडवले ...मदनलाल धिंग्रा ह्यांना पकडले व त्यांची स्थिर नाडी बघून पोलीसही चक्रावले ....ज्या एमा बेक ह्या मैत्रिणीने मदनलालना पार्टी ला बोलावले होते ती तर स्तंभित झाली होती ...
एवढ्यात आक्रोश करत कर्झनची पत्नी तिथे आली ...तिचा टाहो ऐकून सगळेच हेलावले ....
ह्या प्रसंगाचा वृत्तांत सांगण्यासाठी तिथे धिंग्रांचा अजून एक सहकारी तिथे उपस्थित होता संपूर्ण प्रसंग सांगता सांगता ...ह्या पत्नीच्या आक्रोशाचे वर्णन हा सहकारी आपल्या नेत्याला हसत हसत सांगू लागला ...ते कर्झनचे प्रेत ..ती छाती पिटणारी मड्डम वगैरे वगैरे ... ते खळखळणारे हसू ऐकताच सर्व वृत्तांत हाताची घडी घालून गंभीर पणे ऐकून घेणाऱ्या त्या नेत्याने आपल्या तीक्ष्ण नजरेने त्या ह्स्तकाकडे बघितले ... नापसंतीची एक पुसत रेषा त्यांच्या कपाळावर उमटली ...सर्व कथन संपल्यावर त्या हस्तकाला तिथून जायला सांगितले गेले ...तो तिथून पुरेसा दूर जाताच तो नेता उर्वरित सहकार्यांकडे बघून म्हणाला "ह्या माणसाला आत्तापासून आपल्या संघटनेतून बडतर्फ केले आहे ... एका विधवेच्या विलापात जो आनंद मानतो तो कधीही विश्वासपात्र नसतो ...कुणाच्याही मृत्यू चा विनोद होऊ शकत नाही...हा माणूस लौकरच काहीतरी घोळ करेल ..." आश्चर्य म्हणजे पुढे काहीच महिन्यात हा सहकारी एका सामान्य गुन्ह्यात अडकला आणि अतिशय लाजिरवाणी शिक्षा होऊन अब्रू घालवून बसला ...
बँरिस्टर विनायक दामोदर सावरकर आपले एक एक सहकारी पारखून घेत ते हे असे ...
जाता जाता : त्याच वेळी लंडन मध्ये शिकणाऱ्या एका दुसऱ्या बलिष्टराला त्याच्या भारतातील बलिष्टर पित्याने ह्या सगळ्या भानगडीत तू अजिबात पडू नकोस अशी तार ठोकली होती ...खुद्द मदनलाल ह्यांच्या पित्याने त्यांना disown केले होते ..
कधीतरी वाचलेले काय काय आठवत राहते मला ...
(-Abhijit Kaskhedikar
ह्यांच्या द्वारे फेसबूकवर प्रकाशित असल्याचे पाहिले व तुम्हा सोबत सामायिक केले.)

अस काही वाचल कि देशभक्ती जागी होते
हृदयाचे ठोके मोजण्यापलीकडे जातात
शरीराच्या रोमा रोमात रक्त उसळते ,
ह्य गद्दारांचा वध करायला मनगट शिवशिवतात
मग गृहस्थीच्या प्रेमळ शृंखला संसाराला जखडतात..

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने,

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने,

सभ्य स्त्री पुरुष हो,
बंधु हो, भगिनी हो,
मित्र हो, श्रोते हो, वाचकहो,

मी सांगणार आहे ते महत्वाचे असल्याचा मी दावा करणार नाही. पण माझ्या अनुभवातुन जे काही मी शिकलो ते तुम्हाला सांगण्याची संधी घेणार आहे.

माझ्या साठी माझे पहिले शिक्षक म्हणजे माझे आई बाबा.
ज्या चांगल्या गोष्टी माझ्या आयुष्यात घडल्या आहेत किंवा घडतील, त्यांच श्रेय मी माझ्या आई बाबाना देतो. माझ्यावर जे काही चांगले संस्कार झाले आणि अजुनही होत आहेत, ते माझ्या आई बाबामुंळे.

शाळा मला नेहमी तुरुंगच वाटायची, 10 वर्षे वाट पाहिल्यावर शाळेच्या तुरुंगातुन सुटका झाली. पण शाळे बाहेरच्या जंगलात आल्यावर शाळाच उबदार वाटु लागली,
माझ्या बाबतीत तरी अभ्यासापेक्षा शिक्षेच्या आठवणी जास्त आहेत. शिक्षकानी घालुन दिलेली शिस्त कधी झेपलीच नाही. माझ बालमन खिडकीच्या बाहेरच जग शोधत असायच. तरी सुद्धा जी काही शिस्त किंवा बालमनाचा कोष सोडुन बाहेर यायला मदत झाली त्याच श्रेय माझ्या शाळेतल्या शिक्षकाना आहे.

