महाराष्ट्र दिवस १ मे

संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढविण्यासाठी काँग्रेस पक्षीय पुढाऱ्यांना दूर सारून महाराष्ट्रातील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी संयुक्त महाराष्ट्र समितीची ६ फेबुवारी १९५६ रोजी स्थापना केली. प्रजा समाजवादी पक्षाचे नेते एस्. एम्. जोशी त्याचे प्रमुख होते. यांत प्रजा समाजवादी पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, हिंदु महासभा, सोशॅलिस्ट पार्टी व जनसंघ हे पक्ष सामील झाले. नंतरच्या काळात डॉ. आंबेडकरांच्या संमतीने शेडयूल्ड कास्ट्स फेडरेशन व नंतरचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्यांत सामील झाला. एस्. एम्. जोशी, भाई श्रीपाद अमृत डांगे, ना. ग. गोरे, आचार्य प्र. के. अत्रे, उद्धवराव पाटील, माधवराव बागल, प्रबोधनकार ठाकरे, जयंतराव टिळक प्रभृती हे या चळवळीचे नेते होते.

त्रिराज्य योजनेत मुंबईचे शहरराज्य अनुस्यूत होते; पण त्याचे स्वरूप स्पष्ट झालेले नव्हते. १६ जानेवारी १९५६ रोजी पं. नेहरूंनी असे घोषित केले, की मुंबई केंद्रशासित केली जाईल. १७ जानेवारीस विरोधकांनी सार्वत्रिक संपाची घोषणा केली. १७ जानेवारी ते २२ जानेवारी या काळात मुंबईत मोठा हिंसाचार झाला. पोलिसांनी गोळीबार केला. त्या गोळीबारात ७६ लोकांचा बळी गेला. केंद्र सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात अर्थमंत्री सी. डी. देशमुख यांनी २३ जानेवारी रोजी आपला राजीनामा पंतप्रधानांना दिला; पण त्यांनी तो स्वीकारला नाही. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांत संप व चळवळी सुरू झाल्या. मुंबई महानगरपालिकेने संयुक्त महाराष्ट्रास पाठिंबा देणारा ठराव संमत केला.

संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन दडपण्याकरिता तत्कालीन मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री असलेल्या मोरारजी देसाईंच्या शासनाने (१९५२-५६) कठोर उपाय योजले. या चळवळीत एकूण ३१,०९२ इसमांना अटक करण्यात आली, १९,४४५ लोकांवर खटले गुदरले व त्यांतील १८,४१९ लोकांना कैदेची शिक्षा झाली. मुंबई आणि अन्य नागरी व ग्रामीण भागात दंगली उसळल्या. त्यात ५३७ वेळा गोळीबार करण्यात आला. सुमारे ५०० दुकाने लुटली; ८० ट्रामगाडयांची आणि २०० बसगाडयांची मोडतोड करण्यात आली. त्या वेळी झालेल्या गोळीबारामध्ये १०५ माणसे बळी गेली. त्यांचे स्मारक पुढे हुतात्मा स्मारक म्हणून मुंबईत फ्लोरा फाउंटनजवळ उभारण्यात आले.

जय महाराष्ट्र 🚩🙏🏼

महात्मा फुले, शिवाजी महाराज आणि अन्यायकारक हिंदु धर्म

ज्योतिबा फुले यांनी आपल्या पोवाड्यात राज्याभिशेकाब्द्दल खालीलप्रमाणे लिहिले आहे
"काशीकर गंगाभात घाली डौल धर्माचा /केला खेळ गारुड्याचा /लुटारू शिवाजी लुटला धाक गृह फौजेचा /खर्च नको दारूगोलीचा... /बहुरूपी सोंग तुलादन सोने घेण्याचा /पवाडा गातो शिवाजीचा /कुळवाडीभूषण पवाडा गातो भोसल्याचा /छत्रपती शिवाजीचा /"
ज्योतिबा फुले यांच्या मते राज्याभिषेक म्हणजे धर्माच्या नावाखाली केलेला गारुड्याचा खेळ आणि या लुटारू शिवाजीने (शिवराय माफ करा या हरामखोर फुलेमुळे तुम्हाला लुटारू म्हणावे लागते )फौजेच्या धाकाने जी संपत्ती लुटली होती त्या लुटारू शिवाजीस लुटले सोन्याने तुला करून ते सोने गगभात्ताने लुटले

महाराजांना घाबरट कोणी म्हंटले आहे ?शिवाजी महाराजांना दगलबाज कोणी म्हंटले आहे ?शिवाजी महाराजांना
लुटारू कोणी म्हंटले आहे ? गागा-भट्टाने राज्याभिषेक करून शिवाजी महाराजांन्कडून दक्षिणा घेतली म्हणजे एका लुटारूने दुसर्या लुटारूला लुटले असे कोणी म्हंटले आहे ?शहाजी राजे मुखदुर्बळ होते असे कोणी म्हंटले आहे ?शहाजी राजेंनी नाटकशाळा ठेवल्या(लग्न न करता ठेवलेल्या स्त्रिया ) आणि शहाजी त्या नाटकशाळाच्या तोंडावर... भाळला असे कोणी म्हंटले आहे? जिजाऊने यास कंटाळून शहाजीचा त्याग केला व त्या माहेरी येवून राहिल्या असे कोणी म्हंटले आहे ?शिवाजी महाराजांनि लोकप्रीतीकारिता रामदासस्वामीना गुरु केले असे कोणी म्हंटले आहे ? दादोजी कोंडदेव याने शिवाजीला अक्षरओळख मुद्दामून करून दिली नाही असे कोणी म्हंटले आहे ?शिवाजीने आपले राज्य केवळ गो-ब्राह्मणासाठी स्थापले व शिवाजीच्या राज्यात शूद्राची स्तिथी मुस्लिम राज्यकर्त्यांच्या वेळेपेक्षा वाईट झाली असे कोणी म्हंटले आहे ?मोहमद घोरी मोहमद गझनी कुतुबिद्दन आईबक बख्तियार खिलजी चेंगीझखान तैमूरलंग बाबर यांचा सारा इतिहास देवळांची लुट मुतींचे बिडंबन ,अफाट संपत्तीची लुट स्तीयांवर बलात्कार ,स्त्रिया मुले यांना गुलाम करून नेणे आणि अफाट नरसंहार यांनी भरलेला आहे ज्या मुस्लिम धर्मात अजिबात सहिष्णुता नाही अत्यंत क्रूरपणा स्त्रियांची विटंबना जबरदस्तीने धर्मांतर आहे आणि ज्या धर्मात स्त्रियांचे दुय्यम दर्जा आहे पुरुषांना एकाच वेळी ४बायका करण्यची परवानगी देण्यार्या धर्माचे गुणगान करणारा पुरोगामी लोकांचा आयकॉन कोण आहे ?मुसलमान राजवटीने शुद्र अतिशूद्र यांना बळजबरीने मुसलमान करून सुखी केले असे कोणी म्हंटले आहे ? मुसलमान राजवटीने उरलेल्या शुद्र अतिशूद्र यांना बळजबरीने मुसलमान केले नाही हि मुसलमान राजवटीची चूक आहे असे कोणी कबूल केले आहे ?मराठा समाज हा येथील भूमिपुत्र नसून ते भारतावर आक्रमण केलेले तुर्क आहेत व आदि शंकराचार्यांनी त्या तुर्कांना हिंदू मराठा करून घेतले आणि त्यांचेकडून भारतातील बुद्ध धर्मियांचा नाश केला असे कोणी म्हंटले आहे ?
वरील सर्वांचे उत्तर एकच ते म्हणजे ज्योतिबा फुले( संदर्भ म्हणून ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला शिवाजीचा पोवाडा व त्यांचे समग्र वैन्ग्मय जे महाराष्ट्र सरकारने प्रसिद्ध करून केवळ १० रुपये नाममात्र किमतीत "म फुले समग्र वैन्ग्मय "या नावाने प्रसिद्ध केले आहे )

______________________________________________

फुल्यांचा धोबीपछाड - गोविंद रहाटीकर

बरं ब्राम्हणांवर टीका केली हे ठीक पण हिंदू धर्मातील संत, देवी देवता हे पण त्यांचा तावडीतून
सुटले नाहीत. समर्थ रामदास, वामन, श्रीराम, परशुराम, ज्ञानेश्वर, शंकराचार्य या सर्वांवर ओळीने प्रहर करून काय मोठ पुण्य मिळवलं ना जाणे. ह्यातील काही उतारे महात्मा फुले समग्र वांग्मय मधील पुराव्यासाठी देत आहे... समस्त वारकरी संप्रदाय हा ज्या ज्ञानोबा माउली आणि पांडुरंगाचे नामस्मरण करण्यात आपले आयुष्य घालवतात या पांडुरंगाला आणि माउलींना पण ह्या फुल्यांनी सोडले नाही. माउलींबद्दल हे महात्मा काय बोलतात पहा बरे जरा