कॉलेज आणि माझा संबंध, प्रवेशाचा पहिला आठवडा आणि परीक्षेच्या काळापुरता मर्यादित राहिला. अगदीच आर्थिक दंड किंवा पालकाना बोलवायची परीस्थिती आली तर नाईलाजाने कॉलेजात जाणे होई. तरी सुद्धा शिक्षकानी सांभाळुन घेतल. अवेळी विचित्र शंका किंवा प्रश्न असले तरी उत्तर समजावुन दिली. त्यामुळे निदान पदवी तर मिळाली.

अल्प अभ्यासाच्या काडीने पदव्युत्तर शिक्षणाची पात्रता परीक्षा सुद्धा पार केली. MCA च्या शिक्षणाच्या वेळी शिक्षकानी मला सुधारण्याचा फार प्रयत्न केला, मी अभ्यासच केला नाही, थोड्या प्रयत्नानंतर मी सोडुन दिला MCA चा नाद. अर्थात मला पदव्युत्तर शिक्षण पुर्ण करुन डॉक्टरेट करायची आहे आणि माझ्या पहिल्या शिक्षकांचा अर्थात आई बाबांचा अजुनही पाठिंबा आहे.

माझ्या सहधर्मचारणीच्या उल्लेखाशिवाय हे पुराण अपुर्ण राहिल असत, पत्नी ही गुरुस्थानी असु शकते हे लग्नानंतरच समजल. पुस्तक किंवा कुणी वयक्तिक अनुभवात हे सांगितल नव्हत! लोक लाजतात कि हे स्वत:च अनुभवयाच असते म्हणुन सांगत नाही?

माझ्यासाठी शिक्षण म्हणजे फक्त विद्यालयीन नव्हे, जीवनातल्या प्रत्येक क्षणाला परीक्षा चालुच असते. प्रत्येक अनुभव आणि माणुस माझे शिक्षक बनले आहेत.

प्रत्येक विद्यालयाच्या प्रवेशाच्या वेळी माझ्या पालकांची ओळख आणि पुण्याई कामी आली. ह्यात काही अतिशयोक्ती नाही,काही असेलच तर शिक्षकांचे न ऐकणे हा माझा नाकर्तेपणा म्हणता येईल.

पुस्तक वर्तमानपत्र जाहिराती चित्रपट आणि इतर दृश्य किंवा श्राव्य माध्यमानी सुद्धा खुप शिकवल आहे. इंटरनेटचा तर फार प्रभाव पडला आहे. माझ्या जवळ ज्ञानाची जी काही अल्प तुटपुंजी जमा आहे, त्यात इंटरनेटचा मोठा हिस्सा आहे.

तर अश्या ह्या सर्व गुरुजनांच्या मार्गदर्शनाखाली माझी जीवनयात्रा सुरु आहे.

हे जे काही तुम्ही वाचले ते तुमच्या पसंतीस आले नसल्यास, तो माझाच कमी पणा समजावा, मी शिक्षकांच्या सांगण्यानुसार वागण्यास कमी पडलो हाच अर्थ घ्यावा.
तुमचा फार वेळ घेतला असल्यास उदार मनाने क्षमा करावी
काही आवडले असल्यास जरुर कळवा, माझ्या शिक्षकांसाठी गुरुदक्षिणा होईल.

आपला नम्र.
एक घडत असलेला विद्यार्थी.

On 27th July 2015.

So, on 27th July 2015.

Gurdaspur, Punjab was hit by secular terrorist attacks. Few dead, candle march has been arranged at your nearby popularity center.

Dr. APJ Abdul Kalam took his last breath while sharing wisdom & vision. People have forwarded messages which Kalam never said. Things Kalam said, might never be followed.

Peace Warrior Yakub Memon's death penalty's decision forwarded for opinion poll of judges. 257 souls waiting for decision since 22 years.

Animal Friend & Human Being Salman Khan's 12 years case final (never heard of this word before) hearing on 30th July. He may be set free or punished with minimal time in jail, he might be able to attend functions & cinema shootings.

Nothing #religious about it.

मराठीत बोला , मराठी वाचवा चळवळ.

मराठी नेत्यांच्या ताब्यात बहुतेक सगळी विद्यालय आणि शिक्षणसंस्थान आहेत. पण कारभार चालवणारे इंग्रजांचे वारसदार आहेत. इंग्रजी शिक्षणपद्धतीचे गुलाम आहेत, आणि प्रत्येक पिढी गुलामीचे बाळकडु घेउन पुढे सरकतात.. त्यामुळे मराठी बाणा व्यर्थच आहे.