"जेव्हा जेंव्हा मर्द(?) मुसलमान लोकांचे या देशात राज्य आले तेव्हा अज्ञानी क्षुद्रादि अतिक्षुद्र लोक पवित्र कुराणाती सार्वजनिक सत्य पाहून मुसलमान होऊ लागतील या भयास्तव धूर्त देशस्थ आळंदीकर ब्राह्मण ज्ञानोबा ने तो गीतेतील बोध
उचलून त्याच्यावर ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ केला.तो सर्व अक्षरशः वाचून पहिल्या बरोबर धूर्त आर्याधर्माचे पाचपेची आंधळे भारुड सर्व लोकांच्या ध्यानात सहज येईल" (महात्मा फुले समग्र वांग्मय आवृत्ती १९८८
पृ. क्र.४०२ ते ४०५.)

म्हणजे तात्पर्य काय? मुसलमान जवळचे ह्या महात्म्याला पण ज्ञानेश्वर माउली नाही.

बरं ह्याच फुलेंचे
पंढरीच्या विठोबा माऊलीं बद्दलचे मत --
सर्व भूता निर्मी धोंड्याचा विठ्ठल | पंढरी सकळ  वेडी केली ||१||
विठ्ठलाची मूर्ती ध्यान मनी धरी | गाता ताल धरी नाच्यापरी ||२||
निर्लज्य होऊनी फुगड्या खेळतो | पकवास घालितो | स्त्रियांसंगे ||३||"
सुखरूप होशी" उपदेश करी | वेडा वारकरी | जोती म्हणे ||४||
(महात्मा फुलेंचे समग्र वाङमय पान नं. ५६१)

म्हणजे फुलेंच्या मते विठोबा हा दगडाचा असून
त्याच्या भक्ती करणारे वारकरी हे निर्लज्य आणि महिलांसोबत नाच करणारे "नाच्ये" म्हणजे नर्तक आणि वेडे आहेत. ह्याच पानावर पुढे भगवान श्रीकृष्णावर देखील जहरी टीका केली आहे.
फुले म्हणतात-
१)लंपट, खोटे बोलायला लावणारा काळा कृष्ण, आपणा सर्वांचा महापवित्र निर्माणकर्ता आर्य ब्राम्हणांच्या कल्पित काळ्या कृष्णासारखा दह्यादुधाच्या चोय्रामाय्रा करून सोळा सहस्त्र एकशत नारींसह गवळयाच्या भकलेल्या राधेबरोबर लंपट होऊन त्यांच्या उश्यापायाथ्याशी लोळत पडणारा नव्हे..... लढाईमध्ये अश्वथामा हत्ती अगर अश्वथामा (मनुष्य) मारला गेला, अशी कंड उठली तेव्हा आपला मुलगा मारला गेला, असे द्रोणास वाटून तो सत्यवादी धर्मास विचारावयास आला, ते वेळेस कृष्णाने
त्याजकडून खोटे बोलवून( त्याच्या) गुरूस मारविले. तेव्हा अशा प्रकारच्या सदा सत्यवादी पुरुषास पापात ढकलणाय्रा काळया कृष्णास देवबाप्पा मानून, अज्ञानी पंगु मानव बांधवास त्यविषयी नानाप्रकाराचा भक्तिभाव दाखवून
आपण स्वतः साधूसंतांची सोंगे घेतात.
(महात्मा फुलेंचे समग्र वाङमय पान क्र. ४५९- ४६०)

२) त्यावेळच्या रुढीप्रमाणे गवळयांच्या स्त्रीया नग्न होऊन नदीत स्नान करीत असताना अति चावट कृष्णाजीने त्या सर्वांची, भामट्यासारखी लुगडी व चोळ्या बगलेत मारून कदंब वृक्षावर बसून त्या सर्वांची निर्लज्जपने मोठ्या हौसेने मजा पाहत बसला. आता हा निर्लज्जपणा आपल्या परम पवित्र निर्मिकाच्या नावाला शोभेल काय ? यावरून इतर धर्मातील लोकांपेक्षा एकंदर सर्व आर्यभट्ट ब्राम्हणांस स्त्रियांबरोबर उद्धटपणा करून त्यांची अमर्यादा करण्याचा विधिनिषेध वाटत
नाही

(महात्मा फुलेंचे समग्र वाङमय पान क्र. ४६९).