ज्याना मराठी बाण्याचा अभिमान आहे त्यानी राजकारण अर्थकारण ह्या दोन गोष्टीत प्राविण्य मिळवुन शिक्षणसंस्था चालु कराव्या. मराठी माणसांच्या मराठी माणसानी मराठीच्या प्रचारासाठी चालवलेल्या शिक्षणसंस्था.
मग चळवळ करायची गरज पडणार नाही.

कपाळी टिळा व पांडुरंग हरि चा ट्रेंड -_-

सध्या व्हाट्सअप आणि फेसबूकवर खालील संदेश प्रसारित होत आहे.


उद्या आपल्या हिंदूंचा सण ....आषाढी एकादशी !!! ...कपाळी गुलाल लावा बुक्का लावा ....शाळेत असो वा ऑफिस मध्ये.... घरी असो कि सोसायटीत....रेल्वेत असो कि बस मध्ये असो कि बाईक वर .... जीन्स मध्ये असो कि थ्रीफोर्थ्स मध्ये...बॉयफ्रेंड असो कि गर्लफ्रेंड...सज्जन असो कि टपोरी असो ....जो हिंदू दिसेल त्याला उद्या "पांडुरंग हरि" "पांडुरंग हरि" म्हणूनच संबोधन करा ....नको ते "हाय हाय" "बाय बाय" "यो यो" किंवा आणखी काही !!! केवळ "पांडुरंग हरि" उद्या ट्रेंड बनवा "कपाळी टिळा व पांडुरंग हरि" चा !

----------------------

मी म्हणतो, रोज देवाच नाव घेतल तर जीभ बारीक होईल का तुमची?

आषाढी पुरता हिंदु?
अरे, रोज सण साजरे करा.
हिंदुत्वाचा जयजयकार करा.
गर्जु दे हिंदुत्वाची गगनभेदी ललकारी..

भित्र्यासारख एक दिवस बोलायच पांडुरंग हरी..
रोज लावणार का गुलाल बुक्का?
तुमच्या निधर्मी विदेशी ऑफिसात नाही चालणार ना?
उंदरा सारखे चोरुन सण साजरे करा.

रक्त उसळते असले ट्रेंडी धार्मिक पाहिले की,
म्यानातुन तलवारीच पात उसळते तस..

ईतर धर्मीय असले ट्रेंड ठेवतात का?

देवा धर्माच्या नावा खाली एक दिवस celibration ?
सेल्फी काढुन dp ठेवा.
फेसबूक वर लाईक्स मिळाले की तुम्ही परमार्थाला पोहचले कि,
मग असे ढोंगी सेल्फी टॉयलेट पेपरवर छापुन मी *** पुसेन

अभिमानात धर्म नसला तरी चालेल
पण धर्माचा अभिमान ठेवा
कोणी धर्माचा अपमान करणार असेल
तर धर्माचा अहंकार पण करा.

🚩🙏

मराठी माणुस आणि उद्योग

त्यापेक्षा मराठी तरुणाना बांधकाम व्यवसाय शिकवा.. मुंबईवर मराठी राज्य पाहिजे ना? सर्व व्यवसायात मराठी तरुणाना प्रशिक्षण आणि संधी द्या. शिवसेना , मनसे , स्वाभिमानचे नेते बांधकाम व्यवसायिक होते / आहेत.

मराठी माणुस बाकी समाजाइतका (मुंबईत स्वत:ची हाऊसिंग सोसायटी स्थापन करण्याइतका तरी) श्रीमंत झाला तर काय कुणाची बिशाद आहे बोट दाखवण्याची?

पण आपण चव्हाण कुटुंबियाना न्याय मिळवनु देताना मुख्य मुद्दाच सोडुन देतो आहोत.

ह्या वादात गुजराती/जैन नेते पुढे आले का?
त्याना माहिती आहे मराठी माणुस मोठ स्वप्न बघणार नाही, शेवटी आपल्याकडेच घर मागायला येईल.

आज मराठी बिल्डरने बांधलेल्या बिल्डींगमध्ये सगळीच मराठी माणस असती तर?