_____________________________________________

आता राहीला शेवटचा व सर्वात महत्वाचा मुद्दा.... शिव-समाधी शोधाचा.. तर त्यावर अखेरचे २ शब्द....

शिव-प्रभुंची समाधी जेथे आहे ते रायगड ही शिव-प्रभुंनी स्थापन केलेल्या हिंदु साम्राज्याची राजधानी.. तेव्हा १६७४ मध्ये शिवराज्यभिषेकापासून ते १८१८ मध्ये इंग्रजांकडून झालेल्या मराठेशाहीच्या पतनापर्यंतच्या एकुण १५० वर्षात फार तर मधले एक ते दीड दशक सोडले तर (जेव्हा रायगड जंजीऱ्याच्या सिद्दीकड़े होते व नंतर १७३५ मध्ये पहिल्या बाजीराव पेशव्यांनी पहिल्या छत्रपती शाहुंसाठी तो जिंकुन दिला), बहुतांशी रायगड हे शिव-प्रभुंच्या वंशजांकड़े, अर्थातच मराठ्यांकड़ेच होते. त्यामुळे आणि शिवप्रभुंच्या व्यक्तिमत्वाविषयी महाराष्ट्रातील असलेला जनमानसातील स्नेह व आदर भाव पाहता पुढील ३०-४० वर्षातच शिव-प्रभुंची समाधी हरवणे किंवा विस्मृतीत जाणे कदापि शक्य नाही.

पुन्हा; १८१८ मध्ये इंग्रजांसमोर मराठ्यांच्या पतनानंतरही जो तह झाला तो सातार्याची गादी व इंग्रज यांच्यात झालाय.
त्यावेळी अजिंक्यतारा,  रायगड व परळीचा किल्ला याचा ताबा सातारकरांनी स्वत:कडे ठेवला होता.

अजिंक्यतारा- निवासस्थान
परळीचा किल्ला- गुरूस्थान
रायगड- राजधानी.

ह्याचा अर्थ; १८१८ नंतर ही बऱ्याच काळ रायगड हे सातारा गादीकड़े होते; जे की शिव-प्रभुंचेच वंशज होते ...

त्यामुळे समाधी न तर हरवली होती न विस्मृतीत पडली होती... हां केवळ एक खोटा प्रचार आहे... अप-प्रचार.... तसेही समाधी काही कोणाच्या खिशातील पाकीट किंवा एखाद वस्तु नाही की हरवेल.... व जिचा शोध लावावा लागेल....

मुळात, सदोदितच्या युद्धजन्य स्थितीमुळे व इंग्रजांनी केलेल्या तूफ़ान मार्याने रायगडची पडझड झालेली होती... आणि जे रायगडाने झेलले तेच काही प्रमाणात समाधीने ही... त्यामुळे समाधीची वास्तू थोड़ी जीर्ण झाली होती.... जिचाच जीर्णोद्धार पुढे १९१३ मध्ये टिळकांनी पुढाकार घेऊन करवून घेतला. त्याचे छायाचित्र आजही उपलब्ध आहे.

किंतु; काही हिंदु धर्म-द्रोही व ब्राम्हण-द्वेषी उपटसुंभ प्रवृत्तींना एका ब्राम्हणाला मिळत असलेले हे श्रेय पाहवले नाही... व त्यांनी समाधी शोधाची काल्पनिक स्टोरी बनवून तीचा प्रचार केला... मुळात, फुलेंच्या समाधीच्या शोधाचा एकही समकालीन ऐतिहासिक पुरावा उपलब्धच नाही.. जसे की एखादे तेलचित्र, किंवा एखाद्या वर्तमानपत्रात बातमी.... किंवा फुलेंच्या एखाद्या सोबतीने आपल्या लिखाणात कुठे नमूद केलेले त्याचे वर्णन वगैरे....

त्यामुळे त्यांच्या समाधी-शोधाचा हां दावा पूर्णपणे फोल असून त्यामागे द्वेषपूर्ण वृत्तीने रचलेले कारस्थान मात्र आहे.... तेव्हा असा हां खोटा इतिहास व अप-प्रचार त्वरीत थांबवावा ही विनंती...

-राजेश बसेर