फार पुर्वी मुंबई चाळ आणि गरणी संस्कृतीची होती तेव्हाच सुरुवात करायला हवी होती.. चाळी आणि गिरण्याच्या जमिनी कुणाच्या ताब्यात कुणाच्या सहकार्याने गेल्या?  पण आपण लुंगीला विरोध करताना गेली 35-40 वर्षे फक्त वडापाव च्या गाड्याच टाकल्या.. दुसरे काही उद्योग शिकवले किंवा मदत मिळवुन दिली तर? गिरण्या बंद पडल्यामुळे वडापावाच्या नावाखाली रस्त्यावर आणण्यात आला मराठी माणुस. वडापाव विकण्यात कमीपणा नाही, पण फक्त वडापाव विकण्यात कोणती प्रगती आहे?
वडपावाचे पुरस्कर्ते नेते बिल्डर आणि मोठे व्यावसायिक  झाले ना? मग वडापावाच्या जोडीला बांधकामास पुरक धंद्यांच शिक्षण आणि मदत द्या मराठी तरुणाना.. तिथे असलेली परप्रांतियांचीच मक्तेदारी मोडुन काढा. महाराष्ट्रातले उद्योगधंद्यांवर मराठी तरुणानी वर्चस्व मिळवले पाहिजे.

स्वाभिमान आणि स्वामिभक्ती मराठी माणसाच्या रक्तात भिनली आहे, पण लाचारांच्या फौजाच निवडणुकीत कामाला येतात. ब्रिटीश गेले पण फोडा आणि राज्य करा हेच शिकवुन गेले.  म्हणुन मराठी माणुस अश्या बातम्या पहातोय.

मायाजाळ

किटकनाशक असलेली पेप्सी कोला पाहिजे!!
अतिप्रमाणात कृत्रिम द्रव्य असलेली चॉकलेट्स पाहिजे!!
अनैसर्गिकरीत्या टीकणारे पिझ्झा आणि बर्गर पाहिजे!!
कुकीजच्या नावाखाली मैद्या पासुन बनवलेली बिस्कीट्स पाहिजेत!!
ज्या हॉर्लिक्स बोर्नव्हीटामुळे कुठल्याही पिढीत ऑलिम्पिक विजेते लाभले नाहीत ती पाहिजे!!
जी पावडर क्रिम साबण लावुन कोणीही गोरे झाले नाही ते पाहिजे!!

गेल्या 50-60 वर्षात नफेखोर उद्योगधंद्यानी आपल्या बुद्धीवर असे काही मायाजाळ टाकले आहे , कि पाहिलेली प्रत्येक वस्तु एकदा तरी वापरायची गरज भासते. हे व्यसन आपण स्वत:वर लादुन घेतले आहे!! ह्यातुन सुटका म्हणजे संसारातुन निवृत्ती असेच समीकरण बनवले गेले आहे!!

साबण आणि पावडर लावुन गोरे होतात तर जॉनी लिवर तसाच कसा राहीला गेली 25 वर्षे ?
कॉम्प्लॅन बॉय आणि गर्ल कॉम्प्लॅन घेउन सुद्धा वाढले नाही.  शेवटी स्टेरॉईड्स घेउन त्यानी सिनेमासृष्टीत जम बसवण्यापुरती शरीर बनवल.. तुम्ही स्वत:सुद्धा इंटरनेटवर त्यांचे फोटो पाहु शकतात..

कुठलीशी पावडर खाउन बुद्धी वाढते ना ? मग हि जाहिरात करणारी मुल किंवा  माणस कुठल्या क्षेत्रात चमकताना का दिसत नाहित ?

च्यवनप्राशची जाहिरात करणारे स्वत:च आजारी पडतात..

केस लंबे काले घने करण्यासाठी अमेरीका युरोपला जाउन ट्रीटमेंट घेतात पण जाहीरात मात्र कुठल्याही तेलाची करतात..

करोडो रुपयांची संपत्ती असतानासुद्धा ,
अत्यंत हानिकारक असलेल्या दारु सिगारेट पान-मसाला गुटख्याची जाहिरात करतात..

हे क्रिकेटपटु आणि तथाकथित अभिनेते अभिनेत्री आपल्याला किती मुर्ख बनवतात पण आपण शेवटी त्यानी जाहिरात केलेली कोल्डड्रिंक्स शाम्पु साबण आणि इतर हानिकारक वस्तु घेतो..

जय उद्योग , जय व्यापर ,
जय जाहिरात, मर ग्राहक.

महाराज आणि स्मारक

सरकारकडे विद्यार्थ्याना वह्या पुस्तके शिष्यवृत्ती द्यायला पैसा नाही..

सरकारकडे शिक्षकाना आणि इतर सरकारी कर्मचार्याना पगार द्यायला पैसा नाही..

सरकारी शाळा दवाखाने आणि इतर आवश्यक इमारतींच्या डागडुगीसाठी पैसा नाही..

जे उभे आहेत त्या किल्ल्यांची डागडुजी करायला पैसा नाही..

खेडेगावत दुर्गम भागात पाणी आणि जिवनावश्यक सेवा पुरवायला पैसा नाही..

दर महिन्याला सरकारी तिजोरीत खडखडाट आणि कर्जाचा बोजा वाढत असल्याच्या बातम्या येतच असतात..

शिवाजी महाराजानी स्वत:चे किंवा स्वत:च्या पराक्रमी पुर्वजांचे अवाढव्य स्मारक उभारले नाही..

स्मारक बांधले जाईल , तिथे येण्या जाण्यासाठी जलवाहतुक सुरु होइल, स्मारकाची देखभाल नियमीत दुरुस्ती , इत्यादी आवश्यक गोष्टी करीता कुठल्याश्या गरीब नेत्याला त्याचे कंत्राट मिळेल..

अलिखित टक्केवारीच्या हिशोबानी मोहावलेल्या संधीसाधुना महाराजानी उभारलेल्या सुराज्याची स्वप्न समजलीच नाही..

आता इथे कोट्यावधींची कॉरपोरेट स्मारक कोण कशासाठी बांधत आहेत हे जनतेला  ठाउक नाही का ? जनता आंधळी मुकी बहिरी बनुन मतदान करते, ह्याचा अर्थ असा नाही कि जनतेला हे आवडते, ह्याचा अर्थ इतकाच कि पर्याय नसल्याने हे सर्व चालवुन घेते..

सनातन वैदिक हिंदु धर्म

विद्वान व अधिकारी व्यक्ती व संस्थानी पुढाकार घेउन सामान्य हिंदु तसेच कोणत्याही परधर्मी किंवा निधर्मी व्यक्तीना सुद्धा आचरण करता येईल असे नियम बनवता येतील का ?
कर्मकांड जाचक वाटत असतील तर ते नियम व प्रथा समजावुन देता येतील का ?
ज्या प्रथा कालबाह्य होत आहेत त्या समाजावर न लादता कालानुरुप त्या प्रथेत सुधारणा करता येतील का ?
आपल्या थोर पुर्वजानी जो धर्म जोपासला त्याचा वारसा व व्याप्ती आपल्या अजुन वाढवता येईल का ?
वैदिक हिंदु धर्म हाच सर्वश्रेष्ठ असे नारे लावण्यापेक्षा इतर धर्म व पंथाच्या जाणकारांसोबत चर्चा करुन वैदिक हिंदु धर्मातल्या त्रुटी व उणीवा समजावुन घेतील का ?
शंकराचार्यानी चर्चेने सर्व विरोधकाना जिंकले होते ना ?
आज सामन्य जनता हिंदु धर्माच्या उच्चपदावरील व्यक्तीना ढोंगी बाबा समजते ,ह्याचे कारण अश्या उच्च व्यक्ती व सामन्य जनतेच्या मध्ये धर्माचे दलाल बसले आहेत त्यांचा नित्पात कसा करता येईल ?
सनातन वैदिक हिंदु धर्म हाच श्रेष्ठ व सर्वव्यापी असायला हवा तर प्रत्येकाला तो आपला वाटायला हवा.

दारू पेक्षा जास्त विषारी प्रश्न ?

विषारी दारु प्रकरणानंतर पडलेले प्रश्न.

ज्या भागातले लोक मेले नाहीत
तिकडे लोक दारु पितच नाहीत?
कि दारु चांगल्या प्रकारची बनवतात?

बिनविषारी दारु बनवाणारे उद्योजक कि समाजसेवक?

बिनविषारी दारु बनवणारे मॅगी चांगली बनवतात का?

विषारी दारु पिउन नष्ट झाले त्यांच्यामुळे उरलेली दारुपण नष्ट झाली का?

जी दारु नष्ट केली गेली ती विषारी होती कि बिनविषारी ?
ह्या विषाची परीक्षा घेणारे नियमीत घेत होते का?

बिनविषारी दारुच्या गुत्त्यांवर कोणी पहारा देतात का?

जे मेले त्यांच्या कुटुंबियाना मयताच्या जागी काम कराव लागणार असेल तर त्यांच्या साठी विषपरीक्षा कोण करणार?

ज्या सरकारी अधिकार्यांवर निलंबन किंवा बडतर्फी लागु झाली आहे त्यानी कुणावर बोट दाखवायच?
दारु पिणार्यांवर कि विकणार्यांवर कि बनवणार्यांवर कि दारुसाठी कच्ची सामग्री उपलब्ध करुन देणार्यांवर?

किती वेळा विषारी दारु कांड घडल्यावर दारुबंदी लागु होइल ?

संमेलन ते सुद्धा चोरून (अर्थातच!)

चोरुन भरेल सुद्धा संमेलन
चोरांच्या वाटा चोरालाच ठावुक.
उपभोगल जाईल साहित्य
ओरिजनल होतील भावुक.
कविंचे पीक उदंड
काव्य पिकतय घाउक.
यमकाला जुळवायच यमक
पितळेवर सोन्याची चमक.
उठला कवी कि काव्य फेक
कधी कॅश तर कधी चेक.
दोन वेळेच जेवण, प्रवासाचा खर्च
नोकरी अधिक उधारी, भागतय घरच.
झब्बा कुर्ता शबनम आणि दाढी
कधी डावे कधी उजवे, कधी युती कधी आघाडी.
कोण पाहतय ओरिजीनल आणि डुप्लिकेट
टाळ्या वाजल्या कि शाल श्रीफळ भेट.
प्रेमकाव्य ते क्रांतीची मशाल
प्रवास करावा बिंधास्त खुशाल.
आपणच उठवायची आपलीच आवई
साहित्यक्षेत्राचे पदसिद्ध जावई.
तोंडच्या काव्याला कशाला आरसा
चोरानीच चालवयाचाय थोरांचा वारसा.

समलिंगी

genetic mutation मुळे एखादी व्यक्ती विरुद्ध लिंग (स्त्री ला पुरुषाचे लिंग, किंवा पुरुषाला योनी) घेउन जन्माला येते, कधी संपुर्ण स्त्रीदेह किंवा पुरुषदेह म्हणुन जन्माला आलेल्या व्यक्तीला समजुन न घेता , जबरदस्ती करणार का?

निसर्गाने दिलेल्या शरीरात जन्माला आले , ही प्रकृती,
त्या शरीरावर किंवा मनावर जबरदस्ती तुमचे नियम लादणे ही विकृती, खर म्हणजे बलात्कार.

तस पाहिल तर समलिंगी संबंधामुळे संतती नियमन होईल ना ?
मुळात बहुतेक समलिंगी हे कलासक्त असतात. सामान्य आणि ढोंगी लोकांसारखे विषयासक्त नाही.
ज्यानी डोळे कान आणि मेंदु उघडे ठेवले आहेत , त्याना हे समजते, पण वाचनाला बुरशी , विचाराना किड आणि अनुभवाच्या ईंद्रियाना बधीरपणा आलाय त्यांच्याकडुन अपेक्षा व्यर्थच आहेत.

धर्म , इतिहास आणि अतिरेक

प्रत्येकाला धर्माचा अभिमान असतो
आणि असायलाच हवा.
पण ज्यांच पोट धर्मावर अवलंबुन आहे
ते धर्माचा अतिरेक करतात,
मग दंगे आणि द्वेष पसरायला वेळ लागत नाही.
धर्म घरात किंवा खाजगी जागेत ठेवला
तर कुणाला त्रास होत नाही.
जेव्हा धर्म सार्वजनिक होतो ,
तेव्हाच सगळ्या समस्या उभ्या रहातात.
इतिहास सांगतो,
देव आपल्याला वाचवतील
म्हणुन सामान्य हिंदु सुस्त बसुन राहीले
आणि परकीय आक्रमणाचे शिकार झाले.
आता हे ईतक सोप्प नाहीये,
कारण सर्वच धर्मात माथेफिरु आहेत,
पण इस्लाम जास्त बदनाम आहे
आणि त्यामुळेच धार्मिक बातम्याना महत्व दिले जाते.

जीन्स पुराण

जीन्स कुठल्याही वयात आणि मापात वापरता येते.
जरा फिरल तर ब्रॅंडेडची quality साध्या दुकानात पण मिळते.. इतकेच नव्हे तर जीन्स शिवुनसुद्धा मिळतात!!
आठवड्याचे 5 दिवस सक्तीने ट्राउझर घातल्यावर 2 दिवस जीन्स वापरण्याचा आनंदच वेगळा..
जीन्स पावसाळ्यात लवकर सुकत नाहीत , आणि उन्हाळ्यात गरम होते.
जीन्स प्रवासात उत्तम सोबती असतात, कितीही मळल्या तरी वापरता येतात.
जीन्सवर शर्ट टी-शर्ट, झब्बा कुर्ता काहिही शोभते.

अगदीच तुलना करायची तर ,
ट्राउझर म्हणजे स्कॉच, जीन्स म्हणजे बीअर.

ज्याचा त्याचा चॉईस असतो.
अर्थात पायाला अतिघट्ट बसणार्या जीन्स 'मुल' का घालतात हे समजत नाही!!
 जीन्स कुठल्याही वयात आणि मापात वापरता येते.
जरा फिरल तर ब्रॅंडेडची quality साध्या दुकानात पण मिळते.. इतकेच नव्हे तर जीन्स तुम्हाला हव्या त्या मापात शिवुनसुद्धा मिळतात!! फक्त शिंपी चांगला पाहिजे.
आणखी मजेशीर गोष्ट म्हणजे चांगली शिवलेली जीन्स वेगवेगळ्या किंवा नको त्या ठीकाणी फाडल्यास किंवा ठिगळ लावल्यास जीन्सला परी पुर्णता येते !!!

मोदीद्वेशी कि अंधद्वेशी ?

मोदीद्वेशी सेक्युलरोके लिये खास,

आपके प्यारे पिछले सरकारो ने पुरा पाकिस्तान दे दिया.. अब मोदी को बुरखा पेहेनके उंगली कर रहे हो !!

मोदी बाकी आफ्रिकी,युरोपीय, मध्य आशिआई देशोसे राजनैतिक संबंध मजबुत कर रहे है. ऐसे देश जो भारत से आयत करे, और हमे अधिक चलन प्राप्त हो.

पाकिस्तानी कुत्ते बॉर्डरपर भौक रहे है,
अगर भारत करारा जवाब दे, तो पाकि युनायटेड नेशन्स के पिछे छुप जायेंगे. जो वो 1947 से करते आ रहे है.

और यहा देश के गद्दार पाकियो से मिलके फेसबुक ट्वीटर पर टट्टी कर रहे है..

तुम जैसे घर के भेदी देश को कमजोर बना रहे हो..

अगर मोदी सपोर्टर अंधभक्त है तो तुम कौनसा देश प्रेम जता रहे हो?
पुरा दिमाग नकारात्मक और झूटी खबरोसे भरा हुआ है.
कभी सबूत दिखाओ.

जो भी बंदर उठे वो मोदी कि नीजी जिंदंगी मै घर ना बसने कि गुलाटी मारता है..

तुमने घर बसा के कौनसी देश कि सेवा कि है?

ये मोदी को दोष देने वाले सब विदेशी वस्तुए इस्तेमाल करते है. अभीभी ये मेसेज वो विदेशी स्मार्टफोनमे ही पढ रहे है!!

जिनको मोदी पसंद नही वो ये समझे कि देश कि 65% से ज्यादा जनताने उन्हे स्विकार किया है. बचे 35% मे आधे घुसखोर और बाकी बहुतांश अंधद्वेशी है.

फार तिखट प्रश्न आणि दुखद उत्तर !!

कॉंग्रेस राष्ट्रवादी सत्तेत होते,
त्यांच्यावर आरोप होतात ,
सामान्य जनता समजु शकते.

पण **चे जे नेते निवडुन न येता सुद्धा
कोट्याधिश झाले,
त्यांच काय?
मध्यम वर्गात जन्मलेले नेते
कुठले उद्योग करुन करोडपती झाले?
जरा सामान्य जनतेला पण कळु द्या.
सुरवात करायची तर ,
आदरस्थानापासुन करा सुरवात.

गिरण्या कश्या विकल्या गेल्या ?
तिथे मॉल कसे आले?
कुणाचे किती भले झाले?

फार तिखट प्रश्न आणि
दुखद उत्तर आहेत ना?

सोडुन द्या, पुढच्या प्रचाराला लागा,
कर भला, तो हो भला.

शेतकरी आणि कर्ज मुक्ती

सर्व आजी माजी खासदार आमदार नगरसेवक ग्रामपंचायत सदस्य , सहकारी कारखान्यांचे संचालक मंडळांची जाहिर चौकशी करा आणि बघा कर्ज मुक्ती होते कि नाही..
किमान निवडणुकीत जाहिर केलेली संपत्ती तरी बघा..
हजारो कोटींची संपत्ती घेउन कुठे जाणार हे लोक?
जवळपास सगळे सहकारी कारखाने आणि बॅंकांवर माननीय आणि अनुभवी नेते मंडळीच आहेत,
तरी पण वर्षानुवर्षे तोट्यात कसे !!!
शेतकर्यांपर्यंत कर्जमाफी पोहचतच नाही,
मदत आजारी कारखाने आणि बॅंका गिळंकृत करतात.
मग शेतकरी आत्महत्या करतात. असे वाचले आहे.
सत्य काय ते साहेबाना ठाउक!!
पण खिशात दमडी नसणारे नेते
आज शेकडो हजारो करोडचे मालक कसे झाले
ते जनतेला ठाऊक आहे!!
शेवटी शेतकर्यांची काळजी फक्त विरोधी पक्षालाच!!

निधर्मी, अधर्मी या परधर्मी

धर्म आपके गुरु समान है.
निधर्मी, अधर्मी या परधर्मी
आपके दोस्त बंधु सखा हो सकते है,
कठिण समय मे आपकी सहायता कर सकते है,
लेकिन धर्म आपका धर्म
आपको अंदरसे मजबुत बनाता है.
यदी आपका सह धर्मी कमजोर पडे,
तो उनकी मदद किजीये, इससे धर्म बढेगा.
सिर्फ धार्मिक कार्य करके हम आगे नही जा सकते,
हमे आर्थिक और व्यावहारीक सहकार्य करना होगा.
जबतक हम धर्म मे उच्च नीच्चता रखेंगे,
हम खुदके धर्म बांधवो को
दुसरे धर्म मे प्रवेश करने मे मजबुर करेंगे,
समानता ना हि सही, कम से कम सहायता किजीये.
धर्म जताइये, धर्म बढाइये.
अभिमान मे चाहे धर्म को ना रखे
लेकिन धर्म का अभिमान किजीये.
कोई धर्म का अपमान करे,
तो धर्म का अहंकार भी किजीये.

धर्म : निधर्मी, अधर्मी आणि परधर्मी

मुसलमानांशी किंवा इतर धर्मियांशी भांडुन
काय सिद्ध होणार?
प्रत्येक धर्मात त्यांच्या पापाची शिक्षा
लिहिली गेली आहे ना?

स्वत:च्या धर्माची नाचक्की करणार्या
अधर्मी हिंदुपेक्षा राष्ट्रीय परधर्मी बरा!!

धर्मानंतर तुमचा देश तुमची रक्षा करतो.
फार पुर्वी पासुन देश हे धर्म ह्या घटकाने बांधले गेले आहेत.

शस्त्र व धर्म घेउन यवन आले,
त्यानी बळजबरीने इस्लाम लादला.
त्यानंतर हातात धर्म व तराजु घेउन
इंग्रज आणि पोर्तुगीज आले,
त्यानी लबाडी आणि फितुरीने त्यांचा धर्म लादला.
त्याच जोरावर त्यानी कारकुन गुलाम तयार करुन राज्य केले.

देश सोडताना त्यानी हिंदु-मुसलमानात कलह लावुन दिला,
सहिष्णु राष्ट्रपित्याला सुद्दा दंगेखोराना आवरता आले नाही,
स्वत:च्या देशासाठी लढणार्या सुभाषचंद्रांसारख्या सेनानीपेक्षा त्यानी इंग्रजांची बाजु घेतली..

फाळणीच्या वेळी ज्या मुसलमानानी हिंदुंच्या निशस्त्र स्त्री पुरुष लहान मुलांवर जे अत्याचार केले त्याना कॉंग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यानी पाठिशी घातले.

तेव्हा पासुन कॉंग्रेस व सहकारी फक्त मुसलमानांच्या बाजुने असल्याचे चित्र आहे. पण कॉंग्रेस निधर्मी.

राष्ट्रिय स्वयंसेवक संघाने हिंदुना पाठिंबा दिला तर ते अतिरेकी हिंदुत्ववादी?

आज सुद्धा समाजात आणि देशात फुट पडली आहे,
विघातक कारवाया होत आहेत,
त्याला धर्म जबाबदार की नेते?

म्हणुन,
अभिमानात धर्म नसला तरी चालेल
पण धर्माचा अभिमान ठेवा.
कोणी धर्माचा अपमान करणार असेल
तर धर्माचा अहंकार पण करा.

शांत जीवन कि धर्म?

जनता कट्टर धर्मांधाना घाबरते,
सामान्य मुस्लिमाना नाही,
मेणबत्त्या घेउन मोर्चे काढले
म्हणजे शांतीप्रियता होते का?

इतर धर्मांवर सामजिक व आर्थिक वर्चस्व,
तसेच धर्मांतरास प्रोत्साहन देणे हा दहशतवाद नाही?

एक धर्म तुमची माणसे मारुन कमी करतो,
दुसरा न मारता तुमची माणसे कमी करतो.

तुम्हाला काय हवे आहे?
शांत जीवन कि धर्म?
जरी शांत जीवनासाठी
तुम्ही धर्म बदलला तरी
तुम्ही बाहेरचेच रहाणार.

म्हणुन
अभिमानात धर्म नसला तरी चालेल
पण धर्माचा अभिमान ठेवा
कोणी धर्माचा अपमान करणार असेल
तर धर्माचा अहंकार पण करा.